एक सुट्टी घ्या ...
लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...?
एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्रमाणे उडाणटप्पू वाटू शकतो. काही जणांची कार्यालयातील आपल्या अस्तित्वाबद्दल 'विशेष' कल्पना असते.
एकदा माझ्या एका मित्राशी फोनवर बोलत होतो. संवाद ऐका बरं "अरे चार चार ऑफिसर आहेत कंपनी मधे पण माझ्यावरच कामाचा सगळा लोड पडतो."
"का? , बाकीचे काही काम करत नाहीत?"
मी विचारले...
"काही कामं करत नाहीत...
आणि आमचा मॅनेजर पण काही बोलत नाही. "एकूणच माझ्या या मित्राला कंपनीत केवळ नेहमी एकटाच कामाने मरतो आहे असे वाटत होते.
"मी एक उपाय सुचवू का?"
मी विचारले.
"तीन आठवडे सुट्टी घे" मी म्हणालो.
"सुट्टी घेऊन काय करू?
उगाच पर्यटन वगैरे सारखे पैसे घालवायचे सल्ले देऊ नकोस." तो डाफरला.
"तीन आठवडे सुट्टी घे. घरी 'पडे रहो' कर. लायब्ररी मधून फिल्म च्या सीडीज आण, पुस्तके वाच. पण या तीन आठवड्यात एक काम करायचे...
ते म्हणजे एकदाही कंपनी च्या जवळपास ही जायचे नाही. "
"त्याने काय होईल?"
"तीन आठवड्याने तू गेल्यावर तुला कळेल की तू नव्हतास तरी कंपनी चालू राहिली. बंद पडली नाही. तुझ्या एकट्या मुळे कंपनी चालते असा तुझा समज एकदा दूर झाला की तुझे कामाचे प्रेशर पण गायब होईल बघ "
माझ्या या फुकटच्या सल्ल्याचे त्याने काय केले माहित नाही...
पण निदान नंतर मी कधी त्याचे रडगाणे ऐकले नाही.
आपल्यामुळे कंपनी चालते किंवा मी गेलो नाही तर फार कामे बंद पडतील असा एक गोड गैरसमज बरेच जण करून घेतात आणि मग सुट्टी नाकारून स्वतःलाच शिक्षा करत राहतात.
माझे एक परिचित आहेत. कधी त्यांनी सुट्टी घेतलेली असली तर दृश्य बघावे. दर १५-२० मिनिटांनी कुण्या तरी सहका-याला फोन करून "काय रे काय चालले आहे ?"
असे म्हणून पिडत असतात. आपल्या पाठीमागे कंपनी मध्ये काही झाले आणि आपल्याला माहित नाही असे होऊ नये म्हणून ही धडपड. म्हणजे सुट्टी घेऊनही तिचा आनंद काही घेता येत नाही. असुरक्षिततेची भावना हे पण काही जणाच्या सुट्टी न घेण्या मागचे कारण असू शकते.
पाश्चात्य देशातील काही चांगली व्यवस्थापन तत्त्वे आपण उचलली पाहिजेत. तिथे सुट्ट्या कमी असल्या तरी त्या घेतल्याच पाहिजेत असा दंडक असतो. रजा विकणे, साठवून ठेवणे, पेन्शनीत वर्ग करणे असले प्रकार नसतात. माणसाला विश्रांतीची गरज असते आणि त्या साठी रजा ही घेतलीच पाहिजे असा स्पष्ट आग्रह तिथे असतो. आपले म्हणजे असे आहे की व्यवस्थापकांनी त्यांच्या सोयीच्या आणि पगार जास्तीत जास्ती वसूल कसा करता येईल अशाच गोष्टी उचलल्या आहेत बाकीच्या नुसत्या गप्पा. नारायण मूर्तीचे एक भाषण मेल अधून मधून फोरवर्ड होत असते. त्यात त्यांनी लोकांना वेळेवर घरी जा, कुटुंबासाठी वेळ काढा, इत्यादी इत्यादी उपदेश केला आहे. आपण लोक नुसतीच मेल वाचतो, "कसले स्पष्ट बोलतात हो" म्हणून त्यांचे कौतुक करतो. आणि निदान रात्री आठ वाजता तरी निघायला हवे आता असा फुसका निश्चय करतो.
सांगायचा मुद्दा काय की आपण काही तरी लंगड्या सबबी सांगून रजा घेण्याचे टाळतो. कुटुंब आणि स्वतःला जो वेळ द्यायचा तो देत नाही. कशासाठी हा सगळा खेळ मांडला आहे ते कळत नाही त्याला आणि मग आयुष्यावर रागावत राहतो. रागावलेल्या माणसाचे आणि निर्मिती क्षमतेचे वाकडे असते. चिडलेला, थकलेला माणूस गाणे गाऊ शकत नाही.....
आयुष्याचे संगीत शोधा... जगण्याची प्रेरणा शोधा...
ऐका.. एक सुट्टी घ्या ...
लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...?
एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्रमाणे उडाणटप्पू वाटू शकतो. काही जणांची कार्यालयातील आपल्या अस्तित्वाबद्दल 'विशेष' कल्पना असते.
एकदा माझ्या एका मित्राशी फोनवर बोलत होतो. संवाद ऐका बरं "अरे चार चार ऑफिसर आहेत कंपनी मधे पण माझ्यावरच कामाचा सगळा लोड पडतो."
"का? , बाकीचे काही काम करत नाहीत?"
मी विचारले...
"काही कामं करत नाहीत...
आणि आमचा मॅनेजर पण काही बोलत नाही. "एकूणच माझ्या या मित्राला कंपनीत केवळ नेहमी एकटाच कामाने मरतो आहे असे वाटत होते.
"मी एक उपाय सुचवू का?"
मी विचारले.
"तीन आठवडे सुट्टी घे" मी म्हणालो.
"सुट्टी घेऊन काय करू?
उगाच पर्यटन वगैरे सारखे पैसे घालवायचे सल्ले देऊ नकोस." तो डाफरला.
"तीन आठवडे सुट्टी घे. घरी 'पडे रहो' कर. लायब्ररी मधून फिल्म च्या सीडीज आण, पुस्तके वाच. पण या तीन आठवड्यात एक काम करायचे...
ते म्हणजे एकदाही कंपनी च्या जवळपास ही जायचे नाही. "
"त्याने काय होईल?"
"तीन आठवड्याने तू गेल्यावर तुला कळेल की तू नव्हतास तरी कंपनी चालू राहिली. बंद पडली नाही. तुझ्या एकट्या मुळे कंपनी चालते असा तुझा समज एकदा दूर झाला की तुझे कामाचे प्रेशर पण गायब होईल बघ "
माझ्या या फुकटच्या सल्ल्याचे त्याने काय केले माहित नाही...
पण निदान नंतर मी कधी त्याचे रडगाणे ऐकले नाही.
आपल्यामुळे कंपनी चालते किंवा मी गेलो नाही तर फार कामे बंद पडतील असा एक गोड गैरसमज बरेच जण करून घेतात आणि मग सुट्टी नाकारून स्वतःलाच शिक्षा करत राहतात.
माझे एक परिचित आहेत. कधी त्यांनी सुट्टी घेतलेली असली तर दृश्य बघावे. दर १५-२० मिनिटांनी कुण्या तरी सहका-याला फोन करून "काय रे काय चालले आहे ?"
असे म्हणून पिडत असतात. आपल्या पाठीमागे कंपनी मध्ये काही झाले आणि आपल्याला माहित नाही असे होऊ नये म्हणून ही धडपड. म्हणजे सुट्टी घेऊनही तिचा आनंद काही घेता येत नाही. असुरक्षिततेची भावना हे पण काही जणाच्या सुट्टी न घेण्या मागचे कारण असू शकते.
पाश्चात्य देशातील काही चांगली व्यवस्थापन तत्त्वे आपण उचलली पाहिजेत. तिथे सुट्ट्या कमी असल्या तरी त्या घेतल्याच पाहिजेत असा दंडक असतो. रजा विकणे, साठवून ठेवणे, पेन्शनीत वर्ग करणे असले प्रकार नसतात. माणसाला विश्रांतीची गरज असते आणि त्या साठी रजा ही घेतलीच पाहिजे असा स्पष्ट आग्रह तिथे असतो. आपले म्हणजे असे आहे की व्यवस्थापकांनी त्यांच्या सोयीच्या आणि पगार जास्तीत जास्ती वसूल कसा करता येईल अशाच गोष्टी उचलल्या आहेत बाकीच्या नुसत्या गप्पा. नारायण मूर्तीचे एक भाषण मेल अधून मधून फोरवर्ड होत असते. त्यात त्यांनी लोकांना वेळेवर घरी जा, कुटुंबासाठी वेळ काढा, इत्यादी इत्यादी उपदेश केला आहे. आपण लोक नुसतीच मेल वाचतो, "कसले स्पष्ट बोलतात हो" म्हणून त्यांचे कौतुक करतो. आणि निदान रात्री आठ वाजता तरी निघायला हवे आता असा फुसका निश्चय करतो.
सांगायचा मुद्दा काय की आपण काही तरी लंगड्या सबबी सांगून रजा घेण्याचे टाळतो. कुटुंब आणि स्वतःला जो वेळ द्यायचा तो देत नाही. कशासाठी हा सगळा खेळ मांडला आहे ते कळत नाही त्याला आणि मग आयुष्यावर रागावत राहतो. रागावलेल्या माणसाचे आणि निर्मिती क्षमतेचे वाकडे असते. चिडलेला, थकलेला माणूस गाणे गाऊ शकत नाही.....
आयुष्याचे संगीत शोधा... जगण्याची प्रेरणा शोधा...
ऐका.. एक सुट्टी घ्या ...
संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे
ReplyDeleteजर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला खूप नशिबवान समजा
कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻shweta shivalkar
*जिवनातील "परतफेड" आणि उरलेले आयुष्य आनंदात कसे जगावे तर वाचून पहाच*
ReplyDelete*कसे आहात..?"*
*एवढा एकच प्रश्न त्यांनी विचारला.., आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या व्यक्तीसमोर मी मनसोक्त रडलो..*
*तो म्हणाला.. "भरपूर रडून घ्या.. मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधी सुध्दा डोळ्यांतून पाणी काढायचं नाही.."*
*त्या नंतर त्याने जे काही सांगितलं.. त्या मुळे माझा अंतरबाह्य असा कायापालट झाला..!*
*"त्याने काय सांगितलं..??"*
*तो शांतपणे म्हणाला.. "की आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय, तो आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाही किंवा नसावा.. कारण आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत.. त्या मुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!"*
*"माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहुन गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी..."*
*जसं तुमचा आयुष्यात अचानक जोडीदार हे जग सोडून गेला, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्या कडुन झाली.. तो अकाउंट तुमचा संपला..! आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा..,*
*मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत किंवा आपली लाडकी लेकीने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन परस्पर लग्न केले ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात.. परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हांला मरण नाही... तेंव्हा मनातल्या मनांत सुद्धा परमेश्वराला उद्देशून "तु मला का जगवलंस..?" हा प्रश्न विचारू नका..*जे झाले ते चांगले झाले,जे होईल ते चांगले होईल असा दृष्टिकोन ठेवून सकारात्मक जिवन जगा व इतरांना प्रेरणा द्या.*
*कुठलीही व्यक्ती असो ती तुमच्याशी विचित्र वागली.. तुमचा अपमान केला.. तुमच्या कडे दुर्लक्ष केलं.. तुमच्या उपकरांचं कोणाला विस्मरण झालं.. "तेव्हा एकेक अकाउंट पूर्ण झाला असे समजा, आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा..*
*बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर, 'Account Closed..' असा शिक्का मारतात ना..., त्याप्रमाणे जेंव्हा एकांत मिळेल तेंव्हा आपले किती 'Account Closed' झाले, ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका.. परतफेडीचा एक ही क्षण टाळू नका...*
*कदाचित सुरुवातीला तुम्हांला जड जाईल.. पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं..*
*तेंव्हा मनाला सांगा.. "बाबा रे.. आयुष्यभर तुझं ऐकलं.. तुझ्या हुकमात राहिलो.. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे.. आजपासून तुला मी मुक्त केलं..!"*
*हा प्रयोग करा... आणि किती खाती पटापट बंद होतायेत ह्याची प्रचिती घ्या.. मी सुद्धा उद्या तुम्हांला ओळख दाखवली नाही.. तर तुमच्या पासबुकात माझी एकच entry होती असं समजा..*
*परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त.. "परतफेड आणि परतफेड" हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल, तुमच्या आयुष्यातुन निगेटीव्हीटी कायमची निघुन जाईल.....*
*आणि मी येतो... असं म्हणत तो निघून गेला..*
*इतकं सगळं बोलून मी उठलो आणि म्हणालो..,*
*" आज ही मुक्ती मिळून पाच वर्षं झाली.. मी आयुष्य खुपच मस्त जगत आहे.. तृप्त आहे.." "तुम्ही सहन करतो, सहन करतो.." हे इतक्या वेळा सांगितलंत, ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाहीत.. तुम्ही फक्त दुःख वाटत असतात.."*
*"जो सहन करतो ना.. तो कधी बोलत नाही..!"*
*चला तर मिञांनो, आज पासुन आपण सुध्दा आपल्या आयुष्यात कोणा कडुन अपेक्षाभंग करुन घेण्या ऐवजी फक्त "परतफेडीचं" आयुष्य जगायला सुरुवात करुन आयुष्य मजेत घालवुया..*
*एक छोटासा प्रयत्न...*
🌸🦚 ** 🦚🌸
वाचनात आलेली सुंदर पोष्ट
🙏🙏🙏🙏
🥎 *आयुष्य आणि पुस्तकाचे व्याकरण सारखेच आहे. शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते, आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते.*
ReplyDelete💐💐 *शुभ सकाळ* 💐💐
"वरण भात "-देवाचं मानव जातील दिलेलं वरदान ..!
ReplyDeleteआयुष्यात काही पदार्थ आपण कधीच रिप्लेस करू शकत नाही ,अर्थात त्यांची रिप्लेसमेंट मिळत देखील नाही .
त्यांची जागा हि ध्रुव ताऱ्या सारखी असते .
तुम्ही कितीही जिभेचे चोचले पुरवा ,पण जेवणाची पूर्तता फक्त तुम्हाला हेच पदार्थ देऊ शकतात .
जेवणाच्या पानातील एक अढळ स्थान घेतलेली हि मंडळी ,ताटात नसलीकी काहीतरी चुकल्या सारख वाटतं .
सागर मंथनातून म्हणे अनेक अमूल्य ठेवी निघाल्या ,मला वाटतं ह्या पदार्थाच्या रेसिपी देखील ,देवलोकात बसणाऱ्या महिला मंडळाने तयार केल्या असाव्यात ,म्हणूनच बालगोपाळांपासून ते वयस्कर व्यक्ती पर्यंत ज्या एका पदार्थाने सर्वांच आयुष्य व्यापल आहे तो म्हणजे
"वरण भात "...!
आता हा कोणत्या प्रांतातून आला ,किव्वा ह्याचा इतिहास काय ,हे सगळं जाणून घेण्यात कोणत्याही खवैयाला रस नसतो ,त्याच काम फक्त ,बोटांची जुळवा जुळव करून हे अमृततुल्य खाद्य मुखाद्वारे आपल्या यज्ञकुंडात ढकलायच आणि एक तृप्तीचा ढेकर देऊन ,बनवणाऱ्याच तोंड भरून कौतुक करायचं .
आपल्या आयुष्यात नेमका याने केव्हा प्रवेश केला हे कुणीही सांगू शकणार नाही ...
लहानपणी दात नसतांना चावता येत नाही म्हणून ,एकमेव खाण्याजोग काही असेल तर तो "भात"..!
मऊ लुसलुशीत भातावर थोडंसं वरण टाकून ,सगळ्याच आयांनी आपल्या लाडक्या कार्ट्याला किव्वा कार्टीला भरवलेला हा भात आपल्या बालपणाची साक्ष देतो .
आयुष्याच्या सुरवातीपासून ते अगदी अंत काळापर्यंत हा आपली साथ कधीही सोडत नाही , अगदी बोळकी बसवलेल्या आजोबांना सुद्द्धा हा तितकच सुख देतो .
देवाच्या नैवेद्याच्या ताटापासून ते नवीन वास्तूच्या पूजनात पिशाच्याला देण्यात येणाऱ्या घासामध्ये ,भाताचं अस्तित्व हे अभाधित आहे . गरिबा पासून ते श्रीमंता पर्यंत सगळ्यांच्या पोटात प्रवास करणारा असा हा एक अवलिया आहे .
"गरिबाला परवडणारा आणि श्रीमंताला आवडणारा "..!
ऐन वेळेला जेवायला काय करायचं ? ह्या गृहिणीच्या त्रासदायक प्रश्नाचं उत्तर आहे "वरण भात ". !
कधी शेजवान राईस ,कधी मन्चुरिअन राईस ,अशी नानाविधं
रूपे घेऊन तरुणांच्या मनात आपल एक वेगळच स्थान निर्माण करणारा आहे हा "भात "..!
लग्नात ,किव्वा व्याही भोजनात ,ज्याच्यावर "अहो घ्या हो "
असं म्हणून तुपाची धार सोडली जाते तोच हा "भात "..!
अगदी तान्हुल्याच्या पहिल्या वाढदिवसापासून ते म्हाताऱ्याच्या श्राद्धापर्यंत ,सगळ्या पंगतीत जेवणाची सुरवात
आणि शेवट जो करतो ,तोच हा "भात "..!
कुठल्याही थाळीची मग ती ,महाराष्ट्रीयन असो ,गुजराती असो ,इटालियन असो ,कि जॅपनीज असो ,अनेक शैलींमध्ये याची हजेरी लागते आणि ह्याची हजेरीच खैवयांना जेवणाचा खरा आनंद मिळवून देते .
भातापासून अनेक प्रकार बनत असले ,तरीही साध्या वरण
भाताची मजा काही औरच.
स्त्री ने कितीही मेक उप केला ,
पण , पदर खांद्यावर घेऊन कपाळावरती लावलेल्या टिकलीवरच्या कुंकवाचा ठिपका स्त्रीच्या सौंदर्यात जी काही भर टाकतो ,
तेच काम हा वरण भात जेवणाची चव आणि शोभा वाढवण्याच करतो .
शेवटी कतरीना कितीही कंबर वाकडी करून नाचली,पण मधुबालाची निरागसता तिच्यात किंचितही दिसणार नाही.
असा हा वरण भात ,पारंपरिक पण नव्याशी जुळवून
घेणारा , गरीबाच पोट भरणारा ,श्रीमंतांचे चोचले पुरवणारा
मागच्या काही वर्षात मात्र ,तथाकथित काही बिनडोक आणि अर्धवट लोकांच्या मानसिकतेमुळे बदनाम झाला आहे .
जेवणाच्या पानातील त्याचा मान कमी झाला आहे .
डाएट प्लॅन च्या नावाखाली ,त्याला आहारातून वगळण्यात
आलं आहे .
काय तर म्हणे "भात खाल्याने पोट वाढत".. ,तूप खाल्याने कोलेस्ट्रॉल वाढत,अश्या वेडगळ कल्पना समाजात जाणून बुजून पेरल्या गेल्या .
शेवटी काही झालं तरी भाताचं माहात्म्य हे खवैयांच्या मनातून कुणीही पुसू शकत नाही .
भातावर वरण वाढल्यावर जस ते संपूर्ण जेवणाचं पान व्यापून ,आजू बाजूच्या चटणी आणि कोशिंबिरीत मिसळून जात ,तसंच आपलं आयुष्य ह्या इंद्रलोकातल्या जादुई पदार्थाने व्यापल आहे .
असा हा सर्वांनाच भावणारा ,गृहिणीच्या पसंतीस उतरणारा ,हॉस्टेल वर राहणाऱ्या मित्रांची भूक भागवणारा ,पाककलेतील कोणतेही विशेष कौशल्य नं
वापरता पटकन तयार होणारा आणि कुकर ला घरातील लडिवाळ स्त्रियेला शिट्टी मारायला भाग पाडणारा ,ह्याचे कितीही गूण गायले तरी मराठी साहित्यातील सगळे यमक ,प्रास ,क्रियापद कमी पडतील .
तर लोकहो ,अश्या ह्या देवाच्या नैवेद्याच्या ताटात सर्वोच मान असणारा भात तुम्ही कधी शिकता आहात करायला ?
सर्व भात प्रेमींना समर्पित ....! ❤️
अक्षय मुळे
नाशिक
[2/12, 12:15] Evaishali Bhagat: *मालमत्तेचे वारस कितीही*
ReplyDelete*असू शकतात,परंतु कर्माचा वारस*
*आपण स्वतःच आहोत....!*
*🙏🏻 Good morning 🙏🏻*
[2/12, 12:18] Evaishali Bhagat: 👵🏻🧑🏻
आजीला नातवाने ईमेल आयडी बनवून दिला.
"आजी, पासवर्ड काय ठेऊ ??"
*आजी :*"पासवर्ड म्हंजे??
"अंग, पासवर्ड म्हणजे ... जस,
'तिळा तिळा दार उघड' सारखे.
सुरक्षेकरता हा भरपूर मोठा असावा,
अन कुणाला सहज ओळखू येणार नाही
असा असावा. ..
.
.
.
.
_बरं ...मग लिही..._
*"लवथवतीविक्राळाब्रम्हांडीमाळा"*
😅🤣🤣
[2/12, 12:18] Evaishali Bhagat: *मैत्रीण :* का गं मारतेस आजारी नवऱ्याला ? 😲🤒🥵
*स्त्री :* अगं, आयुर्वेदिक औषध आणलंय डॉक्टरांकडून....
डॉक्टर म्हणाले, "पहिलं चांगलं *कुटा* आणि मग द्या...."
🤪😜😜😜😜
🌸🥀🌴🌱🙏☘🥀🌸
ReplyDelete*"मैत्री "* अशी करा की जग आपल होईल,,
*"माणूस "* असे बना की माणूसकी.. नतमस्तक होईल,,
*"प्रेम"* असे करा की जग प्रेमळ होईल,,
आणि एकमेकांना सहकार्य असे करा की.....,, *"जीवनाचं"* सार्थक होईल...!!!
🥀🍂🍃☘ *सुप्रभातम्*🍀🍃🍂🥀
व्हॅलेंटाईन डे ला नव-याने लाल गुलाब दिल्यावर प्रतिक्रिया देणा-या वेगवेगळ्या राशींच्या बायका...( काल्पनिक)
ReplyDelete*मेष*..हे काय ,भाजी आणि फुलपुडा आणायला सांगितला तर फक्त गुलाबाचा गुच्छ घेऊन आलात , आता काय गुलाबाची भाजी आणि गुलाबाची आमटी करू का ?
बिचारा कर्केचा नवरा : अगं पण....अगं पण करत राहतो.😆😆🤣
*वृषभ*...अय्या , कित्ती क्यूट गुलाब आहेत !!माझ्यासाठी आणलेत ?
वृश्चिकेचा नवरा....नाही,भांडीवाल्या शेवंताबाईसाठी आणलेत....त्यांना गुलकंद करायचाय ना ?😂😂😁😆
*मिथून*...गुलाब मस्त आहेत पण काय हो , या दिवशी गुलाबच का देतात,चाफा का नाही?"
मेषेचा नवरा....त्याचं काय आहे,की ज्याने ही प्रथा सुरू केली,तो तुझ्याइतका हुशार नव्हता ना , म्हणून...."😂😂😁
*कर्क*.....अरे वा , छान ताजी फुलं आहेत पण यात थोडी झेंडुची फुलं आणि बेल तुळस वगैरे असतं तर देवाला वाहायला झाली असती.
वृषभेचा नवरा तिला कोपरापासून नमस्कार करून निघून जातो.😆😆😂
*सिंह*....(दरडावणीच्या सुरात) वाट पाहून पाहून मीच हे गुलाब आणलेत आज व्हॅलेंटाईन डे साठी.....परत म्हणू नका,माझं प्रेम नाही तुमच्यावर...
कर्केचा नवरा आँ वासून बघत राहतो.🤓😁🤣🤣
*कन्या*...गुलाब मस्त आहेत पण गुच्छातली कडेची फुलं शिळी दिसतायत आणि सिग्नलला गुलाब विकणा-यांकडून तर घेतले नाहीत ना ? ते लोक म्हणे स्मशानभूमीतली थडग्यावरची फुलं आणून विकतात...." 😆🤣😂😂
*तूळ*....बरं झालं बाई , गुलाबाचा मोठा गुच्छ आणलात ,आता मला गुलकंद करून बघता येईल.🤣🤣😁😁
*वृश्चिक*....लक्षात आहे म्हणायचा आजचा दिवस....प्रेमाने फुले आणलीत ती....काल रात्री तर म्हणत होतात की तुझ्यासारख्या कजाग बायकोबरोबर संसार करणं म्हणजे मूर्खपणा आहे.🤣🤣😁
*धनू*.....या एका दिवशी गुलाब द्यायचे आणि वर्षभर बायकोच्या डोक्यावर मिऱ्या वाटायच्या....काय अर्थ आहे ? 😁😂😂
*मकर*....या एका दिवशी होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावाने माझं नशीब बदलणार आहे का ?आता आणलीच आहेत फुलं तर राहु द्या."😆😆😆
*कुंभ*....(गंभीर चेहऱ्याने ) प्रेम ही सुंदर भावना मनात असावी लागते ,अशी फुले-बिले देणं म्हणजे प्रेम नाही."🤓🤓😂
*मीन*......अरे , तू खरंच गुलाब आणलेस की , मला वाटलं , झेंडूची फुलं आणशील....ख्याख्याख्याख्या....गंमत केली ,चिडू नकोस."🤣🤣
पुढच्या वर्षी निवडुंगाचीच फुलं देतो."असे म्हणून वृश्चिकेचा नवरा रागारागाने निघून जातो.😁😁
*साधना गोखले*
Valentine maitri
ReplyDeleteअजब आहे इक्वेशन
मैत्री मधल्या valentine चे
एकीचे गोड बोलणे आवडते
तर दुसरीचे सारखे रुसणे
एखादी असते साधी सरळ
दुसरी मात्र थोडी अल्लड
एखादी सतत नको एवढा विचार करणारी
तर एक आला तो दिवस मज्जेत जगणारी
एकीला आवडते भटकंती
एकीचे मात्र पाय घरात स्थिरावती
एक आहे सतत काळजी करणारी
तर एक नुसती हसणारी
आहे अजब रसायन मैत्री
एकमेकींना न भेटता सहवासाची खात्री
माझ्या सर्व लाडक्या.. प्रेमळ... आणि खट्याळ मैत्रिणींना
Valentine दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰💐💐🥰🥰💐💐🥰
😍😌😀
ReplyDeleteश्वास रोखून.....
तुझ्याकडे पाहत तिरपा कटाक्ष टाकत.. जप करीत.....
तुला हळुवार स्पर्श करण्याची
अनिवार ओढ......
आणि हलकासा जरी स्पर्श
केला तरी जग जिंकल्याच्या
धुंदीत, अत्यानंदाने जप करीतच
माघारी येणे...💞
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*यालाच "कबड्डी" हा खेळ म्हणतात.*
😂😂😂
हे साले मित्र सगळे असेच असतात,
ReplyDeleteचिडवून
सतावून
जीव
नकोसा करतात,
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात....
लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून '
आयटम सही है'
म्हणून
चिडवतात, लग्ना नंतर
तीलाच
आदराने
'वहिनी'
अशी हाक मारतात.
हे साले मित्र सगळे असेच असतात....
जेवताना एकमेकांच्या डब्यावर
सगळ्यांचीच
नजर असते,
खास पदार्थ
सर्वाना पुरेल ,याची मात्र
खात्री नसते.
पण...
एखाद्या दिवशी डबा नाही आणला,
तरी आपलेच ताट
इतरांपेक्षा जास्त भरते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...
नाक्यावारती गप्पा मारताना..
तीन में पाँच -
बिस्किट & चहाची अशी ओर्डर सुटते,
बिल भरण्याची वेळ
आली कि सर्वांचीच
पांगा पांग
होते ,
मात्र
अचानक
कधी बाबाना admit करावे
लागते,
"आहोत आम्ही पाठीशी" म्हणत
advance
नकळत भरले
जाते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...
अवचित
एखादा प्रसंग ओढावला तर, सख्खे
नातेवाईक
ही
पाठ
फिरवतात,
अशावेळी छळनारे हेच
मित्र
पाठीशी भक्कमपणे उभे राहतात,
रक्ताच्या नात्या पेक्षा ही मैत्रीचे
नाते श्रेष्ठ ठरवितात.
हे साले मित्र सगळे असेच असतात |
चिडवून
सतावून जीव
नकोसा करतात |
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात.....
जी गोष्ट आई वडिलांना माहित नसते ती मित्राला माहित
असते..
जी गोष्ट शिक्षकांना माहित नसते ती मित्राला माहित असते..
जी गोष्ट गर्ल फ्रेंड ला माहित नसते ती मित्राला माहित असते..
जी गोष्ट बायकोला माहित नसते ती मित्राला माहित असते..
आई वडिलांचा एवढंच काय पण बायकोचं सुद्धा उष्ट
खाताना कधी कधी मन संकोच करतं
पण मित्राचं उष्ट मात्र बिनधास्त चालते...
मित्रांवर जळलो असेल मनातून खरं आहे ,,
पण ...
माझ्या पिंडीला कावळा कसा शिवेल हे फक्त
मित्रालाच माहित असते..
शेवटी कोण रडलं नाही तरी मित्र मात्र जिथे असेल तिथे
डोळ्यात पाणी काढेल हे नक्की...
माझा सर्व मित्रांना समर्पित 🙏🙏 😊😊
समजा आपल्याला दुसरे घर शोधायची वेळ आली तर काय कराल ? दुसरे घर म्हणजे दुसरा ग्रह असे म्हणतोय मी.
ReplyDeleteमर्क्युरीवर आपण जेमतेम ९० सेकंद जगू शकू.दिवसा जवळपास चारशे डिग्री तापमान असते तर रात्री तेच उणे १६० च्या आसपास. वरतून ऑक्सीजन नाही.
व्हेनसवर आपण जेमतेम एक सेकंद जगू शकू. डेडली कार्बन डाय ऑक्साइड आणि सल्फयुरिक अॅसिडचा पाऊस, वेडेवाकडे तापमान. संपूर्ण ग्रहाला घेरलेले विषारी वायूंचे ढग आणि अत्यंत वेगात वाहणारे वारे
मार्सवर आपण ऐंशी सेकंद जगू शकू. पृथ्वीचा अगदी सख्खा भाऊ म्हणावा असा हा ग्रह. कदाचीत तिथे आपण स्वारी करू देखील. पण सध्या तिथे अत्यंत कमी असलेले अॅटमॉसफेरीक प्रेशर तुमच्या शरीराचे लिकविडमध्ये रूपांतर करेल. प्लस यूव्ही रेडिएशनपासून बचाव कसा कराल.
ज्युपिटर तुम्हाला फक्त एखादं सेकंद जगू देईल. हैड्रोजन आणि हेलियमची वादळे तुमचा एका सेकंदात भुगा करतील. या वायूग्रहावर तुमचे स्वागत होणे अशक्य आहे.
सॅटर्न , हा ग्रह तुम्हाला जेमतेम एक सेकंद सहन करेल. यावर असलेली क्रेझी वावटळ तुम्हाला काही कळायच्या आत गिळंकृत करतील. दिसायला जितका सुंदर तितकाच दुष्ट ग्रह.
युरेनस तुम्हाला एक नॅनोसेकंदाचे आयुष्य देईल. प्रेशर इतके आहे की तुमचा भुगा होईल, प्लस इथे कोणतीही सॉलिड जमीन नाही.
नेपच्युन तुम्हाला एक सेकंद देईल. आवाजाच्या वेगाने वाहणारे वारे तुम्ही सहन करूच शकणार नाही.
पण आपली पृथ्वी
बहारदार आयुष्य देते, पाणी देते, प्राणवायू देते, रहायला घर, खायला अन्न देते. आपण मात्र याच ग्रहाची ठोक ठोक ठोकतो आहे.
खरी गरज आहे ती आपल्या पृथ्वीला हॅपी व्हॅलेंटाईन डे म्हणायची आणि तिची काळजी घ्यायची.
गिव्ह अ थॉट. कॅन वूइ डू समथिंग ?
#हर्षदशामकांतबर्वे
©हर्षद शामकांत बर्वे, पुणे
प्रेम म्हणजे...💓💓💓............?
ReplyDeleteमला माझ्या मित्राने विचारले की प्रेम म्हणझे नेमके काय?
मी त्याला सागितले की ...
कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम. 💕💖💞💖💕💞
दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम. 💕💖💞💕💖
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम. 💖💕💞💕💞💖💕💖💞
कितीही वाद झाले तरी जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम. 💖💕💞💕💖💕💞💖💕
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळीत भाऊबीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम. 💞💕💖💕💖💞💕💖
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको ...
म्हणजे प्रेम! 💕💖💞💖💕💞
कुणाचा रिप्लाय येवो अगर न येवो, तरीही नियमितपणे एसएमएस पाठवीत रहाणारा मित्र म्हणजे प्रेम❗💕💕💖💖💞💞💕💕 आवडल तर👏जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा
👏🙏🌹
🍁 *_सोडून द्यावं_* 🍁
ReplyDelete🍁एकदोन वेळा समजावून
सांगूनही पटत नसेल
तर समोरच्याला समजावणं
*सोडून द्यावं*🍁
🍁ऐकूनही न ऐकल्या सारखं करत असतील तर उगाचंच संवाद साधणं
*सोडून द्यावं*🍁
🍁मुलं मोठी झाल्या वर स्वतंत्रपणे
निर्णय घेत असतील
तर पाठीमागे लागणं
*सोडून द्यावं*🍁
🍁एका ठराविक वयानंतर
कोणी नावं ठेवली
तर मनावर घेणं
*सोडून द्यावं*🍁
🍁आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं
*सोडून द्यावं*🍁
🍁ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं
*सोडून द्यावं*🍁
🍁प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं,
आकार, रंग सगळंच वेगळं
म्हणूनच म्हणतो तुलना करणं
*सोडून द्यावं*🍁
🍁आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्या नंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं
*सोडून द्यावं*🍁
🍁कोणी लिहिलंय माहीत नाही पण छान आहे.🍁
Valentine Special . Dear Baba,
ReplyDeleteआज आम्ही दोघं जेवायला घरी नाही . मी आणि अनिता दोघांसाठी candle light dinner table book केलं आहे .हो यंदा पण . बाबा दर वर्षी काही तरी वेगळं करावं लागतं .आपलं प्रेम आहे हे परत परत सिद्ध करावं लागतं .व्यक्त व्हावं लागतं .बाबा तुम्हाला नाही कळायचं कारण तुम्हाला खात्री होती की आई तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही. कधी तरी ती फार थकलेली दिसली की नाक्यावरून कोल्हापूरी " मिसळ- पाव " आणत होतात तुम्ही सर्वांसाठी. ती तेव्हढ्यानेच हरखून जायची ." I love you " कधी म्हंटल होत का ? तुमच्या भावना काही न बोलताच पोहचत होत्या का हो आई पर्यंत ?
बाबा आज बिट्टू तुमच्या जवळच राहील . अनिताला आॅफिस मधून घेऊन मग gift घ्यायला पण जायचं आहे. बाबा तुम्ही दर वर्षी गौरी-गणपतीत , गौरींना नेसवायला दोन नवीन साड्या आणायचे .आई त्याच पुढे वर्षभर रोज नेसायची .आई साडीवरून हात फिरवून म्हणायची यंदा साडीचे पोत किती मऊ आहे, यंदा रंग किती खुलुन दिसतोय . हेच thank you असायचे का? की I love you too असायचे? जे तुमच्या पर्यंत पोहचत होते ?
बाबा , तुम्ही आई करता म्हणून कधीच काही भेटवस्तू आणल्याचं आठवत नाही . तुम्ही दर वर्षी अक्षय तृतीयेला जमेल तसं अर्धा एक तोळा सोनं घ्यायचेच .हळू हळू आईच्या अंगावर एक एक दागिना दिसू लागला . खरच सांगा ते अक्षय तृतीयेचेच महत्व होते ? सोन्यात investment होती की आई वरच प्रेम ?
बाबा मला फक्त एक सांगा न बोलताच भावना कशा पोहचत होत्या ? बाबा, आज अनिता पण एक छानसा शर्ट माझ्या साठी आणेल नक्की . तुम्हाला आईने कधी काही भेटवस्तू दिलेली मला आठवत नाही , पण तिनं केलेल्या पुरणपोळ्या खाऊन तृप्तीची दिलेली ढेकर हीच छान भेट मिळाल्याची पोचपावती होती? काहीच न बोलता special काही न करता तुम्ही एकमेकांना कसे समजून घेत होतात ? की काही अपेक्षाच नव्हत्या एकमेकांन कडून ?की फक्त बघूनच सारं काही कळत होतं ? बरोबर राहून न बोलता सर्व उमजत होत ?
तुमचा आनंद .
ता. क._ बाबा खर सांगू इथे अनिताची वाट बघत -बघत कंटाळलो आहे . आॅफिसच्या कामातून ती बाहेरच पडू शकत नाहीये. प्रेम आहे पैसाही आहे , सर्व आहे पण वेळच नाही . म्हणून तुम्हालाच लांबच्या लांब मेसेज लिहीत बसलो आहे . बाबा !!!तुमच्या कडे वेळ आहे न वाचायला ? Anand.................लेख - सौ. स्मिता घाटे
```आपले मराठी लोक मागे का ?
ReplyDelete.
.
एका उंच डोंगरावर एका गुहेत
शंभर करोड रुपयांची संपत्ति असते. पण त्या संपत्तीमधून एक माणूस फक्त एकदाच एक करोड रुपये घेऊन जाऊ शकतो. पुन्हा त्याला पैसे घेता येणार नाही अशी अट असते. ही गोष्ट जवळील गावच्या
तीन गरीब लोकांना
(मराठी, गुजराथी, भैया). यांना
समजते.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ते तिथे जाऊन एक एक करोड घेऊन येतात.भैया ते पैसे आपल्या परिवारासाठी आपल्या बांधवासाठी खर्च करतो
.
.
.मराठी माणूस पैसे घेऊन घरी येतो गुपचुप कोणालाही थांगपत्ता न लागू देता आपल्या बायको आणि मुलाला घेऊन आपल्या गरीब भाऊबहिण
आई वडिलांना सोडून शहरात निघून जातो. गुजराती माणूस पैसे घेऊन घरी येतो आणि आपल्या परिवारातील व्यक्तींना त्या गुहेचा पत्ता देतो आणि जेव्हा त्याचे परिवार पैसे घेऊन येतात त्यानंतर तो आपल्या जातबांधवाना त्या गुहेचा पत्ता देतो आणि अट घालतो की प्रत्येकी २५ लाख मला द्यावे लागतील. अशा प्रकारे तो स्वतः
श्रीमंत होतो आणि आपल्या
बांधवांना पण श्रीमंत बनवतो.
.
.
परंतु आपला मराठी माणूस संपत्ती आल्यावर आपल्या सख्ख्या व चुलत भावाबहिणीचा, आई वडिलांचा विचार करत नाही. फक्त स्वतःचाच विचार करतो. जर अशी विचार करणारी माणसे आपल्या समाजात असतील तर मराठी माणूस कसा मोठा होणार ?
