राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी टीबीबाबत समाजात असलेले गैरसमज आणि भीती दूर करण्याची गरज अधोरेखित केली. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी, शासनाकडून टीबीवरील उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. टीबीग्रस्त रुग्णांशी भेदभाव न करता त्यांच्याशी सहानुभूती, सन्मान आणि सहकार्याची भावना ठेवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment