नकारात्मक विचार पाया कमकुवत करतात आणि तुमची क्षमता मर्यादित करतात.तुमचे विचार हे तुमचे आर्किटेक्ट आहेत.(Your Thoughts Are Your Architects)आपण कोण आहोत आणि आपण काय सक्षम आहोत याबद्दल आहेत.तुमच्या अंतरमनाला काय आग लावते? तुम्हाला खरोखर जिवंत वाटते कशामुळे? तुमचा उद्देश शोधणे.परेशान हो तो पढ़ो ! हैरान हो तो समझो !स्वतःबद्दल नकारात्मक बोलू नका.(Don't speak negative about yourself)
समस्या इतक्या मोठ्या होतात जेव्हा आपण काळजी करू लागतो आणि तक्रार करू लागतो तेव्हा आपण त्याबद्दल विचार करून खूप थकून जातो. अनेकदा अपयश येते. नियतीला सुबुध्दी साठी प्रार्थना करा,
काय करावे लागेल याची यादी तयार करा.
मग बघा कामे सोपी होतात.आपल्याला वास्तवापेक्षा कल्पनेचा त्रास जास्त होतो.
कल्पनेत आपण समस्येच्या स्वरूपाचा अतिरेक करून असे चित्र बनवतो की ती गुंतागुंतीची आणि कठीण आहे पण प्रत्यक्षात जेव्हा आपण तिचा सामना करतो तेव्हा आपल्याला कळते समजते समस्या किती छोटी आहे,