.
.
तुम्ही पाहाल तर कोणत्याही शहराच्या चौकाचौकात राजस्थानी लोकांची विविध प्रकारची दुकाने दिसतात, कशामुळे ?
.
.
तर राजस्थानी लोकं आपल्या लोकांना दुकाने चालु
करण्यासाठी सगळ्या प्रकारची
मदत करतात किंवा आपल्या दुकानात लागणार्या वस्तूंचे छोटे मोठे कारखाने काढावयास मदत करतात. म्हणूनच सर्व क्षेत्रात आज
राजस्थानी लोकांचं वर्चस्व दिसते.मराठी माणसं मात्र आपण आपल्या माणसाला मदत केली आणि तो आपल्या पेक्षा मोठा झाला तर ...
.
.
या भावनेने मदत तर सोडा पण
त्याचे सर्व मार्ग बंद करू पहातात. माझ्या समाजात मीच मोठा राहिलो पाहिजे या विचाराने दुसर्याला खाली दाबतो.
.
.
अशी स्वार्थी माणसे खूप आहेत ज्यांच्यामुळे मराठी पाऊल मागे पडत आहे.
.
मराठी माणसाला आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे.तरच मराठी पाऊल पडते पुढे हे स्वप्न साकार होईल.
.
.
.
.
छानसा मेसेज प्रत्येक
मराठी माणसाकडे पाठवा.```💯👍🏻
🔱🕉️🔱
ReplyDelete*दानेन तुल्यो विधिरास्ति नान्यो लोभाच्च नान्योस्ति रिपुः पृथिव्याम्।*
*विभूषणं शीलसमं च नान्यत् संतोषतुल्यं धनमस्ति नान्यत्॥*
दानाइतका चांगला दुसरा विधि नाही, या पृथ्वीवर लोभाखेरीज दुसरा शत्रू नाही, शीलासारखा अन्य अलंकार नाही आणि संतोषाइतके मोठे धन नाही.
😊 *शुभदिनम्* 🙏
*"उम्मीद" और "भरोसा"*
ReplyDelete*कभी "गलत" नहीं होते,*
*ये हमारे "निर्णय" पर*
*"निर्भर" करता है कि...*
*हमने "किससे" "उम्मीद" की...*
*और "किस" पर "भरोसा" !*
*आपका हर क्षण स्नेहिल और आनंदमय हो....*
*सुप्रभात*
🙏🏻😊
✍🏻 *"जीवनाने हसवलं तर समजायचं की चांगल्या कामाचं फळ मिळालं आणि जीवनाने रडवलं तर समजायचं की चांगलं काम करायची वेळ आली आहे.."*
ReplyDelete*..छोटसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा.....*
*जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात....*
💐😊🙏 *शुभ सकाळ* 🙏😊💐
🌞
ReplyDelete*एक बार मध्यप्रदेश के इन्दौर नगर में एक रास्ते से ‘महारानी देवी अहिल्यावाई होल्कर के पुत्र मालोजीराव’ का रथ निकला तो उनके रास्ते में हाल ही की जनी गाय का एक बछड़ा सामने आ गया।*
*गाय अपने बछड़े को बचाने दौड़ी तब तक मालोरावजी का ‘रथ गाय के बछड़े को कुचलता’ हुआ आगे बढ़ गया।*
*किसी ने उस बछड़े की परवाह नहीं की। गाय बछड़े के निधन से स्तब्ध व आहत होकर बछड़े के पास ही सड़क पर बैठ गई।*
*थोड़ी देर बाद अहिल्यावाई वहाँ से गुजरीं। अहिल्यावाई ने गाय को और उसके पास पड़े मृत बछड़े को देखकर घटनाक्रम के बारे में पता किया।*
*सारा घटनाक्रम जानने पर अहिल्याबाई ने दरबार में मालोजी की पत्नी मेनावाई से पूछा-*
*यदि कोई व्यक्ति किसी माँ के सामने ही उसके बेटे की हत्या कर दे, तो उसे क्या दंड मिलना चाहिए?*
*मालोजी की पत्नी ने जवाब दिया- उसे प्राण दंड मिलना चाहिए।*
*देवी अहिल्यावाई ने मालोराव को हाथ-पैर बाँध कर मार्ग पर डालने के लिए कहा और फिर उन्होंने आदेश दिया मालोजी को मृत्यु दंड रथ से टकराकर दिया जाए। यह कार्य कोई भी सारथी करने को तैयार न था।*
*देवी अहिल्याबाई न्यायप्रिय थी। अत: वे स्वयं ही माँ होते हुए भी इस कार्य को करने के लिए भी रथ पर सवार हो गईं।*
*वे रथ को लेकर आगे बढ़ी ही थीं कि तभी एक अप्रत्याशित घटना घटी।*
*वही गाय फिर रथ के सामने आकर खड़ी हो गई, उसे जितनी बार हटाया जाता उतनी बार पुन: अहिल्याबाई के रथ के सामने आकर खड़ी हो जाती।*
*यह दृश्य देखकर मंत्री परिषद् ने देवी अहिल्यावाई से मालोजी को क्षमा करने की प्रार्थना की, जिसका आधार उस गाय का व्यवहार बना।*
*उस तरह गाय ने स्वयं पीड़ित होते हुए भी मालोजी को द्रौपदी की तरह क्षमा करके उनके जीवन की रक्षा की।*
*इन्दौर में जिस जगह यह घटना घटी थी, वह स्थान आज भी गाय के आड़ा होने के कारण ‘आड़ा बाजार’ के नाम से जाना जाता है।*
*उसी स्थान पर गाय ने अड़कर दूसरे की रक्षा की थी। ‘अक्रोध से क्रोध को, प्रेम से घृणा का और क्षमा से प्रतिशोध की भावना का शमन होता है’।*
*भारतीय ऋषियों ने यूँ ही गाय को माँ नहीं कहा है, बल्कि इसके पीछे गाय का ममत्वपूर्ण व्यवहार, मानव जीवन में, कृषि में गाय की उपयोगिता बड़ा आधारभूत कारण है।*
*गौसंवर्धन करना हर भारतीय का संवैधानिक कर्तव्य भी है*
_लेख को पढ़ने के उपरांत आगे साझा अवश्य करें..!!
🌞
[2/27, 17:27] Evaishali Bhagat: *भारतीय संविधानाने तुमच्या करिता तुमच्या गावामध्ये किती नेमलेले नोकर आहेत ?*
ReplyDelete*१)* ग्रामसेवक
*२)* ग्रा.पं.शिपाई
*३)* ग्रा.पाणी पू.शिपाई
*४)* ग्रामरोजगार सेवक
*५)* ग्रा.काॅ.आॅपरेटर
*६)* सफाई कामगार
*७)* माध्यशाळा कर्मचारी'
*८)* ऊच्चमाध्यमीक कर्मचारी
*९)* जि. प. शाळा कर्मचारी / शिक्षक
*१०)* तलाठी
*११)* मंडळ अधिकारी
*१२)* बीटहवालदार (पोलीस)
*१३)* पशूवैद्यकीय अधिकारी
*१४)* पशूवैद्यकीय शिपाई
*१५)* कृषीसहाय्यक
*१६)* बॅक कर्मचारी
*१७)* सेवासहकारी सोसायटी कर्मचारी
*१८)* सरकारी दवाखान्यातील कर्मचारी / नर्स
*१९)* मलेरीया निर्मूलन कर्मचारी
*२०)* नर्स सहाय्यक
*२१)* आशा वर्कर
*२२)* अंगणवाडी कर्मचारी
*२३)* वायरमन
*२४)* सबस्टेशन कर्मचारी
*२५)* पालक अभियंता.
*तूम्हाला सेवा देण्यासाठी ठेवलेले दूकानदार*
*१)* स्वस्त धान्य दुकान
*२)* राॅकेल दुकानदार
*तूमचे सेवक*
*१)* खासदार
*२)* आमदार
*३)* जि.प.सदस्य
*४)* पं. समीती सदस्य
*५)* सरपंच
*6)* ग्रा.पं.सदस्य.
*७)* नगरसेवक
*८)* सोसायटीचे अध्यक्ष / सदस्य.
*वरील ह्या सगळ्यांचे आपण मालक आहोत हेच आपल्याला माहीत नाही.*
*मालक झोपलाय म्हणून नोकर चरतोय.*
सरकारी नोकर वर्गाला संविधनिक नाव आहे " *लोकसेवक"* त्यांना साहेब न बोलता याच नावाने हाक मारली पाहिजे. नोकराला विचारून कॅबिन मध्ये जावे लागते. हे चुकीचे आहे. तसेच यांच्या कार्यालयाला दरवाजा नको. यांना सतत जाणीव करून द्यावी की तू जनतेचा नोकर आहे. तशी पाटी प्रवेशद्वारावर लावली पाहिजे.
फक्त आपणच आपल्या प्रादेशिक नोकरांकडून काम करून घ्यायला कमी पडतोय...
महामानव *डॉ.बाबासाहेब* *आंबेडकर* यांनी सांगीतलेच आहे की, एकवेळ अर्धपोटी रहा... परंतू सुशिक्षित व्हा. पूस्तके वाचा. संघटीत व्हा. अन्याया विरूद्ध संघर्ष करा.
जाब विचारा यांना त्यांच्या कर्तव्याचा..भारतीय संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत.
🙏🙏 *समाज हितार्थ*
[2/27, 17:27] Evaishali Bhagat: *प्राजक्त*
काल एक सुंदर चारोळी वाचली....आणि आपल्याला असे होता येइल का हा विचार स्पर्शून गेला - नव्हे नव्हे ह्या विचाराने मनाचा ताबा घेतला / एक सुंदर वाक्य ऐकले होते .....
*मोहाचा क्षण टाळणे म्हणजे मोक्ष* आणि भगवद्गीतेचा तर सारच आहे ना - *कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन*
मग कसला मोह ? कसली अपेक्षा ? का कृतघ्नांबद्दल ची कुरकुर ?
*सकाळी अंगणातला पारिजात,फुलांचा सडा टाकून मोकळा होतो* - रिते होण्यातले समृद्धपण,तो किती सहजपणाने दाखवतो.
*प्राजक्त सडा टाकून मोकळा झाला*
त्याचा भार हलका झाला. अर्थात....फुलंच ती....इवलुशी...नाजुक....त्यांचा भार तो कितीसा असणार ! आणि काहीही झालं तरी *सृजनाचा* कुठे कधी भार होत असतो का ? *हलका झाला*... पण म्हणून पोकळी नाही निर्माण झाली. 'मोकळा' झाला पण रिता झाला असेल का खरंच ? मला नाही तसं वाटत ! 'रितं' होण्यासाठी 'रिकामं' व्हावं लागतं मुळात. प्राजक्ताकडे हे रिकामपण नक्कीच नाही. . तो केव्हाच पुन्हा सृजनाच्या त्या सुंदर प्रक्रियेत मशगुल झाला. उद्यासाठी तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय....फुलांना फुलवायचंय....प्रत्येकात सुगंधाची कुपी लपवायचीये ...शिवाय देठादेठात केशर !
मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला !
जणु ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून सुटतात, तत्क्षणी तो त्या फुलांवरचे, सारे हक्कही सोडतो...
*आजची फुललेली सारी फुलं, वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून तो मोकळा होतो. गुंतून नाही पडत तो त्या फुलांमध्ये*.
म्हणून *विरहाच दुःख* त्याला ठाऊक नाही.आणि म्हणूनच रितेपणाची भावना मुळ धरत नाही.तो अनुभवतो.
*आपल्यालाही, आयुष्य असंच जगता आलं तर* ?
[2/27, 17:27] Evaishali Bhagat: 👇👇👇👇
*मास्कवर कविता लिहून आणा*
एका ढिगात होती, वस्त्रे बहु सुरेख
होती पडून छोटी, चिंधी तयांत एक
शिंपी तिला न घेई, शिवण्यास पाटलोणी
चिंधीस का कधीही, समजेल वस्त्र कोणी?
कधी चोर त्या दुकानी, चोरून माल नेती
तेही न त्रास देती, चिंधीस काही एक
चिंधीस खंत वाटे, का मी निरूपयोगी?
हेटाळणी एवढी का, माझ्याच फक्त भोगी?
फडके म्हणून का, माझी नसे महत्ता?
मज गोधडीत घ्या ना, तुकडा म्हणून एक!
एके दिनी परंतु, चिंधीस त्या कळाले
साथीमधे तियेचे, उजळून भाग्य आले
भारी विशेष वस्त्रे, असुयेत होती खाक
मिरवे बनून चिंधी, कोविड मास्क एक
😄😀😀😀😀
*साबुदाणा खिचडी*
ReplyDelete*पोर्तुगीज भारतात आले म्हणून आपल्या उपवासाची सोय झाली*
आपल्या पैकी अनेकांनी उपवास केला असेलच.
बऱ्याचजणांनी श्रद्धेपोटी केलाय
तर
काहीजणांनी फक्त साबुदाण्याची खिचडी खायला मिळावी
म्हणूनच उपवास केलाय.
आज सगळ्यांच्या डब्ब्यात खिचडी हमखास आढळते.
साबुदाण्याची खिचडी हा आपल्या भारताचा राष्ट्रीय उपवासाचा पदार्थ.
पण याचा आणि उपवासाचा काय संबंध हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय काय?
साबूदाणा खिचडीचा इतिहास आपण जाणूनच घेतला नाही.
भगवान भोलेनाथ शंकराचा वाढदिवस होता. माता पार्वतीने सगळी तयारी केली पण गणपतीने ते सगळ जेवण संपवलं. भगवान शंकराना उपवास घडला. पार्वती देवीनी आयडिया केली. झटपट साबुदाने भिजत घातले आणि त्याची मस्त खिचडी बनवली. भोलेनाथाला ती खिचडी आवडली तेव्हा पासून त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे माझ्या प्रत्येक वाढदिवसाला जो कोणी भक्त उपवास करेल आणि साबुदाणा खिचडी खाईल त्याच्यावर मी प्रसन्न होईन.
सॉरी बॉस.
अशी कुठलीही स्टोरी पुराणात नाही. स्टोरी जाऊ द्या आपल्या पुराणात साबुदाणाच नाही.
आता तुम्ही म्हणाल पुराणातली वांगी पुराणात. तर ही वांगी सुद्धा पुराणात नाहीत.
असो.
तर रामायण महाभारत सोडा अगदी परवा परवाच्या पेशवाईमध्ये सुद्धा बाजीराव पेशव्यांनी मोहिमेला जाण्यापूर्वी साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती असा उल्लेख नाही.
मग ही साबुदाण्याची खिचडी आली कुठून??
तर दिल थांम के बैठीये, भारतीय उपवासाची सोय लावणारा साबुदाणा आणला पोर्तुगीजांनी.
विश्वास ठेवू वाटत नसला तरी हे खरं आहे.
साबूदाणा बनतो ते टॅपिओका झाड मुळचे दक्षिण अमेरिकेचे. याच्याच कंदापासून साबुदाणे बनवले जातात.
साबुदाण्याचा पहिला उल्लेख १२२५ मध्ये , झाओ रुकोव यांच्या “झू फॅन झीही “, या पुस्तकात आढळतो. या पुस्तकात त्यांने विविध देश आणि त्यांचे विशिष्ट अन्नपदार्थ यांचे वर्णन केले आहे. यात तो ब्रुनेई मध्ये १२व्या शतकात साबुदाणा वापरला गेल्याची नोंद करताना दिसतो.
व्यापाराच्या निमित्ताने युरोपियन देशांनी जगभर वसाहती उभ्या केल्या आणि
इकडची खाद्यसंस्कृती तिकडे
अशी सर मिसळ करून टाकली.
यातूनच सतराव्या शतकात हे साबुदाणे भारतात आले.
केरळच्या मलबार भागातील उष्ण दमट हवामान सूट झाल्यामुळे टॅपिओकाची लागवड तिथे होऊ लागली.
आता हे साबुदाणे उपवासाच्या पदार्थात कसे घुसले हा संशोधनाचा विषय आहे. काही जाणकारांच्या मते ही गुजराती दुकानदारांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती.
आपल्याकडे उपवासात कंद खावे असे सांगितलेले आहे
आणि
साबुदाणा कंदापासून बनतो
मग तो उपवासाला चालतो असा विषय झाला.
त्याची चव देखील भारी होती.
मग काय हळूहळू लोक आवडीने हा साबुदाणे खाऊ लागले.
पण गंमत म्हणजे साबुदाण्याची खिचडी बनवायला लागणारे साबुदाणे, शेंगदाणे, बटाटे, मिरच्या हे सगळं पोर्तुगीजांनी भारतात आणलंय.
भारतात साबुदाण्याचे कारखाने सुरु होण्यासाठी १९४३-४४ साल उजाडावे लागले.
तामिळनाडूच्या सेलम मध्ये भारतात साबुदाण्याची निर्मिती सुरु झाली.
याचा परिणाम असा झाला की भारतातकाश्मिर ते कन्याकुमारी सगळीकडच्या दुकानात साबुदाणे मिळू लागले.
गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक इथे घराघरात साबुदाण्याची खिचडी बनू लागली.
आणि
आता तर आषाढी एकादशी असो की श्रावण सोमवार प्रत्येक उपवासाला आपण खिचडीशिवाय राहू शकत नाही.
*हे सगळ पुण्य जातं पोर्तुगीजांना.*
😉😄
मी सांगतो त्या स्कीम मध्ये गुंतवणूक करा
ReplyDeleteआणि बघा चार महिन्यात तुमच्या दारात
Audi नाही उभी राहीली तर
.
.
.
असं सांगून गुंतवणूक सल्लागार माझ्या
समोरून सायकल वरून निघून गेला.
🤨😉😅
महाराष्ट्राचे निवृत्त कामगार आयुक्त श्री. पि. टि. जगताप साहेबांकडून प्राप्त झालेल्या एका संदेशाची मुळ स्वरूपांतील नक्कल प्रत
ReplyDeleteजशी आली तशी पाठवित आहे.👇🏼
*******************
*निवेदन*
*माननीय*
*पंतप्रधान.नरेंद्र मोदी साहेब ,*
*कृपया सगळ्या योजना बंद करून टाका. फक्त संसद भवन मध्ये जसे कॅन्टीन आहे तसे कॅन्टीन देशात प्रत्येक दहा किलो मिटर अंतरावर काढा.*
*सगळी झंझट संपेल !*
*२९ रूपया मध्ये पोट भरून जेवण*
*ना सिलेंडर आणायला लागेल ना रेशन*
*सगळीकडे आनंदी आनंद नांदेल. नंतर आम्ही सगळे म्हणु !*
*सबका साथ सबका विकास.*
*या देशात एकच जागा अशी आहे जिथे खायला स्वस्त मिळते*
*चहा = 1.00*
*सुप = 5.50*
*दाल = 1.50*
*जेवण = 2.00*
*चपाती =1.00*
*चिकन = 24.50*
*डोसा = 4.00*
*बिर्याणी =8.00*
*मच्छी = 13.00*
*हे सगळं उपलब्ध आहे. भारतीय संसद भवन मधील कॅन्टीनमध्ये तिथल्या गरीब खासदारांसाठी आणि ह्या सगळ्या गरीबांचा पगार आहे फक्त ₹ 1,80,000 महिना ....*
*( बिना इनकम टॅक्स.)*
✴⬇✴
*कृपया जास्तीत जास्त लोकांना फॉर्वर्ड करा* 🙏
*आपल्या मोबाईलवर जितके नंबर आहे, त्यानां ही माहिती पोहोचली पाहिजे. कळु तर द्या कि जो रोज 30/32 रूपये रोज कमावतो तो गरीब नाही*🛑
आमच्या वाघासारख्या मित्रांना जन्म देणाऱ्या
ReplyDeleteतमाम आईसाहेबांना
आणि त्या वाघाची शेळी बनवणाऱ्या तमाम वहिनीसाहेबांना
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
😂😂😂😂
*🙏दुःखाचे खरे कारण अपेक्षा🙏*
ReplyDeleteसमजा आपण *एखाद्या दिवशी दोनशे रुपयांचा माठ* आणि
*अडीचशे रुपयांचा पुष्पगुच्छ* घेऊन आलो
आणि *घरी आल्या आल्या माठ हातातून पडून फुटला* तर
*आपल्याला अतिशय दुःख होते* ^कारण^ *माठ इतक्या लवकर फुटेल* अशी *अपेक्षाच आपण केलेली नसते*.
