Sunday, 5 April 2026

साठ टक्के नोकऱ्यांचे स्वरुप येत्या एक हजार दिवसांमध्येच बदलणार आहे. डीप टेक व एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांमध्ये

 मुख्यमंत्री म्हणालेसाठ टक्के नोकऱ्यांचे स्वरुप येत्या एक हजार दिवसांमध्येच बदलणार आहेडीप टेक  एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवत आहेयामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेलअसा याचा अर्थ नाहीदेशात संगणक क्रांती आलीत्यावेळीही अशीच चर्चा सुरु झाली होतीमात्रआम्ही त्या क्षेत्रातही आमचा ठसा उमटविला होतातंत्रज्ञान कधीच थांबत नाहीअशावेळी तंत्रज्ञानासोबत आपणही पुढे जाण्याची गरज आहेविद्यापीठे तसेच शिक्षकांनी आजच्या काळात कुठले विषय सुसंगत  अनुरूप आहेतयाचाही विचार करण्याची गरज आहेपंधरा वर्षात तीन औद्योगिक क्रांती येणार असतीलतर समाजात काहीही स्थायी राहू शकत नाहीप्रत्येकाला नव्या पद्धती स्विकाराव्या लागतील  शैक्षणिक क्षेत्र त्यासाठी अनुकूल करून घ्यावे लागेल आणि ज्ञानाचा प्रवाह पुढे न्यावा लागेलअसे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

Saturday, 4 April 2026

. डीप टेक व एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी

 मुख्यमंत्री म्हणालेसाठ टक्के नोकऱ्यांचे स्वरुप येत्या एक हजार दिवसांमध्येच बदलणार आहेडीप टेक  एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवत आहेयामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेलअसा याचा अर्थ नाहीदेशात संगणक क्रांती आलीत्यावेळीही अशीच चर्चा सुरु झाली होतीमात्रआम्ही त्या क्षेत्रातही आमचा ठसा उमटविला होतातंत्रज्ञान कधीच थांबत नाहीअशावेळी तंत्रज्ञानासोबत आपणही पुढे जाण्याची गरज आहेविद्यापीठे तसेच शिक्षकांनी आजच्या काळात कुठले विषय सुसंगत  अनुरूप आहेतयाचाही विचार करण्याची गरज आहेपंधरा वर्षात तीन औद्योगिक क्रांती येणार असतीलतर समाजात काहीही स्थायी राहू शकत नाहीप्रत्येकाला नव्या पद्धती स्विकाराव्या लागतील  शैक्षणिक क्षेत्र त्यासाठी अनुकूल करून घ्यावे लागेल आणि ज्ञानाचा प्रवाह पुढे न्यावा लागेलअसे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

तीन औद्योगिक क्रांतींचा अनुभव जगाने घेतला आहे. बदलांची गती लक्षात घेतली नाही, तर आम्ही मागे

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेआज जग अत्यंत वेगाने पुढे जात आहेपहिली औद्योगिक क्रांती 1760 मध्ये आली होतीत्यानंतरच्या आलेल्या तीन औद्योगिक क्रांतींचा काळ हा सुमारे अडीचशे वर्षांचा आहेमात्रमागील पंधरा वर्षांतच तीन औद्योगिक क्रांतींचा अनुभव जगाने घेतला आहेबदलांची गती लक्षात घेतली नाहीतर आम्ही मागे राहू शकतोया क्रांतीला गती देणारे ‘एआयआणि ‘डीप टेक्नॉलॉजीच्या विकासात भारतीयांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहेआम्हाला शैक्षणिक धोरणातून असे मानव संसाधन घडवायचे आहेज्यात व्यक्तीमध्ये सर्वंकष विकासासह नैतिक  व्यावसायिक गुणांचे रोपणही अपेक्षित आहेभौतिकनैतिकशारीरिक क्षमतेसह व्यावसायिक म्हणून ती व्यक्ती देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारीही ठरावीअशी अपेक्षा आहेजागतिक ज्ञान आणि भारतीय ज्ञान व्यवस्थेचा मेळ साधणारी आणि जागतिक आव्हानांचा सामना करणारी शिक्षण पद्धती आम्हाला विकसित करायची आहेयाकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

Featured post

Lakshvedhi