Monday, 27 July 2026

विदर्भात मोठ्या प्रमाणात सोलर, इलेक्ट्रीक वाहन, आरोग्य तसेच लोहखनिज प्रकल्पांची इकोसिस्टीम

 विदर्भात मोठ्या प्रमाणात सोलर, इलेक्ट्रीक वाहन, आरोग्य तसेच लोहखनिज प्रकल्पांची इकोसिस्टीम आकारास येत असल्याच्या पार्श्वभूमीवर या उद्योगांना मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. या विचारातूनच कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठाच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार व आधुनिक गरजांना साजेसे असे कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, युवकांना सध्या जे कौशल्य प्रशिक्षण दिले जातेय, त्यातून ७५ टक्के  युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. त्या दृष्टीने सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत.

२०१४ पासून खऱ्या अर्थाने कौशल्य विकास या विषयाला महत्त्व देण्याचे धोरण

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिक्षणाच्या माध्यमातून युवकांना कौशल्य कितपत आत्मसात करता येते आणि रोजगाराच्या दृष्टीने त्याचा कितपत उपयोग होतो, याचा पूर्वी विचार झाला नव्हता. २०१४ पासून खऱ्या अर्थाने कौशल्य विकास या विषयाला महत्त्व देण्याचे धोरण राबविण्यात आले. आज उद्योग आणि व्यवसायात रोजगाराच्या दृष्टीने कौशल्य विकासाला अत्यंत महत्त्व आले आहे. एकीकडे युवकांपुढे रोजगाराची समस्या असताना दुसरीकडे उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याची अडचण होती. रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना त्यांचा लाभ स्थानिक युवकांना घेता यावा, या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची कल्पना पुढे आली असल्याचे ते म्हणाले.

नागपुरातील कौशल्य विकास विद्यापीठासाठी जागेचा निर्णय महिनाभरात,पारडी परिसरात उभारण्यात आलेल्या नागपूर स्कील सेंटरचे उद्घाटन

 नागपुरातील कौशल्य विकास विद्यापीठासाठी जागेचा निर्णय महिनाभरात

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पारडी परिसरात उभारण्यात आलेल्या नागपूर स्कील सेंटरचे उद्घाटन

 

नागपूर, दि. २६ : जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय महिनाभरात होणार असून हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम असे कौशल्य विकास विद्यापीठ ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली.

 

विदर्भातील उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने नागपुरात पारडी परिसरात एआयडी, टाटा स्ट्राईव्ह, नागपूर महानगरपालिका आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या नागपूर स्किल सेंटरच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे बोलत होते. केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हथीबेड, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, संजय भेंडे, डॉ. राजीव पोतदार, माजी खासदार अजय संचेती, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी,  महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर हे मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 

Sunday, 26 July 2026

अंतिम व्यक्ति तक गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवाएं पहुंचाना इस शिविर का मुख्य उद्देश्य

 मुख्यमंत्री ने कहा कि समाज के अंतिम व्यक्ति तक गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवाएं पहुंचाना इस शिविर का मुख्य उद्देश्य है। राज्य सरकार ने स्वास्थ्य सेवाओं के विस्तार के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं। अस्पतालों की संख्या बढ़ाई गई है तथा महात्मा फुले जनआरोग्य योजना में पहले शामिल न रहने वाली कई गंभीर बीमारियों को भी शामिल किया गया है।

 

उन्होंने बताया कि पिछले डेढ़ वर्ष में मुख्यमंत्री चिकित्सा सहायता निधि के माध्यम से 57 हजार मरीजों के उपचार के लिए 452 करोड़ रुपये उपलब्ध कराए गए हैं। साथ ही धर्मादाय अस्पतालों में गरीब मरीजों के लिए आरक्षित बिस्तरों का प्रभावी उपयोग सुनिश्चित करने हेतु डिजिटल व्यवस्था विकसित की गई है।

 

मुख्यमंत्री ने कहा कि महात्मा फुले जनआरोग्य योजना के तहत उपचार की 5 लाख रुपये की सीमा से अधिक खर्च वाले लगभग दस गंभीर रोगों के लिए सरकार 9 लाख रुपये तक तथा कुछ विशेष बीमारियों के उपचार हेतु 35 लाख रुपये तक आर्थिक सहायता उपलब्ध कराने की नीति पर कार्य कर रही है।