*त्याउलट 250 रुपयांचा* *पुष्पगुच्छ संध्याकाळपर्यंत सुकला*
तरी *आपल्याला वाईट वाटत नाही* त्याचे *कारण फुले सुकणारच हे आपल्याला माहीत असते* .
*माठ इतक्या लवकर फुटेल* असे *वाटले नव्हते* आणि *फुटला* त्यामुळे *आपल्याला दुःख झाले* .
परंतु *फूलांकडून ती टवटवीत राहण्याची अपेक्षाच नव्हती* ^त्यामुळे ती^ *सुकली तरी त्याचे दुःख झाले नाही*.
*मतितार्थ असा आहे* की,
*ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त*
त्याच्याकडून *तितके दुःख वाट्याला येते*
आणि *ज्याच्या कडून अपेक्षा कमी*
^त्याच्याकडून^ *फारसे दुःख नाही* त्यामुळे
^कोणाकडून^ *फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका* *आनंदी राहा .*मस्त राहा* 🙂🙏
*कडक कविता*
ReplyDeleteनागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं *आयतं* पाहिजे....!!!! 😆
*वीज* कधी वाचवणार नाही
*बील* मात्र *माफ* पाहिजे....!!!! 😆
*झाड* एकही लावणार नाही
*पाऊस* मात्र चांगला पाहिजे....!!!! 😆
*तक्रार* कधी करणार नाही
*कारवाई* मात्र लगेच पाहिजे....!!!! 😆
*लाचेशिवाय* काम करणार नाही
*भ्रष्टाचाराचा* मात्र *अंत* पाहिजे....!!!! 😆
*कचरा* खिडकीतून बाहेर टाकीन
शहरात मात्र *स्वच्छता* पाहिजे....!!!! 😆
कामात भले *टाईमपास* करीन
दर वर्षी नवा *वेतन आयोग* पाहिजे....!!!! 😆
*जातीच्या* नावाने *सवलती* घेईन
देश मात्र *धर्मनिरपेक्ष* पाहिजे....!!!! 😆
मतदान करताना *जात* पाहीन
*जातीयता मात्र बंद* झाली पाहिजे....!!!! 😆
*कर* भरताना पळवाटा शोधीन
*विकास* मात्र जोरात झाला पाहिजे....!!!! 😆
नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं *आयतं* पाहिजे....!!!! 🙏
▬▬▬▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬▬▬▬
ReplyDelete🎇
*꧁ पेनची नळी ꧂*
🎇
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*_IPS विश्वासराव नांगरे पाटील यांचा सुंदर अनुभव !_*
पुण्याला जात असताना धाब्यावर चहापाण्यासाठी थांबलो. एक १२ /१३ वर्षाचा साधे कपडे घातलेला चुणचुणीत मुलगा माझ्या मागे मागे रेंगाळत असल्याचं जाणवलं. चहापान झाल्यावर निघालो तेंव्हा माझी नजर त्याला शोधत होती. गाडीपासून २०/२५ फुटावर झाडाच्या अडोस्याला 'तो' उभा होता. नजर माझ्याकडे.
मी त्याला जवळ बोलावलं. "भूक लागली का?" विचारलं. तो मानेनच नाही म्हणाला.
माझी उत्सुकता वाढली. "पैसे पाहिजेत?"
"नाही."
"मग?"
पाठीमागे लपवलेली पुष्ट्याच्या प्याड, निबंधाची वही अन रिफील संपलेला रुपयाचा पेन (use & throw) त्यानं दाखवला.
"पेनची नळी संपली, घेऊन द्या न !"
मी ५ रुपये दिले.
तो... "पैसे नको नळी घेऊन द्या!"
मी म्हटलं, "का?"
तो... "माझी माय म्हणली कुणा कडून फुकटचे पैसे घ्यायचे नाही. मी जितके फुकटचे पैसे घेइल तितकं माझ्या मायचं आयुष्य कमी हुइल !"
त्याचं उत्तर ऐकून माझ्या डोक्यात प्रश्नाचं काहूर उठलं. माझी माणुसकीची नशा खाडकन उतरली. दातृत्वाचं ढोंग त्याच्या एका संस्कारापुढे कवडीमोल ठरलं.
मी गाडीतून उतरलो. त्याच नाव विचारलं. "बंड्या!"
बंड्या मला टपरी कडे घेऊन गेला. पेन घेतल्यावर बंड्या खुलला.
माझ्या डोक्यातल्या प्रश्नांच्या गुंत्यातून मी एक एक प्रश्न काढू लागलो.
मी : कितवीत आहेस ?
बंड्या : मराठी सातवीत.
मी : काय लिहितोस ?
बंड्या : निबंध.. "माझी आई !"
मी : कुठ राहतोस ?
बंड्याने शेताकड बोट दाखवलं. लांब वर एक झोपडी दिसत होती. बंड्याचा बाप शेतावर.
जागल्या होता. आई शेतावर मजुरी करत होती. बंड्याला चार लहान भावंड होती.
मी वही हातात घेऊन चाळली. बंड्या झेड पी च्या शाळेत होता. त्याचं पूर्ण नाव वाचलं.
अन मग विचारलं, "माझ्याकडेच नळी का मागितली?"
बंड्या गांगरला.
मी परत विचारलं, "इथ इतके लोक आहेत मग माझ्याकडेच नळी का मागितली?"
बंड्या : "तुमच्याच खिशाला मला पेन दिसला म्हणून !"
मग मी सगळीकडे बघितलं. बरेचसे लोक टी शर्ट वर होते. काहींना खिसे नव्हते. तर काहींच्या खिशाला पेन नव्हते.
बंड्याचे निरीक्षण अचूक होते !
माझ्या खिशाला माझा आवडता पेन होता !
मी : "तुला कोण व्हायचं मोठा झाल्यावर?"
बंड्या : "फौजदार !"
मी : "फौजदार? कसा काय? कुणी सांगितलं?"
बंड्या : "मास्तर म्हणले कि, मी खूप अभ्यास केला कि फौजदार होईल !"
मला त्याचं उत्तर आवडलं. माझ्या बरोबरचे मित्र वैतागले होते. स्वतःच्या आयुष्याला फुकटचे पैसे न घेण्याच्या संस्कारशी जोडणाऱ्या त्या माउलीला अन निरागस डोळ्यांमध्ये फौजदार होण्याचं स्वप्न देणाऱ्या झेड पी च्या गुरुजींना मी मनोमन नमस्कार केला.
माझ्या खिशाचा आवडता पेन काढला. बंड्या च्या खिशाला लावला. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अन माझ्या आवडत्या देशाच्या भावी इन्स्पेक्टरशी शेकह्यांड करून गाडीत बसलो.
तो गाडीकडे बघत हात हलवत होता. मी निश्चिंत होतो.
कितीही भ्रष्टाचार वाढो. जो पर्यंत अशा माऊल्यांचे संस्कार आहेत तोवर माझ्या देशाचं भविष्य उज्वल असल्याबद्दल मला खात्री पटली.
हा लेख आवडला असेल तर शेर करायला विसरू नका !
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*_✍️ "परत येण्याची वेळ"_*
ReplyDelete*_"आपण आयुष्याची ४०/५० वर्षे पूर्ण केली असल्यास, “परत फिरण्याची” तयारी सुरू करा....आपल्याकडे असलेल्या, जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्या अगोदर"!_*
*का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे?*
*_"जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉल्स्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते".._*
*_"परत येणे ..... कधीच सोपे नसते"_*
*"एक माणूस राजाकडे गेला. म्हणाला मी गरीब आहे, माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे."*
*_"राजा दयाळू होता. त्याने विचारले : कोणत्या मदतीची आवश्यकता आहे?"_*
*_"माणूस म्हणाला : कसायला थोडी जमीन द्या"_*
*"राजा म्हणाला : उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये. तू चालु शकशील, धावु षशकशील तो संपूर्ण प्लॉट तुझा होईल. परंतू लक्षात ठेव, जिथुन धावणे सुरू करशील तिथेच सूर्यास्ता पर्यंत तुला परत यावे लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही"!!!_*
*_"माणूस खूष झाला. तो सूर्योदय होताच पळायला लागला .. पळत राहीला; सूर्य माथ्यावर चढला होता .. पण माणूस धावयचां थांबला नाही .. अजून थोडी मेहनत .. मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती"!!!!!_*
*_"संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं, त्याला परत यावं लागेल, नाहीतर त्याला काही मिळणार नाही!!!!! त्याने पाहिले की तो खूप दूर आला आहे .. आता परत यायचे होते .. सूर्य पश्चिमेकडे वळला होता .. तो थकला होता. परत पोहोचायचे होते.. पण वेळ वेगाने निघुन जात होती .. अजून थोडी मेहनत..न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला .. पण आता श्वास घेणं कठिण झालं होतं. तो खाली पडला .. आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला"!!!!!_*
*राजा हे सर्व पहात होता. तो त्याच्या सहकार्यांसह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला:*
*_"याला फक्त सात फुट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना इतका पळत होता!_*
*आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत: ला ठेवून विचार करा. आपण तीच चूक करीत नाही ना? आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतू आपल्या इच्छा असीम आहेत! आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही. आणि जेव्हा आम्ही तयारी करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो.*
मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही.
*_"मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो..आजपर्यंत मी कुठे पोचलो? मला कुठे जायचे आहे आणि मला किती दिवसात पोहोचायचे आहे? जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेन? हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा!"_*
*_"सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत"_*
*_"अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसे परत फिरावे हे माहित नाही"_*
*"थोडं थांबा, आणि विचारा स्वतःलाच प्रश्न की मी कोण आहे. मी या जगात कशासाठी आहे. नुसता जन्म झाला म्हणून जगायचं की काहीतरी कारण आहे माझ्या जगण्याच❓ आपल्या पूर्वजांनी विशेष कारण दिले आहे शास्त्र मधून, पुराणांमधून ‼️त्याचे वाचन करा .कृपया भगवद्गीता वाचा परम पिता आणि आपला काय संबंध आहे याविषयी शास्त्रीय वचन भगवंतांनी स्वतः दिले आहे. त्याचा अभ्यास करा. हरे कृष्णा🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
*रफू...*
ReplyDeleteएक मित्र भेटला परवा...
खूप जुना...
बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं...
नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर...
म्हणाला, _"मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय."_
सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो...
अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही वेळापुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला.
विचारलं मी त्याला अचानक ऊपरती होण्यामागचं कारण... चेहऱ्यावर शक्य तेव्हढा भाव _'आलासच ना अखेरीस'_ हा माज ठेऊन.
तो मला म्हणाला,
_"दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली..._
_काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास..._
_ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं..._
_आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता..._
_वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली..._
_"त्यानंतर तू मला तोडलस ते कायमचंच..._
_मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षुन..._
_तू त्यावेळी मला म्हणाला होतास, 'देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो "..._
_ती वेळ माझ्यावर आली... दोन महिन्यांपुर्वी..._
_नाही शिवू शकलो मी ते भोक..._
_नाही करु शकलो रफू..._
_नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा आेतून ते एक छिद्र..._
*_माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं...!_*
_ "गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुषणं देत"..._
_'कसला बाप तू?' अशी खिल्ली ऊडवत बहुदा मनातल्या मनात..._
_म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे..._
_आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला..._
_यावेळी तू आपलं नातं *'रफू'* केलेलं पहायला..._
_त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून हमसून रडायला लागलो...._
सुन्न होऊन ऐकत होतो मी...
संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठं आंगण मिळतं बागडायला...
_'देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो',_ चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता.
घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना... नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे.
'तो' त्याने नकळत केलेल्या _'पापातून'_ अन् 'मी' नकळत दिलेल्या _'शापातून'_ ऊतराई होऊ बघत होतो...
मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो...
दोघं मिळून एक नातं, नव्याने *'रफू'* करू पाहात होतो!
तात्पर्य:....
*सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो, मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्यासाठी सदैव प्रयत्न झाले पाहीजेत, त्यासाठी सर्व नातेसंबंधाना जपा,कुणाचाही अपमान करू नका,कुणालाही क्षुल्लक, क्षुद्र लेखू नका.आपले मित्र नातेवाईक,शेजारी,सहकारी आपले नोकर चाकर हे आर्थिक व सामाजिक परिस्थीतीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही,आपल्या आचरणांने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा,व कधी अनावधनाने कुणी दुखावलेच तर वेळीच "रफू" करायला विसरू नका....
🙏 धन्यवाद 🙏
*फुर्सत मे करेँगे तुझसे*
ReplyDelete*हिसाब-ए-जिन्दगी*
*अभी तो उलझे हैँ खुद*
*को सुलझाने मेँ*
*कभी उसका दिल रखा और*
*कभी उसका दिल रखा*
*इसी कश-मकश मेँ भुल गए*
*की खुद का दिल कहाँ रखा !!*
🙏 सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
ReplyDeleteगांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. 🌷 शुभ 🍵 सकाळ 🌷
कधी कोणाला कमी समजू नका कारण पाच रुपयाचा पेन सुद्धा कोटीचा चेक लिहू शकतो
ReplyDelete🚩🚩🚩 शुभ सकाळ 🚩🚩🚩
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ReplyDeleteती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते.
शुभ प्रभात..
आपला दिवस आनंदी जावो.
✿✿✿✿✿
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ReplyDelete*नही खायी ठोकरें सफर में...*
*तो मंजिल की अहमियत*
*कैसे जानोगे...!*
*अगर नही टकराये गलत*
*से... तो सही को कैसे*
*पहचानोगे...!!*
प्रॉब्लेम
ReplyDeleteकोणीतरी एकदा सफरचंद खाल्लं,
मानवजात जन्माला आली,
कोणीतरी एकदा वटवाघूळ खाल्लं,
मानवजात मरणपंथाला लागली…
एक गोष्ट लक्षात घ्या,
प्रॉब्लेम खाण्यात आहे,
पिण्यात नाही... 🥃🥃
🤣पित रहा. सुरक्षित रहा.😂😇
✍🏻
ReplyDelete*समज*
कमी असेल तर
*गैरसमज*
व्हायला वेळ लागत नाही..!
🌸 *शुभ सकाळ*🌸
माणुस मनापर्यंत पोहोचला ...
ReplyDeleteतरच नातं निर्माण होतं ...
नाहीतर ती फक्त ओळखच ठरते ... !!
असे जगा की आपली 'उपस्थिती' कुणाला जाणवली नाही तरी चालेल...
पण आपल्या 'अनुपस्थितीची' उणीव नक्कीच जाणवली पाहिजे..!!!
🙏🏻☺शुभ सकाळ☺🙏🏻
W.H.O ने कोरोना के बढ़ते प्रकोप के कारण इन गीतों को पूर्ण रूप से प्रतिबंधित करने का फैसला किया है. 😂😂😂
ReplyDeleteकृपया न तो गायें, ना ही बजाएं______
1) ~बाहों में चले आ.~
2) ~लग जा गले~
4) ~छू लेने दो नाजूक होठों को~
5) ~होठों से छू लो तुम~
6) ~सांसो को सांसो से मिलने दो जरा~
7) ~पास वो आने लगे जरा ज़रा~
8) ~तुम पास आये यू मुस्कुराये~
इन गीतों की सिफारिश की है, खूब गाएं व बजाएं_______
1) जिस गली में तेरा घर न हो..
2) तेरी गलियों में ना रख्खेंगे कदम..
3) तेरी दुनिया से दूर, चले होके मजबूर..
4) मिलने से डरता है दिल
5) चलो एक बार फिर से अजनबी बन जाये..
6) ये गलिया ये चौबारा यहाँ आना ना दोबारा
7) तेरी दुनिया से दूर, होके चले मजबूर ..
8) अकेले हैं तो क्या गम है..
😆😆😆😆
🌹 शुभ ऱात
*टिंब*
ReplyDeleteएकदा एक टिंब
इकडे तिकडे हिंडलं
शब्दांच्या बागेत
उगीचच हुंदडलं !!
नदीचा केला नंदी
माडीची केली मांडी
बाबूचा झाला बांबू
अन् कुडी झाली कुंडी !!
शेडी झाली शेंडी
''अग" झाले अंग
भाडे बनले भांडे
अन् रग बनला रंग !!
हिंडून हिंडून असे
पार दमून गेले
वाक्याच्या शेवटी गेले
अन् पूर्णविराम बनले .
एका *टिंबा* ची एवढी *गफलत* झाली,
की
*मंदिरा* ऐवजी *मदिरा* खुली झाली.
😊🙂😊
🤣🤣
मागच्या वर्षी lockdown असतानाचा या तारखेला खालीलप्रमाणे दिनक्रम होता...
ReplyDelete23/03/2020 --- रोजीचा दिनक्रम
सकाळी सात वाजता उठणे
07:00: पहिला चहा
07:10: फेसबुक / व्हाट्सएप चेक करणे
07:30: दुसरा चहा
07:40 ते 08:30: टंगळ मंगळ
08:30: नाश्ता
08:50: नाश्त्या नंतरचा चहा
09:00: केर काढणे
09:20: केर काढल्यानंतरचा चहा
09:30 फरशी पुसणे
10:00 फरशी पुसल्यानंतरचा चहा
10:30: आंघोळ
10:45: आंघोळी नंतर चहा मागितल्या बद्दल भांडणे (चहा मिळत नाही)
12:00 जेवण
13:00 ते 14:00: कोरोनावर चिंतन
14:00: फेसबुकवर जाऊन राज्य सरकारला शिव्या देणे
14:30: फेसबुकवर जाऊन केंद्र सरकारला शिव्या देणे
15:00: फेसबुकवर जाऊन महापालिकेची अक्कल काढणे
15:30: व्हाट्सएप गृपवर आलेल्या ज्ञानकणांवर साधक-बाधक चर्चा करणे
16:00: चहा करणे आणि सकाळपासूनचे सगळे चहा आपणच केले असल्याच्या अविर्भावात बायकोला देणे
17:00 दोन चहाच्या मधला चहा
18:00: चहा घेत घेत भेळ / भजी/ पाणीपुरी/ ढोकळा / दडपे पोहे खात उद्या सकाळच्या नाश्त्याचा प्लॅन बनवणे
18:30: घरात बसून बसून वाढत असलेल्या वजना बद्दल चिंता व्यक्त करणे
18:45: आलेलं टेन्शन घालवायला चहा घेणे
19:00 उद्यापासून चहा कमी करण्याचा निश्चय करणे
19:15: घरातल्या घरात शतपावली घालणे
19:30: शतपावलीमुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी चहा मागणे
19:31 ते 19:45: चहा मागितल्या बद्दल भांडण करणे
20:00: आपणच उठून तिरमिरीत चहा करणे
20:15 ते 20:20: राग शांत करण्यासाठी कोपगृहात चिंतनखुर्चीवर बसून चिंतन करणे
20:21 ते 21:00: NDTV वर मोदी कसे मूर्ख आहेत याबद्दलची चर्चा बघणे
21:00 ते 21:30: रिपब्लिक चॅनेल वर मोदी कसे महान आहेत याबद्दलची चर्चा (???) बघणे
21:30: जेवण
22:00 गाद्या घालणे
22:01 ते 24:00 व्हाट्सएपवरच्या विविध गृप्स वर विचारमंथन करणे (मधूनच कोणी ज्ञानवर्धक (😉) क्लिप पाठवली तर त्याचा आस्वाद घेणे)
00:01: सकाळी पाच वाजता उठून कोमट पाणी, बदाम आणि ग्रीन टी घेऊन थोडा घरातल्या घरात व्यायाम करून उद्याची सुरुवात करायचा निश्चय करून फोन बाजूला ठेवणे
00:05: परत व्हाट्सएप चेक करणे
00:07: फोनकडे पाठ करून झोपायचा प्रयत्न करणे
00:10: परत व्हाट्सएप चेक करणे
00:45: फोन बंद कर आता असं म्हणत बायकोने उशी फेकून मारणे
00:46: फोन बंद करणे.