पैसों की कमी के कारण कोई भी शल्य चिकित्सा नहीं रुकेगी

 पैसों की कमी के कारण कोई भी शल्य चिकित्सा नहीं रुकेगी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गंभीर बीमारियों के उपचार के लिए सरकार उपलब्ध करा रही है आर्थिक सहायता;

महाआरोग्य शिविर से हजारों मरीज लाभान्वित

 

नागपुर, 26 जुलाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि बीमारी कितनी भी गंभीर क्यों न हो, केवल वित्तीय कठिनाईयों के कारण किसी गरीब मरीज का उपचार नहीं रुकना चाहिए। इसी उद्देश्य से राज्य सरकार विभिन्न स्वास्थ्य योजनाओं के माध्यम से आवश्यक आर्थिक सहायता उपलब्ध करा रही है। उन्होंने कहा कि नागपुर में आयोजित महाआरोग्य शिविर गरीब मरीजों के लिए किसी वरदान से कम नहीं है।

 

मुख्यमंत्री चिकित्सा सहायता निधि तथा धर्मादाय अस्पताल सहायता कक्ष की ओर से धनवटे नेशनल कॉलेज परिसर में आयोजित महाआरोग्य शिविर में मुख्यमंत्री श्री फडणवीस संबोधित कर रहे थे।

 

इस अवसर पर केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल विकास मंत्री मंगलप्रभात लोढ़ा, सासंद अजित गोपचड़े, विधायक प्रवीण दटके, संजय भेंडे, मोहन मते, राजीव पोतदार, महापौर नीता ठाकरे, शिवाजी शिक्षण संस्था के अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख सहित अनेक गणमान्य उपस्थित थे।

 

Over 31,000 Patients Screened

 Over 31,000 Patients Screened

In his introductory remarks, former MLA Sandeep Joshi said that health camps held across Nagpur city between July 15 and 22 examined 31,000 patients, of whom around 4,500 will undergo free surgeries.

Earlier, the Chief Minister inaugurated a mobile medical clinic and ambulances, and distributed wheelchairs to persons with disabilities.

Several organizations donated funds to the Chief Minister’s Medical Assistance Fund, contributed to the Gangadharrao Fadnavis Memorial Diagnostic Centre, and presented ambulances. Donors and doctors associated with the mega health camp were felicitated by the Chief Minister. The vote of thanks was delivered by camp co-coordinator and corporator Ritesh Gawande, and the programme concluded with the National Anthem.

The camp offered specialist consultations for cardiology, dermatology, oncology, emergency medicine, ophthalmology, ENT, and several other specialties. Thousands of patients from Nagpur city and district benefited from the camp, receiving free medicines, diagnostic tests, surgeries, and other medical treatments.

In his introductory remarks, former MLA Sandeep Joshi said that health camps held across Nagpur city between July 15 and 22 examined 31,000 patients, of whom around 4,500 will undergo free surgeries.

Earlier, the Chief Minister inaugurated a mobile medical clinic and ambulances, and distributed wheelchairs to persons with disabilities.

Several organizations donated funds to the Chief Minister’s Medical Assistance Fund, contributed to the Gangadharrao Fadnavis Memorial Diagnostic Centre, and presented ambulances. Donors and doctors associated with the mega health camp were felicitated by the Chief Minister. The vote of thanks was delivered by camp co-coordinator and corporator Ritesh Gawande, and the programme concluded with the National Anthem.

The camp offered specialist consultations for cardiology, dermatology, oncology, emergency medicine, ophthalmology, ENT, and several other specialties. Thousands of patients from Nagpur city and district benefited from the camp, receiving free medicines, diagnostic tests, surgeries, and other medical treatments.

Call to Reduce Cancer Treatment Costs

 Call to Reduce Cancer Treatment Costs

Union Minister Nitin Gadkari appreciated the initiative, saying the Maha Arogya Camp was rendering valuable service to economically weaker sections. He urged the State Government to make efforts to reduce the high cost of certain cancer medicines and injections.

Featured post

Lakshvedhi