😂😂😂
#विझलेले #दातृत्व #कुजलेल्या #भावना
ReplyDeleteपरवा औरंगाबादला एका सेवानिवृत्त दाम्पत्याचा मृत्यू झाला. काही दिवसांपासून आजारी असलेल्या या जोडप्याचा मृत्यू घरातच झाल्यावर आठ-दहा दिवस कुणालाच माहिती नव्हती. फ्लॅटच्या बाहेर कुबट वास आल्यावर घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी प्रवेश केल्यावर या दोघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आले. मानवतेला, शेजार धर्माला काळिमा फासणार्या या घटनेने हादरून जाण्याइतपत स्थिती निर्माण करून ठेवली आहे.
मृतक विजय मेहेंदळे हे वाल्मीतून कनिष्ठ अभियंता या पदावरून बारा वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. उत्तम आर्थिक स्थिती असणार्या मेहेंदळे यांना एक मुलगा व मुलगी आहे. ती 16 वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाली आहे. स्वत:चा सोरायसिस आजार सहन करीत मेहेंदळे अर्धांगवायूने आजारी पत्नीची सेवा करीत असताना दोघांचाही मृत्यू कधी झाला हे कुणाला कळले नाही. कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढण्याची दुर्दैवी वेळ आल्यावर लोकांना कळले की मेहेंदळे काका, काकू गेले म्हणून.
सध्याच्या सुखवस्तू कुटुंबाचे मेहेंदळे दाम्पत्य हे प्रतीक आहेत. ज्यांचा एकुलता एक मुलगा व मुलगी आहे.त्यांच्या करियरसाठी आयुष्यभर तडजोडी करीत तिला व त्याला विदेशात स्थायिक करून स्वत:ला कुजवून घेण्याची ही काही पहिली घटना नाही. लग्न झाल्यावर विदेशात रममाण होणार्या मुलांना गावाकडे राहणार्या म्हातार्या आई-बापांकडे येण्यास वेळ नसतो हे आधी ऐकले होते आता कोरोना काळात ते याची डोळा बघावे लागत आहे. पोटाला चिमटा घेऊन मोठे केलेले लाडोबा बापाच्या मरणातही हजेरी लावण्याचे सौजन्य दाखवत नाहीत. ज्यांनी मरणाची वार्ता दिली त्यांच्याच खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची कशी ऑफर देऊन अंग झटकायला लागले आहेत याची आता आपल्या सर्वांना सवय करून घ्यायला हवी. कधीकाळी तुमचाही लाडोबा विदेशात स्थायिक होईल, काही वर्ष नियमित तुमची त्याला ओढ असेल, त्याच्या जीवनात त्याच्या राणीने प्रवेश केल्यावर पहिली दिवाळी तो मिस करेल तेव्हा तुम्हीही कासावीस व्हाल... हळूहळू सवय होईल. आज तुम्ही पुढाकार घेऊन जसा मेहेंदळे काका, काकूच्या जाण्याचा निरोप त्याला दिला तसाच तुमचाही कुणीतरी निरोप देईल, तेव्हा तुमचाही लाडोबा असाच व्यवहारी विचार करेल.
आई-बाबा तर आता गेलेच आहेत, मग कशाला भारतात जायचं? उगाच एवढा खर्च करून जावं लागेल, तिथे आणखी दोन आठवडे राहावे लागेल. सगळी कर्मकांडे करावी लागतील, त्यासाठी खर्च होईल तो वेगळाच. लाडोबांना विदेशात ‘शटल’ करून इथे आत्मनिर्भर बनलेल्या जिवंत काका-काकूंनो जरा, मन मजबू करा. मेहेंदळे दाम्पत्य जात्यात असतील तर तुम्ही सुपात आहात यावर समाधान माना नोकरी, व्यवसायाच्या निमित्याने गावाशी असलेली नाळ तोडून शेकडो परिवार शहरात राहायला गेले. गावातल्या अघळ पघळ जगण्याचा कंटाळा आलेल्यांनी शहरातील नव्या फ्लॅट संस्कृतीशी जुळवून घेतले. नोकरीत असे पर्यंत साहेब सका
ळी बाहेर पडले की, रात्रीच घरात यायचे. या काळात शेजारधर्म, मैत्री, ओलावा, एकत्रीकरण, लोकांच्या मदतीला धावून जाणे, सामाजिक कार्यात सहभाग याची कशाची गरज वाटली नाही.
परिणामी फ्लॅटचे दरवाजे अधिक चिरेबंदी होत गेले. सागवान मजबुत दरवाजा, त्याला सात आठ साखळ्या, लॅच की, दरवाजाला असणारा चोर डोळा, त्यावर आणखी लोखंडी ग्रीलचा दरवाजा, चोवीस तास तो बंद ठेवणे हेच जागरुक नागरिकांचे लक्षण बनले. त्यामुळे बंद दरवाजा बघून कुणाला प्रश्न पडत नाहीत. बंद दरवाजाआड प्रेत कुजताहेत की जिवंत प्रेत राहताहेत याचे कुणाला सोयरसुतक नाही. या कोंडवाड्यालाच कदाचीत शहरातले सुखवस्तू जीवन म्हणत असावे एवढे संपन्न माणसाचे जगणे आक्रसून गेले आहे.
ज्यांनी निवृत्तीनंतरच्या जगण्याचे नवे वेळापत्रक तयार केले, त्यांनी नव्या जगण्याचे अनुभव घ्यायला सुरुवात केली आहे. रुटीन ज्यांचे सुटले नाही. जे कुणाच्या मदतीला धावले नाहीत, कुणाच्यात मिसळत नाहीत, त्या घरात फक्त दोघे असूनही प्रचंड मानसिक कोलाहल, कलकलाट माजला आहे. ज्यांना स्वतःच्या प्रवास मेहेंदळेच्या दिशेने जाणवतोच, त्यांनी निवृत्तीनंतर वाट्याला आलेले जीवन रसरसून जगायला सुरुवात केली पाहिजे. तरुण, वृद्ध, बालके, भिकारी, दुकानदार, लहान, मोठा, गरीब, श्रीमंत यापलीकडे जावून मिळेल त्याला वेळ द्या. त्याच्या सुखदुःखात सहभागी व्हा. जाणीवपूर्वक सामाजिक संस्थांमध्ये सहभाग घ्या, शक्य असेल तर आर्थिक योगदान द्या, भरपूर मोठा बंगला असेल तर गावातल्या चार मुली शिक्षणासाठी दत्तक घ्या, लक्षात घ्या, ज्यांच्याकडे देण्यासाठी भरपूर आहे, परंतू दातृत्व विझले की, आपल्याकडे बघणारा भवताल कुजायला लागतो, नंतर आपली प्रेते कुजतात.
Purushottam Aware
संपादक,दै.अजिंक्य भारत
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा , दारिद्र ,आळस यांचे दहन होवो 🔥🔥
ReplyDeleteसर्वांच्या आयुष्यात आनंद , सुख , आरोग्य व शांती नांदो 👐😊
होळी पौर्णिमा निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा🙏💐💐
🙏🙏🙏शुभ सकाळ🙏🙏🙏
जंगलात लागणारे वणवे, छे.., वणवे? नाहीच. काहीनी लावलेली आग 💥
ReplyDeleteनिसर्गाचाक्रमध्ये महत्वाचं स्थान आहे ते ह्याच वृक्षवल्लिंच, त्यांनी कोणतीही अपेक्षा न करता माणसाला, ह्या निसर्गाला भरभरून दिल पण माणूस आज हे विसरत चाल्लाय. वृक्षतोड तर होतेच आहे पण त्यांना आज जिवंत जाळायला ही कमी करत नाहीये.
कालच मी खूप दिवसांनी माझ्या गावी अलिबाग ला निघालो होतो. माझं गाव अलिबाग, चोहोबाजूनी डोंगररांगेत वसलेलं अलिबाग तालुक्यातील एक छोटंसं पण सुंदर गाव, ह्याच वर्षी वन विभागाने गावातील डोंगरावर खूप वेगवेगळ्या प्रकारची झाड लावली होती आणि जपली देखील होती. येता येता पाहिलं तर पनवेल कर्नाळाखिंड पेटली होती, नुकतीच लाल,हिरवी पालवी आलेली मनमोहक झाडें मदतीच्या अपेक्षेने आर्त हाक मारत होती, चार शिव्या घालून तुकच विचारत पुढे निघालो, गावाजवळ पोहोचलो बघतो तर माझ्या गावचा डोंगर जळून राखेने काळाकुट्ट झाला होता, क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं होत, हे दृश्य पाहून मनाला अगदी चटका बसला, डोंगराकडे एकटक बघून त्याची हताशपणे माफी मागितली. त्याच दिवशी रात्री आजू बाजूचे सर्व कार्लेखिंड, कनकेश्वर सर्वच डोंगरानी पेट घेतला, त्याचे काजळे अगदी घरपर्यंत येत होते, मनाला खूप दुःख होत होत, पण मी हताश होतो काहीही करू शकत नव्हतो, फक्त मनात एव्हडाच विचार आला की माणूस आज एव्हडा निष्काळजी आणि स्वार्थी झालाय? आपल्या पुढच्या पिढीचा,रानात असलेल्या झाडापानांचा, प्राण्यांपक्ष्यांचा त्याला अजिबात विचार आला नसेल? कोण करत असेल ही असली नीच काम.
वनवा लागण अशक्यच कारणं वनवा लागण्या एव्हडी दाट आणि मोठी झाड आपण ठेवलीच कुठे आहेत? आधीच आपण ह्या रानाचं सर्व हिरावून त्यांना जणू टकली केलीत, पण निसर्गचक्राने उगवलेली कोवळी रोपटी ही सुक्या गावातमंध्ये जाळून खाक होतात. वेळीच सुधाराव लागेल अन्यथा काहीच काळात विनाश अटळ आहे. वाढत तापमान, अवकाळी पाऊस हा ह्याचाच पुरावा. जाळणाऱ्यांनी फक्त एकदा विचार करावा ह्या अशाच झाडांच्या फांद्यावर आपण खेळून मोठें झालो, भूक लागल्यावर ह्यांचीच फळ, फुले खाऊन स्वतःला तृप्त केल, आजारी पडल्यावर हीच वनऔषधी कामी येतेय जी आपण विनाकारण जाळून टाकतोय.
विज्ञानाने खूप प्रगती केलेय पण लक्षात ठेवा ह्याच निसर्गाचा आधार घेऊन.
बघा जमलं तर चार झाडें लावू नका पण आहेत ती तरी जपा. वनविभागाने ही मनावर घेऊन हा प्रकार थांबवायला हवा आणि दोषींवर कडक कार्यवाही होईल आणि परत कुणी अशी दुषकृत्य करायला धजावणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी.
🌳एक निसर्गप्रेमी🌳
🚩🕉🚩 *धुलीवंदन* 🧡🛕🧡
ReplyDeleteआनंद हा कधीच लपून राहात नाही. आनंद हा जेवढा वाटाल तेवढी त्यात भर पडते. आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी.
भगवंत भक्तांच्या भक्तीचा जय झाला. असूर हिरण्यकश्यपूच्या बहिणीने होलिकेने प्रल्हादाला वाचविले. या आनंदाने लोक बेभान झाले. त्याच होळीची राख एकमेकांवर उधळू लागले. कुणी गुलाल.. कुणी फुले तर कुणी पळस फुलाचे रंग उडवू लागले. ही धुळवड प्रथा रुढ झाली.
होळीत मनातील राग, व्देष.. मत्सर.. अहंकार.. नकारात्मक भावनेचे दहन होते. देहावरचे हे मळभ दूर होत मन निरंहकारी.. सहनशील.. अहिंसक.. निर्मोही होते. कर्मफल अपेक्षा संपते. भेदाभेद संपतो. अंतःकरणात जगताविषयी शुद्ध.. पवित्र भाव उरतो. मग या शुद्धात्म्याच्या भक्तीवर रंग चढतो.
❤🍃🧡🧡🍃❤
*!! धुलीवंदनाच्या शुभेच्छा !!*
Sometimes, tears are a sign of unspoken happiness and a smile is a sign of silent pain.
ReplyDeleteGood morning
✍️....
ReplyDeleteकर्म केले तर त्याचा उपयोग होतोच आज ना उद्या फळ मिळतच
विहीर जितकी खोल असते तितकं
त्यातलं पाणी गोड असतच
आयुष्यात कितीही प्रश्न आले तरी त्याच उत्तर याच आयुष्यात मिळतंच मिळत.
🌷🌸Good Mornig🌸🌷
*!! March End Special !!*
ReplyDelete*!! हिशोब काय ठेवायचा !!*
*काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहा मध्ये..*
*आपल्या थोड्या वर्षांचा..*
*हिशोब काय ठेवायचा ..*
*आयुष्याने भर भरून दिले असताना..*
*जे नाही मिळाले त्याचा..*
*हिशोब काय ठेवायचा.. ! !*
*मैत्रिणीनी दिले आहे, अलोट प्रेम इथे...*
*तर शत्रूंच्या बोलण्याचा , हिशोब काय ठेवायचा..!!*
*येणारा प्रत्येक दिवस , आहे प्रकाशमान इथे..*
*तर रात्रीच्या अंधाराचा, हिशोब काय ठेवायचा..!!*
*आनंदाचे दोन क्षण ही, पुरेसे आहेत जगण्याला..*
*तर मग उदासिनतेच्या, क्षणांचा..*
*हिशोब काय ठेवायचा..!!*
*मधुर आठवणींचे क्षण , इतके आहेत आयुष्यात..*
*तर थोड्या दु:खदायक गोष्टींचा..*
*हिशोब काय ठेवायचा..!!*
*मिळाली आहेत फुले इथे,कित्येक सहृदा कडुन..*
*मग काट्यांच्या टोचणीचा.. हिशोब काय ठेवायचा..!!*
*चंद्राचा प्रकाश आहे,जर इतका आल्हाददायक..*
*तर त्यावरील डागाचा.. हिशोब काय ठेवायचा..!!*
*जर आठवणीनेच होत असेल, मन प्रफुल्लित ..*
*तर भेटण्या न भेटण्याचा..हिशोब काय ठेवायचा..!!*
*काही तरी नक्कीच..खुप चांगलं आहे सगळ्यांमधे..*
*मग थोड्याशा वाईटपणाचा, हिशोब काय ठेवायचा..!!*
*!! आज आहे मार्च end पण आजच देतो वेगळ्या शुभेच्छा आपल्या सर्वांना !!*
🙏🙏🙏🌹🌹🌹
[02/04, 10:00] B Vaishali: *कडूनींबाची चूक नाही की तो कडू आहे,*
ReplyDelete*स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं...*
*नाती पण अशीच असतात...*
*संवाद संपला कि नातं थांबतं.*
*म्हणून बोलून बघा कदाचित,*
*तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हांला सापडेल...*
*🙏🏻*सुप्रभात*🙏🏻
[02/04, 10:00] B Vaishali: *रंग नाही, रूप नाही, सुगंध नाही,*
*पान नाही, पाकळी नाही, देठही नाही.*
*अजबसे फूल, देते हूल, कुठे दिसेना,*
*आकर्षण आहे तरी तयाचे सर्वांना;*
*फजितीत फसवते,* *स्वत:लाच हसवते😀*
*एप्रिलमध्येच कसे नेमके बघा उगवते.*
*एक तारखेचे "एप्रिल फूल" भारी जीव जडवते,*
*मी मी म्हणणाऱ्याची खिल्ली पाहता पाहता उडवते.*
*एप्रिल शुभेच्छा😃*
*क्यों न आज,गमो को,*
*अप्रैल फूल बनाया जाय*
*दर्द कितना भी हो,*
*जम के मुस्कुराया जाय.*
😜😜😀😀
*खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखेअसते* ...
ReplyDelete*कुठल्याही रंगात मिसळले*
*तर दरवेळी नवीन रंग देतात*...
*पण*, *जगातले सर्व रंग एकत्र करूनही*
*पांढरा रंग तयार करता येत*नाही* !
*अशा सर्व*
*'शुभ्र.* *.स्वच्छ* *प्रामाणिक*..
*जीवाला जीव देणा-या*
*आपल्या माणसांना*..
🍂🍂 !🍂🍂
😉😄
ReplyDeleteआदरणीय
डॉक्टर साहेब,
मला कोरोना होऊ नये म्हणून मी खालील उपाययोजना करीत आहे...
योगा, मॉर्निंग वॉक
+
लिम्बू पाणी
+
दूध हळद
+
च्यवनप्राश
+
अंकुरित 😌 कडधान्य
+
कच्चा लसुण
+
आल्याचा रस
+
बदाम
+
अंजीर
+
खजूर
+
खारीक
+
मुनक्का
+
हर्बल काढ़ा
+
लवंग आणि मिरी
+
नाकात तेल
+
हळद आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
+
ओवा घातलेल्या पाण्याची वाफ
+
दिवस भर गरम पाणी पितो
+
पतंजलिच्या तुलसी की गोलियाँ, गिलोय की गोलियाँ, नीम की गोलियाँ चालू आहेत
+
होमियोपॅथीक आर्सेनिक एल्बम
+
कैम्फर 1m
+
अलोपॅथिक एचसीक्यूसी
+
एज़िथ्रल
+
आयवरमेक्टिन
या शिवाय
तोंडाला मास्क बांधतो शिवाय रुमाल, सॅनिटायझरचा वापर करतो,
दिवसभरात ५० वेळा साबणाने हात धुतो,
आवश्यक सामान होम डिलीवरीने, मागवून ऑनलाईन पेमेंट करतो.
कामवाल्या मावशी येत नाहीत, स्वतः कपडे,भांडे धुवून वापरतो.
घरातच बसून राहतो.
या शिवाय एका बाबांकडून ताईत बनवला आहे, शिवाय
हेल्थ इंश्योरन्स करून ठेवला आहे.
🤔कृपया आणखीन काय खबरदारी घ्यावी या बाबत मार्गदर्शन करावे, ही विनंती 🙄🤔
👨🏻⚕डॉक्टर -: पुरे झालं भावा, इतकी खबरदारी घेशील तर *हिरण्यकश्यपू* सारखं तुला मारायला देवालाच अवतार घ्यावा लागेल..!!
😂😂😁😁🤣🤣🙄🙄😉😉😜😝😛
Field Marshal Sam Manekshaw was once addressing a public meeting at Ahmedabad in English when the crowd started chanting, "Speak in Gujarati. We will hear you only if you speak in Gujarati."
ReplyDeleteManekshaw stopped. He gave the audience a hard stare and replied, "Friends, I have fought many a battle in my long career. I have learned Punjabi from the men of the Sikh Regiment; Marathi from the Maratha Regiment; Tamil from the men of the Madras Sappers; Bengali from the men of the Bengal Sappers, Hindi from the Bihar Regiment; and even Nepali from the Gurkha Regiment. Unfortunately there was no soldier from Gujarat from whom I could have learned Gujarati." And then there was pin drop silence.
*Happy Birthday "Sam Bahadur"*
[4/5, 17:48] Shivani Father: 😳😳
ReplyDelete*कोरोना ची पण आता हद्द झाली आहे.*
*आज आमच्या दूधवाल्याने विचारले उद्यापासुन Immunity वाढवणारे दूध देवु का? रु.१०/- ज्यादा लागतील.*
*आंम्ही विचारले हे कोणचे दूध आहे.*
*दूध वाल्याने सांगितले की, आंम्ही एका गाईला गिलोय, तुळशीची पाने, आलं, काळी मिरी, दालचिनी, ओवा आणि गुळ पासुन बनविलेला काढा रोज सकाळ - संध्याकाळ पाजतो आहे. लिंबू🍋 आणि संत्रा 🍊 पण खायला देत आहे त्यामुळे व्हिटॅमिन "सी" मिळत आहे, आणि दररोज १ तास ऊन्हात बांधुन ठेवतो त्यामुळे व्हिटॅमिन "डी" मिळत आहे. या गाईचे दूध प्यायल्याने आपली Immunity वाढेल.*
🤦🏻♀️😇😇
*आंम्ही म्हटलं बाबा तूच राहिला होता आता तू पण लुटून घे.*
😃😃
[4/5, 18:07] Shivani Father: 📌
*कळलेच नाही*
------------------
वर्षेचे वर्षे निघून गेली,
*धका धकीच्या जीवनात*
*वय केंव्हा वाढले*
*कळलेच नाही।।*
खांध्यावर खेळविलेली मुलं
खांध्याएवढी कधी झाली
कळलेच नाही।।
सायकलचे पायडल मारून दमत होतो,
केंव्हा कारमध्ये फिरायला लागलो
कळलेच नाही।।
कधी मुलांची जबाबदारी होती,
आपली त्यांच्यावर केंव्हा गेली
कळेलच नाही।।
एकेकाळी, दिवसा ढाराढुर झोपायचो
रात्रीची झोप केंव्हा उडाली
कळलेच नाही।।
*ज्या काळ्या केसावर भाव मारत होतो*
*ते पांढरे कधी झाले कळलेच नाही।।*
वणवण भटकत होतो नोकरीसाठी।
रिटायर केंव्हा झालो
कळलेच नाही।।
मुलांसाठी बचत करीत होतो।
कधी मुले दूर गेली कळलेच नाही।।
आता विचार करतो
स्वतःसाठी काही करायचं
पण, शरीराने केंव्हा साथ सोडली
कळलेच नाही।।
😔😔
*कळलेच नाही*.....
*म्हणून म्हणतो*...अजूनही वेळ आहे ..थोडं तरी जगून घ्या.. सुंदर अशा जगण्याला डोळे भरुन बघून घ्या.🙏
🕐 *जिंदगी ना मिलेगी दोबारा..* 😊
असं कुठं असतं का राव?
ReplyDeleteचौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर
जन्म दिलास माणसाचा
हाच एक जन्म जिथून
मार्ग खुला मोक्षाचा
दिलंस एक मन त्यात
अनेक विचारांचा वावर
आणि म्हणतोस आता
या विचारांना आवर
दिलेस दोन डोळे
सौंदर्य सृष्टीचे बघायला
आता म्हणतोस मिटून घे
आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला
नानाविध चवी घेण्यास
दिलीस एक रसना
आणि आता म्हणतोस
अन्नावर ठेवू नकोस वासना
जन्मापासून नात्यांच्या
बंधनात अडकवतोस
बंध सगळे खोटे असतात
असं आता म्हणतोस
भाव आणि भावनांचा
इतका वाढवतोस गुंता
आणि मग सांगतोस
व्यर्थ आहे ही चिंता
संसाराच्या रगाड्यात
पुरता अडकवून टाकतोस
म्हणे शांतपणे ध्यान कर आता
अशी कशी रे मजा करतोस??
मेजवानीने भरलेले ताट
समोर बघून उपास करायचा
हाच अर्थ का रे
सांग बरं मोक्षाचा?
वर बसून छान पैकी
आमची बघ हो तू मजा
पाप आणि पुण्याची
मांड बेरीज आणि वजा
माहीत नाही बाबा मला
मिळेल की नाही मोक्ष
तू जवळ असल्याची फक्त
पटवून देत जा साक्ष ......
*आॅक्सिजन*
ReplyDelete*काल एका बस स्टॉप वर बसची वाट पहात होतो. शेजारी एक आजोबा बसलेले होते. हातात एल्युमिनियमची काठी, कानाला हेडफोन, खांद्यावर शबनम, तोंडात चॉकलेट असावे.*
*आजोबा कुठे जायचे ?*
*ते म्हणाले पास आहे, जी बस येईल, त्या बस मध्ये बसायचे आणि फिरायचे.*
*एकट्याने फिरताना भिती नाही वाटत?*
*त्या वेळेस ते म्हणाले मागील वर्षी बायको आजारी पडली, तिच्या शेवटच्या क्षणी मी, मुलगा डॉक्टर हजर होतो. तरीही ती गेली. आम्ही वाचवू नाही शकलो. ती गेल्यावर मात्र मी हिंमत केली फिरायला सुरवात केली. मन खंबीर केले, आवडेल तिथे जातो, लोकांशी बोलतो, जे बघितले ते मुलाला घरी जाऊन सांगतो. सोबत आधार कार्ड, डॉक्टरांचा मोबाईल नंबर, मुलाचा मोबाईल नंबर, मेडिक्लेम पॉलिसी, औषधे आणि मोजके पैसे ठेवतो आणि फिरतो. जे आवडले ते खातो. एखाद्या ठिकाणी मुक्काम करावासा वाटला तेथे थांबतो, मुक्कामाचे मुलाला फोन करुन सांगतो. खुप एकटे वाटले की वृध्दाश्रमात जातो, छानपैकी खाण्याचे पार्सल घेतो त्यांच्या सोबत खातो. त्यांच्याशी संवाद करतो, भरपुर हसतो. नवीन ऑक्सिजन मिळतो जगायला. काही वेळेस लहानपणीच्या आठवणी आल्या की अनाथाश्रमात जातो खाऊ घेतो, खेळणी घेतो भरपुर खेळतो. त्यामुळे घरचेही कंटाळत नाही आणि मी पण आनंदात रहातो.*
*एक बस आली, त्या मध्ये ते चढले. खिडकीतून त्यांनी बाय केले. मोबाईल नंबर घ्यायचा राहीला पण*
*जाता जाता मला ऑक्सिजन देऊन गेले.*
🍁🍁🍁
असं कुठं असतं का राव?
ReplyDeleteचौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर
जन्म दिलास माणसाचा
हाच एक जन्म जिथून
मार्ग खुला मोक्षाचा
दिलंस एक मन त्यात
अनेक विचारांचा वावर
आणि म्हणतोस आता
या विचारांना आवर
दिलेस दोन डोळे
सौंदर्य सृष्टीचे बघायला
आता म्हणतोस मिटून घे
आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला
नानाविध चवी घेण्यास
दिलीस एक रसना
आणि आता म्हणतोस
अन्नावर ठेवू नकोस वासना
जन्मापासून नात्यांच्या
बंधनात अडकवतोस
बंध सगळे खोटे असतात
असं आता म्हणतोस
भाव आणि भावनांचा
इतका वाढवतोस गुंता
आणि मग सांगतोस
व्यर्थ आहे ही चिंता
संसाराच्या रगाड्यात
पुरता अडकवून टाकतोस
म्हणे शांतपणे ध्यान कर आता
अशी कशी रे मजा करतोस??
मेजवानीने भरलेले ताट
समोर बघून उपास करायचा
हाच अर्थ का रे
सांग बरं मोक्षाचा?
वर बसून छान पैकी
आमची बघ हो तू मजा
पाप आणि पुण्याची
मांड बेरीज आणि वजा
माहीत नाही बाबा मला
मिळेल की नाही मोक्ष
तू जवळ असल्याची फक्त
पटवून देत जा साक्ष ......
[4/5, 08:11] Sandeep Palkar: *बदल घडविण्यासाठी योग्य माणसाची किंवा योग्य वेळेची वाट पाहत बसू नका स्वतः हा आजचं बदल घडविण्याची सुरवात करा.*
ReplyDelete*शुभ प्रभात.*
[4/6, 08:43] Sandeep Palkar: उज्वल भविष्य तुमची वाट पाहत असताना भूतकाळात अडकून पडू नका भूतकाळातून शिका वर्तमानकाळात जगा आणि भविष्यकाळाचा वेध घेत चला
🚩🚩🚩शुभ सकाळ 🚩🚩🚩
😂😂😂😃😂😂😂
ReplyDelete*बाहेर कोरोना ,*
*घरात करमेना ,*
*दिड GB नेट पुरेना,🤦♀️*
*आता काय करावे कळेना,*
*तुम्ही पण काही करेना,*
*मी काय करावे ते पण कळेना,*
*झोप झाल्यानंतर जेवण कराव की जेवण करून झोपावं *
*ते पण कळेना,🤦♀️*
*नक्की कोरोना काय करतोय ते कळेना,*
*मार खाणार्यांना आपले दुखत आहे हे कसे सांगावे ते पण कळेना,*
*मार न खाणार्यांना आपण घरात बसून राहवे की बाहेर जावे हे पण कळेना,*
*आधी नाष्टा करावा का जेवण करावे ते ही कळेना,*
*झोपेतून उठलो आहे की झोपायची तयारी चालली आहे ते पण कळेना,*
*माझ्यामधील कवी जागा झाला आहे की मेंदूवर परिणाम झाला आहे ते ही कळेना.🤦 😂😂😂*
"मला होम मिनिस्टर करा..मला त्याचा प्रचंड अनुभव आहे "
ReplyDelete-आदेश बांदेकर
😎🙃😅😅
*आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे,*
ReplyDelete*तेव्हाच तर कळतं,*
*कोण हसतंय,*
*कोण दुर्लक्ष करतंय,* *आणि*
*कोण सावरायला येतंय.....*
*शुभ सकाळ*
नमस्कार 🙏
ReplyDeleteसुप्रभात
माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं.....
कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.....
⚜️🔸☀️☀️🌞🔹☀️🔸⚜️
ReplyDelete*💫 आनंद ~ तरंग 💫*
*आई*
एलीस हि महाराणी व्हिक्टोरिया यांची मुलगी होती. लग्नानंतर तिला मुलगा झाला. मुलाची देखभाल करण्यासाठी राजवाड्यात नोकर - चाकरांची काही कमी नव्हती. तरीही एलीस लहान बाळाची खूप काळजी घेत असे. सतत त्याच्या सोबत राहून ती त्याची देखभाल करीत असे. तो क्षणभर जरी दृष्टीआड झाला तरी तिला चैन पडत नसे.
तिचा मुलगा मग १० वर्षाचा झाला. एके दिवशी त्याला संसर्गजन्य रोगाची लागण झाली. तज्ञानी त्याच्यावर उपचार सुरु केले. डॉक्टरांनी तपासणी करून सल्ला दिला कि काही दिवस सर्वांनी याच्यापासून दूर राहावे कारण हा अतिशय जीवघेणा संसर्ग असून तो श्वासोच्छवासाद्वारे फैलावू शकतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात कुणीही येवू नये.
या डॉक्टरांच्या सांगण्यामुळे सर्व नोकरांमध्ये भीती पसरली. कोणीही नोकरचाकर किंवा कुणीच त्याच्या खोलीत जायला तयार नसे. परंतु एलीसने त्या परिस्थितीतही मुलाला एकटे सोडले नाही. ती त्याची सेवा करतच राहिली.
एके दिवशी मुलगा म्हणाला, "आई ! बरेच दिवस झाले तू माझी पापी घेतली नाही, मला कुशीत घेतले नाही." शेवटी आईचेच हृदय ते !! एलीसने मुलाला जवळ घेतले व मायेने त्याला कुरवाळले, त्याची पापी घेतली. बरेच वेळ ती त्याच्या सानिध्यात राहिली. नको तेच झाले, तिच्या मुलाच्या संपर्कात राहण्याने तीपण त्या रोगाच्या तावडीत सापडली.
नंतर अनेकांनी तिला विचारले,"हा रोग जीवघेणा असतानासुद्धा व तुला ते माहित असताना ही तू मुलाला का जवळ केले? असे करणे म्हणजे वेडेपणा आहे असे तुला वाटले नाही का?" एलीसने उत्तर दिले,"मी आई आहे. मी माझ्या मुलाला तडफडत कसे एकटे सोडू? तो तळमळत होता आणि मी आनंदात कसे राहू? मला माझे बाळ महत्वाचे आहे."
शेवटी मुलासोबतच एलीसचेही निधन झाले. एलीसच्या समाधीवर इतकेच लिहिले होते,
===========================
*"""""""""" शेवटी मी आई आहे !! """"""""""*
===========================
*🔅तात्पर्य :~*
*आई हे पृथ्वीतलावरचे ईश्वराचे रूप आहे. जे मुलांच्या सुखासाठी तळमळते, प्रसंगी जीवही देते, सर्वस्वाचा त्याग करते. त्या मातेला मग ती आपली असो किंवा दुसऱ्याची माता तिला दुखावले जाणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.*
*शुभ संध्या*
[4/7, 20:05] Rahhul Tawade: वाद्यांचे स्वभाव :
ReplyDeleteबासरी - चिरकाल प्रेमात असलेली प्रेयसी.
कधी नुकतीच प्रेमाशी ओळख झालेली मुग्धा,
कधी प्रियकराच्या मीलनासाठी निघालेली अभिसारिका,
कधी विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी
तर कधी त्या कृष्णाशी एकरूप झालेली राधा. प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार.
जलतरंग - मूर्तीमंत आशावाद.
जीवनरसाने ओथंबलेला.
सगळ्यात आनंद शोधून थुई थुई नाचणारा.
हा आनंद आणि आशावाद पण दुस-याला सहज लागण करणारा.
ह्याच्या सहवासात आल्यावर नैराश्य आपोआप दूर पळून जाते आणि मन आशावादी बनते.
व्हायोलीन - जलतरंगाच्या विरुद्ध स्वभाव.
जणू दु:खाचे आकर्षण असल्यागत वागणारा. दु:ख स्वत:चे असो वा दुस-याचे.
हा स्वतःच आर्त होणार.
गिटार - चिरतरूण. कुठल्याही गॅदरींगचा केंद्रबिंदू.
पार्टीत स्वत: नाचून दुस-यांचे पायही थिरकवणार. तितक्याच सहजतेने एकांतात प्रेमाच्या आणाभाका घेणार.
सतार - अतिशय भावनाशील.
कुठलीही भावना उत्कटपणे, भरभरून, झरझरून बाहेर येणार असा स्वभाव.
मग तो आनंद असो, गहिवर असो ,
दु:ख असो - किंवा भावनांचा महापूर.
तबला - डग्गा -
जणू दोन मित्र गप्पा मारायला बसलेत. विषयांचा आवाका अफाट -
आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थकारण, क्रिकेट , सिनेमा, नट नट्या , प्रवास , ऑफीस - काहीही असो .
विषय व मूड आणि भावनांची तीव्रता ह्यावर अवलंबून असलेले बोल.
नगारा - एकच मूड - मस्तीचा .
कायम कशाचे तरी सेलीब्रेशन आणि त्यासाठी नाचायची नी नाचवायची तयारी.
ढोलक - अवलिया व्यक्तिमत्व.
आसक्ती आणि विरक्ती या दोन परस्पर विरोधी धृवांवर सारख्याच तन्मयतेनी व रसिकतेनी वागणारा -
म्हणून , लावणी आणि भजन !
कुठेही फिट्ट होतो.
पेटी - ही आहे मित्रमैत्रीणींची मैफिल. त्यातल्या काळ्या पांढ-या पट्ट्यांप्रमाणेच विभिन्न स्वभावाच्या मित्र मैत्रीणींची मैफिल.
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, क्षेत्र वेगळे पण एकत्र आले की खूप सुखद असा सुसंवाद ..!
स्वत:चे स्वतंत्रपण जपता जपता दुस-याला साथ देणारे मित्र मैत्रिणी म्हणजेच ही सुरेल वाद्य ...!
[4/7, 21:31] Rahhul Tawade: BREAKING NEWS
महाराष्ट्रात LOCK DOWN नाहीच,फक्त कडक निर्बंध
सोमवार ते शुक्रवार दुकाने उघडायची नाहीत.
आणि
शनिवार व रविवार दुकान बंद ठेवायची!
😪😪😪😇🤣🤣😜
[4/8, 12:49] Shivani Father: ॥श्रीराम॥सत्ता,पैसा,अधिकार कितीही मिळाले तरी अजून हवे अजून हवे?काय उपयोग आहे त्याचा.कुठेही थांबण्याचा मानस नाही,पुरे झाले असे वाटत नाही.आज्ञा झाली की आयुष्य काळ गिळंकृत करून निघून जातो आणि हाती काही उरत नाही.उरेल ती फक्त सत्कर्माची पावती.सत्ता,पैसा, आधिकार घेण्यास दुसरे टपलेलेच असतात.उलट ते वाट बघतात हा कधी जातो त्याची.कुठे आणि कधी थाम्बावे हे ज्याला कळले तर समजु या आपल्यावर आता ईश्वराची कृपा झाली.अल्लड बालपण कधी संपते,विषयांध तरूणपणात रमलो की त्यातील रस संपला तरी शुद्ध आणि बुद्धी काम करीत नाही.कमावतो, कमावतो बेधुंद होऊन.पन्नाशी च्या पुढे गेल्यावर शरीर सांगायला लागते.आता कमी कर दगदग. पण हा जास्तच उपद्व्याप वाढवित बसतो.स्वस्थ कधी बसणार?भान ठेवले पाहीजे थांबण्याचे.मनुष्यजन्म ईश्वर कृपेसाठी आहे.आता ईश्वराचा सहवास हवा तरच पुढील मार्ग सोपा असेल अथवा पुढे आहे अवघड यमदंड!॥ॐ त्रिगुणात्मकाय नमः॥
ReplyDelete[4/8, 12:52] Shivani Father: *तवा माणसात माणुस होता..!!! घरात टि.व्ही चं खोकं नव्हतं...!*
*मोबाईल मध्ये डोकं नव्हतं...!*
*काचा कवड्याचा खेळ होता..!*.
*नणंद भावजईचा मेळ होता...!*
*गुटक्यानं भिती रंगत नव्हत्या...!*
*ब्युटी पार्लरमध्ये झिंगत नव्हत्या...!*
*ओठांवर ओरीजनल लाली होती...!*
*चंद्राची खळी गाली होती..!.*
*पोरी मोबाईलवर गात नव्हत्या...!*
*शाळेतुन पळून जात नव्हत्या...!*
*वाकडा भांग पाडत नव्हत्या...!*
*तोंड बांधून हिंडत नव्हत्या...!*
*वाघासारखा लेख होता...!*
*तवा बाप माणसात होता...!*
*राजकारणात निष्ठा होती...!*
*खरं बोलणाऱ्याची चेष्टा होती...!*
*पैशावर पुढारी फुटत नव्हतं...!*
*तत्वाशिवाय गटत नव्हतं...!*
*प्रेम-माया अटत नव्हती..!*.
*चांगली माणसं तुटत नव्हती...!*
*चहा-चिवड्याला रडत नव्हती...!*
*चोरुन पिल्याबिगर चढत नव्हती..!*.
*आडाणी नेता भानात होता...!*
*तळातला कार्यकर्ता मनात होता...!*
*सोसायटीचा चेअरमन रानात होता...!*
*तवा माणुस माणसात होता...!*
*गावा शेजारी बार नव्हता...!*
*रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता...!*
*पाठीवर दफ्तराचा भार नव्हता...!*
*अनवाणी पायाला रस्ता कुठं गार नव्हता...!*
*हातावर छडीचा मार होता...!*
*शाळेतचा मास्तर दिलदार होता...!*
*तवा पैशाला किंमत नव्हती...!*
*आयुष्य म्हणजे गंमत नव्हती...!*
*घासाघासात कस होता...!*
*माणसाच्या वागण्यात रस होता...!*
*तवा माणुस माणसात होता...!!!
🌹🌹🌹 शुभ िदन
[4/8, 09:19] Press Ranjankar Bharat: ❣ *मन आणि छत्री ⛱ यांचा उपयोग तेव्हांच होतो जेव्हा ते उघडले जातात.. नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते*
ReplyDelete🌹 *शुभ सकाळ* 🌹
[4/9, 08:21] Press Ranjankar Bharat: *संवाद संपला कि नात थांबत.*
*म्हणून बोलून बघा कदाचित,*
*तुमच हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल....*
*❤🙂 शुभ प्रभात 🙂❤*
निघून चाललीत माणसं अगदी कुणाचाच निरोप न घेता..
ReplyDeleteकष्टाने उभं केलेलं आयुष्य,गोडीने जपलेला संसार,चिमुकल्यांचं हसणं, जोडीदाराचं रागावणं, थोरा मोठयांचे आशीर्वाद, कधी कारण होतं म्हणून तर कधी विनाकारणच घातलेला वाद.असूया,द्वेष, तिरस्कार,पैसा,मोह.सगळं सगळं मागे टाकून निघून चाललीत माणसं.
ऑक्सिजनची खालावत जाणारी पातळी पाहून काय वाटत असावं मनाला नेमकं.?कुठल्या गोष्टी असतील तेंव्हा प्रकर्षाने आठवणाऱ्या?
नको भांडायला हवं होतं तेंव्हा, उगाच बोललोत अपशब्द, उगाच धावत गेलोत इतकं..ती एक ठरवून रद्द केलेली भेट घ्यायला हवी होती,आणि आईस्क्रीम खायचं होतं मनसोक्त थंडीच्या दिवसात,कोकणात जाऊन एकदा विहरायचं होतं आकाशात निळा समुद्र पायाखाली घेऊन,
आवडतील त्या रंगाचे कपडे घालून भटकायचं होतं कडकडून मिठी मारायची होती आईला,मुलीला शिकवायची होती सायकल,बायकोला करायची होती मदत तिच्या रोजच्या कामात आणि पाय चेपायचे होते थकलेल्या बाबांचे..तो ऑफिस मधला कलीग वाईट वागलाय आपल्याशी पण तो आजारी होता तेंव्हा करायला हवा होता आपण एक फोन..म्हणायला हवं होतं काळजी नको करूस...
किती वर्ष झालीत बोलला नाहीए एक मित्र त्याची घ्यायला हवी होती खबर एकदा तरी.
साठवलेल्या पैशांचा बॅलन्स शीट सांभाळताना जगण्याचा बजेट कोलमडत गेला आपला.अगदी मनमुराद ,खळखळून हसायला पण किती दिवस झालीयेत आठवत नाहीए
आता या क्षणाला आणि मोकळं रडायलासुद्धा किती बरं दिवस झालीत!...
किती सोप्या होत्या या सगळ्याच गोष्टी !
सोपं होतं जगणं....
मग का कठीण करत गेलो आपण....
का जगणं सोडून धावतच राहीलोत आपण!
का कधीच थांबून पाहिलं नाही मावळणाऱ्या सूर्याचं ..
का झेलला नाही कधीच पाऊस अंगाखांद्यावर...
का कधीच पायाला लागू दिली नाही माती!
ही ऑक्सिजनची पातळी एकदा वर आली ना की सुरुवात करायचीए जगायला...प्रेम करायला स्वतःवर आणि जगण्यावरसुद्धा!
🙏🙏🙏🙏🙏🙏
✍️
ReplyDelete*माणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला दु:ख किती आहे. संस्कार सांगतात कुटुंब कसं आहे. गर्व सांगतो पैसा किती आहे. भाषा सांगते माणुस कसा आहे. ठोकर सांगते लक्ष किती आहे.आणि सर्वात महत्त्वाचे वेळ सांगते नातं कसं आहे........!!!!*
*🌹शुभ िदन
*Special people are not needed to be talked daily..*
ReplyDelete*sometimes*
'*their memories'*
*&*
'*their sweetness'*
*are worth more to feel their closeness*
*Good morning*😊
*आज कोरोनाला विचारलं, तू प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाच्या कार्यक्रमाला जातोस, पण तू निवडणुकीला का जात नाहीस, तर तो म्हणतो कसा , "मला अजून अठरा वर्षे कुठे पुर्ण झाली आहेत*?"
ReplyDelete🧐😀🤯🤷🏻♂️
🌼आपणांस एक विनंती वजा सुचना आहे !🌼
ReplyDelete🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
स्वतः च्या तब्येतीबाबत फाजील आत्मविश्वास ठेवू नका..
बाहेर लसीचा गोंधळ असो, की सरकारचं राजकारण असो, टेस्टमध्ये तफावत असो..,,
पण,
*आपण सामान्य माणसे आहोत.*
आपण vip नाही,या आजाराचा खर्च आपल्या आवाक्याबाहेर आहे...
तेव्हा,
कोरोना आपल्यालाही होऊ शकतो, हे लक्षात ठेवा!
बाहेर किती खोटेपणा आहे हे पाहू नका आपली काळजी घ्या ...
तुम्ही तरुण असो,
मध्यम असो,जेष्ठ नागरिक असो...
तुमची रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग ठेवणं तुमच्या हातात आहे...
मी घरातच असतो /असते हे वाक्यसुद्धा मनात ठेवू नका,
कारण घरात तुम्ही असले तरी आजार बाहेरून अदृश्य रुपात येतो हे लक्षात ठेवा...
कोणीही निष्काळजीपणा करू नका,या आजाराने स्वतः कडे लक्ष देण्यास शिकवलं आहे!
स्वतःची काळजी घेऊन कुटुंबाकडे लक्ष द्या!
आपण सज्ञान आहात अधिक सांगणे नको!
आणि.....
आपल्या जवळच्या अनेक परिवारात कोरोना येऊन गेला तेव्हा कोरोना नाही या अफवेवर विश्वास ठेवू नका...
तो आहे !!!
आणि त्याचा त्रास होतो हे लक्षात ठेवा !
लसीकरणास पात्र असाल तर लस घ्या.
घराबाहेर विनाकारण पडू नका , गेलाच तर सुरक्षित अंतर आणि मास्क वापरा.
मला काही होणार नाही, या भ्रमात राहु नका.
घरात पोषक जेवण घ्या, पुरेशी विश्रांती घ्या,हात वेळोवेळी धुवा,काळजी घ्या!
शासन कुठे कुठे आपल्याला मदत करेल !
आपली स्वतःची जबाबदारी ओळखूनच वागा आणि सदृढ रहा....!
*पटलं तर बघा नाहीतर द्या सोडून.....!*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*🎂बाबासाहेब पुरंदरे ९९ व्या वर्षात पदार्पण करते झाले **करोनाचा संदर्भ देत बाबासाहेब म्हणाले,‘मानव जातीवर अशी अनेक संकटे यापूर्वीही आलेली आहेत. परंतु त्या त्या वेळी समाजाने धैर्याने त्याचा सामना केला.*
ReplyDeleteमी स्वत: प्लेगच्या तब्बल पाच साथी अनुभवल्या. अतिसार, घटसर्प, ‘स्वाइन फ्लू’ पाहिले.
या *प्रत्येक वेळी काळजी घेतली, पण भीतीने पछाडले असे कधी झाले नाही आणि तसे होऊही दिले नाही*.
जगण्यावरचे प्रेम, श्रद्धा निरंतर असू द्या. त्यातली ऊर्जा वाहती ठेवा. असे केले तरच ते जगणे आनंदी होईल.’
शताब्दीला अवघी दोन घरे बाकी असण्याचा संदर्भ देत बाबासाहेब म्हणाले, ‘तुम्ही कितीही मोठे व्हा, तुमच्यात दडलेल्या सात-आठ वर्षांच्या मुलाला जिवंत ठेवा. मी आजही या वयात जेवढा धीरगंभीर, चिंतनशील, स्थितप्रज्ञ वाटतो तेवढाच खोडकर, थट्टेखोर आणि दंगेखोर देखील आहे. मी जसे वाचन-संशोधन करतो तसेच पत्तेही खेळतो.
हातात असलेले ‘पुलं’चे ‘खिल्ली’ पुस्तक दाखवत, हे असे आनंद देणारे साहित्यही वाचतो. आनंदाने जगणे ही देखील एक कला आहे.
*कशाचीही भीती बाळगू नका. संकटे येणार, ती चुकणार नाहीत. मरणावर विजय मिळवा, जगणे सुसह्य़ होईल*.
मी एवढय़ा प्रदीर्घ आयुष्यात एकदाही आजारी पडलो नाही. याचे *रहस्य माझ्या शरीरापेक्षा या विचारांमध्ये असावे*. *आजवर सतत आनंदी, सकारात्मक आणि कार्यमग्न राहिलो. माझा भवतालही सतत हसता, आनंदी ठेवला. या प्रदीर्घ वाटचालीचे श्रेय कदाचित या ‘चैतन्या’लाच असेल!’* —
*शुभ िदन
Sukhoham. What is a spiritual difference between an open hand & a closed fist... One of our friends wanted to know with reference to the above quote....
ReplyDelete# Open hand indicates open mind & heart. Fist indicates closed mind & heart.
# Open hand represents sharing, giving & closed fist represents accumulating, non sharing attitude.
# Open hands always blesses others while a fist curses & keeps the blessings closed.
# Open hand is ready to hold & support the other while closed fist never helps & is self centered.
# Open hand indicates bliss of freedom, liberation, while a closed fist is a psychological prison created by oneself in which one lives & dies.
# Open hand represents relaxed body & mind but a closed fist is stressed up, tensed up body & mind.
# Open hands indicate thankfulness, closed fist is selfishness.
# Open hands indicate letting go, but fist represents clinging on.
# Open hands give life but closed fist can offer only death.
Thus, we can go on & on....
But one has to be clear that...only open hands can hold one's joy, contentment & blissfulness, not the closed fist...!
🌸🙏🕉️🙏🌸 pratima
🌼आपणांस एक विनंती वजा सुचना आहे !🌼
ReplyDelete🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
स्वतः च्या तब्येतीबाबत फाजील आत्मविश्वास ठेवू नका..
बाहेर लसीचा गोंधळ असो, की सरकारचं राजकारण असो, टेस्टमध्ये तफावत असो..,,
पण,
*आपण सामान्य माणसे आहोत.*
आपण vip नाही,या आजाराचा खर्च आपल्या आवाक्याबाहेर आहे...
तेव्हा,
कोरोना आपल्यालाही होऊ शकतो, हे लक्षात ठेवा!
बाहेर किती खोटेपणा आहे हे पाहू नका आपली काळजी घ्या ...
तुम्ही तरुण असो,
मध्यम असो,जेष्ठ नागरिक असो...
तुमची रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग ठेवणं तुमच्या हातात आहे...
मी घरातच असतो /असते हे वाक्यसुद्धा मनात ठेवू नका,
कारण घरात तुम्ही असले तरी आजार बाहेरून अदृश्य रुपात येतो हे लक्षात ठेवा...
कोणीही निष्काळजीपणा करू नका,या आजाराने स्वतः कडे लक्ष देण्यास शिकवलं आहे!
स्वतःची काळजी घेऊन कुटुंबाकडे लक्ष द्या!
आपण सज्ञान आहात अधिक सांगणे नको!
आणि.....
आपल्या जवळच्या अनेक परिवारात कोरोना येऊन गेला तेव्हा कोरोना नाही या अफवेवर विश्वास ठेवू नका...
तो आहे !!!
आणि त्याचा त्रास होतो हे लक्षात ठेवा !
लसीकरणास पात्र असाल तर लस घ्या.
घराबाहेर विनाकारण पडू नका , गेलाच तर सुरक्षित अंतर आणि मास्क वापरा.
मला काही होणार नाही, या भ्रमात राहु नका.
घरात पोषक जेवण घ्या, पुरेशी विश्रांती घ्या,हात वेळोवेळी धुवा,काळजी घ्या!
शासन कुठे कुठे आपल्याला मदत करेल !
आपली स्वतःची जबाबदारी ओळखूनच वागा आणि सदृढ रहा....!
*पटलं तर बघा नाहीतर द्या सोडून.....!*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पिकलेल्या आंब्यांना गळती लागायचे दिवस होते,
ReplyDeleteदुर्दैवाने पिकलेल्या माणसांना गळती लागायला लागली.
'रस' घ्यायच्या दिवसात 'लस' घ्यायचे दिवस आले.
जितक्या सहजतेने लोकं सॉरी, थँक्स म्हणायचे तितक्या सहजतेने
'भावपूर्ण श्रद्धांजली' म्हणायला लागले आहेत.
आयुष्यभर मर-मर करून कमावलेली संपत्ती, गाडी, बंगला, प्लॉट, फ्लॅट, कपडे, ईस्तरी, अहंकार, वावर, बांध, पद, खुर्ची, ईर्ष्या सगळं सगळं सोडून जावं लागतं.
लोकं फार फार तर इमोशनल लिहतील, चार-दोन दिवस स्टेटस, डी.पी ठेवतील.
पुन्हा पुढचा जाईल तसा डी.पी बदलत राहील.
जन पळभर म्हणतील हाय हाय ...😢
त्यामुळे आहेत तो पर्यंत एकमेकांशी प्रेमानं वागणं, सहकार्य करणं, भेटणं-बोलणं झालं पाहिजे.
फोटो आभास देतो,
स्पर्श नाही.
*अतिशय गहन अर्थ आहे....!*
ReplyDelete*" चिटी चावल ले चली,*
*बीच में मिल गई दाल।*
*कहे कबीर दो ना मिले,*
*इक ले , इक डाल॥"* 👌🏻
अर्थात :
"मुंगी "तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'
तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात.
साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, 'इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.'
विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण /शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.
ती बघून, 'घेशील किती दोन करांनी' अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांना हाकायला खूप सोपी पडतात.
पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.)
आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.
भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. *नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.*
देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर *एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं,* यासाठी आहेत. *नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.*
म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे "समतोल" तर टिकून राहतोच, माणसाचं "समाधान आणि आनंद"ही त्यामुळे टिकावू बनतो.
*कबीरांच्या या दोह्यात असा मोठा "अर्थ "दडला आहे.*
*चला तर मग आनंदी जगुया......*. *🦜 🦚 🦜*पडलीकर.
मराठी भाषा अति सुंदर👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteआपल्या मराठीत असे काही शब्द आहेत ज्यांचा साधारणपणे अर्थ तोच असतो पण तरीही ते वेगळा अर्थ सांगून जातात.....
*रस्ता - मार्ग*
जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.
जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.
*खरं - सत्य*
नेहमी खरं बोलावं हा उपदेश.
सत्य म्हणजे सोबत पुरावा जोडावा लागतो.
*घसरडं - निसरडं*
पडून झालं की घसरडं.
सावरता येतं ते निसरडं.
*अंधार - काळोख*
विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.
निसर्गात जाणवतो तो काळोख.
*पडणं - धडपडणं.*
पडणं हे अनिवार्य.
धडपडणं हे कदाचित सावरणं.
*पाहणं - बघणं*
आपण स्वत:हून पाहतो.
दुस-यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.
*पळणं - धावणं*
पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.
ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.
*झाडं - वृक्ष*
जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं.
जो आधीपासूनच असतो तो वृक्ष.
*खेळणं - बागडणं*
जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.
जे मुक्त असतं ते बागडणं.
*ढग - मेघ*
जे वा-याने ढकलले जातात ते ढग.
जे नक्की बरसतात ते मेघ.
*रिकामा - मोकळा*
वेळ जो दुस-याकडे असतो तो रिकामा.
आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.
*निवांत - शांत*
कष्ट केल्या नंतर मिळतो तो निवांतपणा.
काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.
*आवाज - नाद*
जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.
जो मोराच्या चालण्यानं होतो तो नाद.
*झोका - हिंदोळा*
जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका.
जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.
*स्मितं - हसणं*
मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.
जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.
*अतिथी - पाहुणा*
जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.
जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.
*घोटाळा - भानगड*
जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.
जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.
[4/12, 07:06] Padlikar: 🕉️🕉️🕉️
ReplyDelete*विश्वास असेल तर*
*न बोलता ही सारे काही*
*समजून घेता येते....*
*आणि विश्वासचं नसेल*
*तर बोललेल्या प्रत्येक*
*शब्दाचा विपरीत अर्थ*
*घेतला जातो....!*
*शुभ सकाळ*
[4/12, 07:58] Padlikar: Each moment in a day, has its own value.
Enjoy every moment of the day.
🌹🌹
[4/12, 07:58] Padlikar: Opportunities to find deeper powers within ourselves come when life seems most challenging.
🌹🌹
[4/12, 09:05] Padlikar: *टाईम पास 🤣*
पेशंट :- डॉ. साहेब मला खाली बसायला खूप त्रास होतोय.
डाॅक्टर :- तूम्ही कर्फ्यू पाहायला गेला होता का ?
पेशंट :- तूम्ही कस काय ओळखलं ?
डाॅक्टर :- सध्या त्याचीच साथ सूरू आहे..
😉💃🏻😉
जब तक हम किसी काम को शुरु नही करते तब वो काम नामूमकिन ही लगता है.
ReplyDelete*फिर धीरे धीरे वो बहोत ही आसान हो जाता है.*
*नेल्सन मंडेला*
*Good Morning*
*सुप्रभात*
*हरणाचा* पळण्याचा वेग ताशी *९०* किमी तर *वाघाचा* वेग ताशी *६०* किमी... असतो.
ReplyDeleteतरीपण वाघ हरणाची शिकार करतो.
कारण हरणाच्या मनात *भिती* असते कि आपण वाघापेक्षा *कमजोर* आहोत व हीच भिती त्याला वांरवार मागे पाहण्यास भाग पाडते...
त्यात त्यांचा *वेग व मनोबल* कमी होते.
तो वाघाची *शिकार* होतो...!
कोरोनाच पण तसच आहे.
*कोरोना* पेक्षा आपली *रोग प्रतिकार शक्ती* किती तरी पटीने *जास्त* असताना केवळ *भिती* मुळे आपलं *मनोबल व वेग* कमी झाला.
तेव्हा *घाबरू* नका...!👍👍👍
*एक जोडपं लग्नानंतर फिरण्यासाठी म्हणून एका हिलस्टेशनला जाते. बस मधून जात असताना अचानक नवऱ्याच्या मनात येतं आपण येथेच उतरावं आणि इथून मस्त निसर्गाचा आस्वाद घेत गप्पा मारत चालत जावं .......हा विचार मनात आल्यावर तो त्याच्या बायकोला घेऊन बस मधून उतरतो हे दोघेजण उतरल्यावर बस पुढे निघते आणि काही अंतर गेल्यावर अचानक त्या बसवर दरड कोसळते बस मधील अनेक प्रवासी जागेवरच मृत्यूमुखी पडतात तर काहीजण गंभीर जखमी होतात हे पाहून नवरा लगेच बायकोला म्हणतो...` बरे झाले की नाही आपण बस मधून उतरलो नाहीतर आज आपल्यासोबत काय झाले असते काय माहीत ! '*
ReplyDelete*हे ऐकलं मात्र डोळ्याच्या कडा पाणावलेली 'ती' म्हणाली.....................*
*आपण जर उतरण्यासाठी म्हणून बस थांबवली नसती तर कदाचित ती बस त्याक्षणी पुढे निघून गेली असती ज्यावेळी ती दरड कोसळली ............*
*आपल्याला उतरायचे होते म्हणून बस काही काळ थांबली आणि नेमकी दरड कोसळण्याची वेळ आणि बस तिथून जाण्याची वेळ साधली गेली आपण नसतो उतरलो तर किती बरं झालं असतं.......*
*सध्या या दुसऱ्या विचारसरणीच्या लोकांची खूप गरज आहे आज-काल सगळेजण आपला स्वतःपुरता विचार करतात ,`आपण वाचलो ना मग झाले तर .....!ʼ*
*पण आपल्या एका कृतीमुळे अनेक जणांचा प्राण वाचू शकतो हे मात्र कोणाच्याच लक्षात येत नाहीये काही घटना अगदी अनपेक्षितपणे घडतात पण त्या घडून गेल्यानंतर मग मात्र आपल्याला जाणीव होते की कदाचित आपण ही घटना बदलू शकलो असतो..... सध्या जी परिस्थिती आपण पाहतोय त्या परिस्थितीमुळे निर्माण होणारे भीषण भविष्य बदलायचे असेल तर एकच करायला हवं.....*
*आपल्यापुरता विचार न करता सगळ्यांचा विचार करा.......आणि त्यासाठी .....*
*1)आपल्या घरातच बसा.*
*2)अगदीच नाइलाज असेल तरच बाहेर पडा.*
*3)स्वतःची काळजी घ्या आणि पर्यायाने आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनाच सुरक्षित ठेवा*
*लक्षात ठेवा ही लढाई सहकार्याने लढायची आहे तुमचं सहकार्य भविष्य बदलवू शकते*...
😷😷😷😷😷😷😷😷😷
[4/12, 20:19] Evaishali Bhagat: *निराश नवऱ्याच्या लेखणीतून*
ReplyDeleteया रोज रोज वाढणाऱ्या कोरोनाच्या चक्कर मधे यावर्षी पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट लागणार...
ना *ही* माहेरी जाणार
ना *ती* माहेरी येणार
🙈😂😃😀😃😛
[4/12, 20:20] Evaishali Bhagat: पत्नी : आज काय बनवू?
पती : बघ, कोरोना ची लस वैगेरे बनते का.
ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
ReplyDeleteप्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
। । ब्रह्मध्वजाय नम:।।
हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !
💐🙏नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !💐🙏
[4/13, 10:46] Evaishali Bhagat: *जैसे ज्याचे कर्म तैसे..फळ देतसे विठ्ठल*
ReplyDelete-एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला.
अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येत. कंपाउंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला "आधी आत तर जाऊया" असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, "गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसतेय तर तू तिथं थोडा आराम कर" असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठया हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो.
नंतर पाईप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत. अन त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिकूचे, पेरूचे झाडे आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो.
*
हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोवर ती हि आतून बाहेर येते. म्हणते, "मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे. मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे"
तो म्हणतो, "हरकत नाही, आपण बाहेर जाऊया. थोडं फिरणं पण होईल अन येताना खाऊन येऊ"
त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात.
त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात. अन दार बंद करून आत बसतात.
हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येत तर दिसत की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकला आहे. ती आता मात्र खवळते. "मी बघतेच त्यांच्याकडे" असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो अन हसून म्हणतो, "तू आत जा. बाकी सोड माझ्यावर"
असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो.
*
असे रोजच होऊ लागते. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात अन हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो. त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात.
अन त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो.
नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो. अन सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पिप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय ? असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसतमुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजार्याला देतो.
शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की, "आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात. हे कसे काय?"
तर तो तरुण म्हणाला,
*ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो.*
तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला. माझ्याकडे फळे होती ती मी दिली,
उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आली. थँक्स"
असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो.
****
तुम्हाला सुखी व्हायच असेल तर एकच गोष्ट विसरू नका. कर्म रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार, मात्र त्याचवेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉजिटीव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा. (जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले) मग तुमच्या मनाला शांतता लाभेल. चिडचिड होणार नाही.
*कर्म हे असे एक हॉटेल आहे,*
*जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही.*
*तिथे तुम्हाला तेच मिळते*
*जे तुम्ही शिजवलेले असते.*
कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं सांगतो.....
"दाग तेरे दामन के धुले न धुले
नेकी तेरी कही तुले न तुले
मांग ले गलतियो कि माफी
कभी तो खुदसे हि
क्या पता ये आँखे ...
कल खुले न खुले !साभार
सर्वच देशांकडे आपल्या शत्रू राष्ट्राला आणि पृथ्वीला नष्ट करता येईल एवढा शस्त्रसाठा, दारुगोळा, अणुबॉम्ब आहेत
ReplyDeleteपण
कोणत्याही राष्ट्राकडे आपल्या नागरिकांना वाचवता येईल एवढी पुरेशी औषधे, उपकरणे, व्हेंटिलेटर्स नाहीत.
माणूस म्हणून आपला प्राधान्यक्रम चुकला.
आपण भीतीच्या वातावरणात राहून इतरांना (सर्व जीवसृष्टी) संपवण्याची पूर्ण तयारी केली
*पण . . .*
स्वतःला वाचविण्यासाठी खूप कमी पडलो.
😔😔😔😔
काही लोक अजूनही सुधारणार नाहीत विनाकारण बाहेर फिरत आहेत.....!
ReplyDeleteमी आपल सहज बाहेर फिरायला गेलो तेंव्हा दिसले..!"
😍🤣🤣
आधी आम्हाला बोर्डाची परीक्षा अवघड जायची.
ReplyDeleteआता बोर्डला परीक्षा घेणं अवघड झालय.
आमचा तळतळाट भोगतय आता बोर्ड. दुसरं काय?
🤪🤣🤪🤣🤪🤣
शिवभोजन थाळी
ReplyDeleteझोमेटो आणि स्वीगी वर मागवता येईल का?
एक भाबडा प्रश्न 🤔🤪🤪
. *आयुष्यभराची प्रतिष्ठा*💫⭐✨
ReplyDeleteमहाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी
परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी
वाद घालण्यास सुरुवात केली.
गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म
यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने
तुम्ही कसे काय उभे राहिलात.?
कृष्णाने उत्तर दिले.
ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले.
*रुक्मिणीने विचारले..*
*कोणते पाप.?*
कृष्ण म्हणाला.
जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही.
त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे.
*रुक्मिणीने विचारले.*
*मग कर्णाचे काय.?*
कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात
कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही.
पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला
व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.
तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण
अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर
त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला.
*तात्पर्य :-*
तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.!!
*चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.*😇
*🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏻* 🙏रामकृष्ण हरी 🙏
खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा
ReplyDeleteशिका कारण त्यात एक चांगला नियम
आहे आपला माणूस आपल्या माणसाचा
पराभव करत नाही
🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹
अर्धांगिनी समजायला खूप वेळ लागतो ज्या वेळी समजते त्या वेळी वेळ निघून गेलेली असेल...
ReplyDeleteअर्धांगिनी....
माप ओलांडून ती "लक्ष्मी" म्हणून आली
तीचे घर सोडून ती या घरची झाली
माझे घर तिचे म्हणून सहज तिने सावरले
पण माहेरच्या आठवणींचे किती हुंदके तिने आवरले,
............हे मला कधी कळलेच नाही !
स्वत:ची आवड, स्वत:ची स्वप्ने बाजूला ठेवली
माझी स्वप्ने, माझी आवड मात्र जपत गेली
तिचीही काही स्वप्ने असतील
तिच्याही काही आवडी असतील,
............हे मी कधी विचारलेच नाही!
नवीन रुचकर पदार्थ अनेकदा चाखले
कौतुकाचे बोल मात्र मी "हातचे राखले"
क्वचीत काही करपले तर लगेच नाव ठेवले
पण ते करताना तिने किती "चटके" सोसले
........... हे मला कधी जाणवलेच नाही!
मी चार पैसे कमावले, तिने दोन वाचवले
माझ्या नकळत भविष्यासाठी साठवले
मी घर चालवतो, "ती सांभाळते"
चालवण्यापेक्षा सांभाळणे कठीण असते
..............हे मला कधी समजलेच नाही!
मी म्हणालो, मुले मोठी झाली, मार्गी लागली
ती म्हणाली, हो चांगली निघाली "बापावर गेली"
आपल्या संस्कारांमुळे चांगली वागु लागली
पण त्यांना घडविताना ती"किती रात्र"जागली
..............हे कधी मला उमजलेच नाही !
अशीच वर्षे सरत गेली
कोणाला काय हवं नको सारं बघत गेली
"अर्धांगीनी" म्हणून आयुष्यभर सोबत ती अशीच रहावी,पण तिच्या ऋणांची
परतफेड कशी करावी?
............. हे मला कधी कळलेच नाही !
शोभा अर्पण💐💐
*देवा आवरतं घ्या !*
ReplyDelete*कवी : घोळक संतोष डिघोळकर*
--------------------------------
*बस झालं देवा अजून*
*किती जीव घेता ?*
*का हळूहळू असं करून*
*सगळ्यालाच नेता ?*
*काही केल्या कोरोनाची*
*थांबत नाही वारी*
*प्रत्येकालाच वाटायलंय*
*लागती काय की बारी*
*अर्धे अधिक लोकं तर*
*धस्कटूनच मेले*
*तिकडून तिकडच म्हणे*
*मसनवाट्यात नेले*
*बॅक्टेरिया का व्हायरस*
*सायंटिस्टलाच कळंन*
*कोणतं घ्यावं औषध*
*याचं उत्तर मिळंन*
*माणसाला वाटत होतं*
*फार प्रगती केली*
*चंद्रावर मंगळावर*
*त्याने यानं नेली*
*खरंच बाबा तुझ्यापुढे*
*आम्ही नाही कोणी*
*नाक घासून पाया पडतो*
*हात जोडतो दोन्ही*
*जाउद्यानं देवा आता*
*तुम्हीच काढा मार्ग*
*थोडे दिवस जगू द्या*
*नको आत्ताच स्वर्ग*
*बघा बघा सगळं जग*
*कसं भकास झालं*
*देवळाचं दार सुद्धा*
*गच्च बंद झालं*
*अल्ला हो अकबरची*
*बांग येत नाही*
*राम कृष्ण हरि आणि*
*पालखी निघत नाही*
*चार भिंतीत माणूस कोंडला*
*येत नाही मजा*
*बस झालं देवा अजून*
*किती देणार सजा ?*
*जाणं येणं हिंडणं-फिरणं*
*सारं झालं बंद*
*मातीचा फुलांचा*
*संपून गेला गंध*
*धबधबे हिरवी झाडं*
*टीव्हीत पहात बसतो*
*सहलीचे फोटो पाहून*
*खोटं खोटं हसतो*
*हात जोडून विनंती आहे*
*देवा आवरतं घ्या*
*तुम्हीच आता कोरोनाला*
*तुमच्या सोबत न्या*🙏
🌺🌸🌺🌸🌺🌸
👉👉 *कशासाठी आला कोरोना*
ReplyDelete👉माणसाला माणूस बनवण्यासाठी आलाय कोरोना
*👉गावची आठवण करून देण्यासाठी आलाय कोरोना*
👉प्रदूषण कमी करण्यासाठी आलाय आता कोरोना
*👉प्रत्येकाचा अहंकार कमी करण्यासाठी आलाय आता कोरोना*
👉या जगात विज्ञानापेक्षा एक शक्ती आहे हे दाखवण्यासाठी आलाय कोरोना
*👉साध जगा साध रहा साधा आहार घ्या दाखवण्यासाठी आलाय कोरोना*
👉धावपळीच्या युगामध्ये थोडा थांब गड्या हे सांगण्यासाठी आलाय कोरोना
*👉सगळ्या क्षेत्रात शेतीक्षेत्र भारी आहे हे सांगण्यासाठी आलाय कोरोना*
👉माणसातला माणूस जागवण्यासाठी आलाय बघा कोरोना
*👉फार चिंता करू नको गड्या थोड्या दिवस राहील कोरोना*
👉पण त्यासाठी भगवंताच भजन नामस्मरण करोना
*👉चौर्यांशी लक्ष योनी आहेत फक्त माणसालाच आहे कोरोना*
👉कारण माणूस माणूस पण विसरलाय म्हणून पाठीमागे लागलाय कोरोना
*👉कलियुगात काय काय घडणार हे सांगण्यासाठी आलाय कोरोना*
👉या जगात माणुसकी किती शिल्लक आहे हे सांगण्यासाठी आलाय कोरोना
*👉दिवसाढवळ्या माणसे एकमेकाला कशी लुटत आहेत हे दाखवण्यासाठी आलाय कोरोना*
👉 कधीतरी स्वतः कडे लक्ष द्या हे सांगण्यासाठी आलाय करोना
👉 *पैशाने सुख मिळत नाही हे सांगण्यासाठी आलाय करोना*
👉 थोड शांत रहा व या जीवनाचा आनंद घ्या हे सांगण्यासाठी आलाय करोना
*👉हे ही दिवस निघून जातील फक्त सद्गुरुच नामस्मरण करण्यासाठी आलाय हा करोना*
*जय जय रघुवीर समर्थ*
[4/16, 15:59] Mahendra Gharat: भीमसेन कापूर,ओवा , लवंग, काही थेंब निलगिरीचे तेल दिवसभर रात्रभर पोटली बनवून वास घ्या ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते
ReplyDelete[4/16, 15:59] Mahendra Gharat: 🤦🏻♂️🤦🏻♂️
पूर्वी पाहुणे आले की त्यांना सांगायचो की अहो ! घाबरू नका कुत्र्याला लस दिलेली आहे. आता पाहुणे आले की त्यांना सांगतो की घाबरू नका आम्ही लस घेतलेली आहे.
काय सांगू😥
*आयुष्य कुत्र्यासारखे झालेले आहे* 🤪😂
🐕🦺🦮🐩🐕🐕🦺🦮
कोरोना खत्म होते ही
ReplyDelete.......सारे सब्जी वाले
और .... किराना वाले
यूरोप घूमने ....जाएंगे
और मेडिकल वाले
वर्ल्ड टूर पर जाएंगे
बाकी बिजनेसमैन
सन्यास..... ले कर
चारधाम यात्रा जाएंगे!!?
🤔😳😀
*Strength* Grows when we Dare,
ReplyDelete*Unity* Grows when we Pair,
*Love* Grows when we Share &
*Relationships* Grow when we Care
*Live in Peace,*
*not in Pieces..*
*Good morning*😊
[4/16, 22:11] Samarat Vankhede: काय दिवस आलेत यार
ReplyDeleteशाळेत खोटे निबंध आम्ही लिहिले..
🤣🤣😌
1. देश बंद झाला तर..
2. शाळा बंद झाल्या तर..
3. परीक्षा नाही झाल्या तर..
स्वप्न आम्ही बघितली आणि मज्जा आत्ताची मुल घेतायत...
😂😂😂
[4/16, 22:11] Samarat Vankhede: पूर्वी *गुरुकुल* पद्धतीने शिक्षण असायचे...
नंतर *कुलगुरू* पद्धतीने झाले...
आणि आत्ता *घरकुल* पद्धतीने सुरु आहे...
😁😁😁😀
बोध कथा...
ReplyDeleteएक दहा बारा वर्षाचा मुलगा उन्हाळ्याच्या सुटीत आईबाबा बरोबर त्याच्या आजी आजोबाकडे जायाचा..हा नेम कायम सुरू होता,
एकदा तो मुलगा बाबांना म्हणतो बाबा आता मी मोठा झालोय..मला सगळं समजत..या वर्षी मी एकट्याने प्रवास करणार आणि आजीकडे जाणार.बाबा त्याची हरप्रकारे समजूत काढतात पण तो पठ्ठ्या यावेळेला काही ऐकत नाही..शेवटी सर्व सुचना देऊन बाबा एकदाचे तयार होतात.
स्टेशनला त्याला गाडीत बसवून द्यायला ते येतात..खूप सुचना करतात.नीट जा .पहिल्यांदा एकटा जातोय.
गाडी सुटायच्या अगोदर ते त्याच्या खीशात एक चिठ्ठी टाकतात आणि त्याला सांगतात की हे बघ तुला भिती वाटली ...एकट वाटायला लागलं की मगच ही चिठ्ठी वाच...
गाडी सुरू होते.मुलाचा हा पहिलाच एकट्याने करायचा प्रवास.
जसा गाडीने वेग घेतला तो खिडकीतून गंमत बघायला लागला..पळती झाडे ..नदी डोंगर पाहून तो खुश झाला .
हळूहळू गर्दी वाढू लागली...अनोळखी लोकांच्या गराड्यात त्याला भिती वाटायला लागली.कुणीतरी आपल्याकडे एकटक बघतय अस त्याला उगाचच वाटायला लागलं .तो रडवेला झाला...
त्याला आता आईबाबा हवे होते अस वाटायला लागलं .
तेवाढ्यात त्याला आठवलं की बाबांनी सांगितलं होत..की अस काही वाटायला लागलं तर खीशातली चिठ्ठी वाच...
त्याने भितभितच ती बाबांनी दिलेली चिठ्ठी काढली..
त्यावर एकच ओळ लिहीली होती..
बाळ भिऊ नको...मी पुढल्या डब्यात बसून तुझ्या सोबतच प्रवास करतोय..
त्याचे डोळे डबडबले...केवढा धीर आला त्याला..हायस वाटल...भिती कुठल्याकुठे पळाली.
भगवंतानेही आपल्या सर्वाच्या खीशात अशी एक चिठ्ठी लिहून आपल्याला या जगात प्रवासाला पाठवले आहे.या प्रवासात तो आपल्या सोबतच आहे...
मग कसली आता भिती.
हा प्रवास छान हसत,हसत करूया..ठरलं .
*If everyone ... is*
ReplyDelete*Happy with you!*
*Then surely you*
*have made many*
*....compromises*
*in your life......!!!*
*And if you are.......*
*Happy with everyone,*
*Then surely you have*
*Ignored ....many......?*
*....Faults of others...!!*
Good Morning
🙏🙏🌹🙏🙏
#नारायणास्त्र_महाभारत_कोरोना_आणि_आपण -:
ReplyDeleteमहाभारताचे युद्ध सुरु असताना द्रोणाचार्यांचा युद्धात मृत्यु झाला. आपल्या पित्याचा वध झालेला पाहुन अश्वत्थामा प्रचंड संतापला आणि त्याने नारायणास्त्र चा प्रयोग केला. नारायणास्त्र हे अत्यंत विध्वंसक अस्त्र होते. पांडवांकडे त्याचे कोणतेही तोड नव्हती. जे लोकांच्या हातात शस्त्र होती, जे लोक लढताना किंवा लढायच्या प्रयत्नात असल्याचे जाणवत होते अश्या सर्वांचे तत्क्षणी हे अस्त्र भासम करून टाकत होते. पांडवांच्या सैन्याचे प्रचंड मोठे नुकसान होऊ लागले आणि आता अधर्म जिंकणार कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली.
त्याक्षणी भगवान श्रीकृष्णांनी सर्वांना आदेश दिला कि तात्काळ शस्त्र खाली ठेवा, हाताची घडी घालुन शांत उभे रहा. इतकेच नव्हे तर लढायचं विचारही मनात आणु नका. निव्वळ लढायचं विचार मनात आणला तरी नारायणाश्र तुमचा घात करेल, विनाश करेल. सर्वांनी त्या सूचनांचे पालन केले. कालौघात नाराणश्र ची मुदत संपली आणि ते प्रभावहीन झाले. त्यानंतर पांडवानी आणि त्यांच्या सैन्यांनी शस्त्र उचलली आणि लढाईला सुरुवात केली. म्हणुन धर्म जिंकला.
दरवेळी लढणे म्हणजे आक्रमण नव्हे, कधीकधी शांत राहूनही युद्ध जिंकता येतात याचासुद्धा परिपाठ आपल्या संस्कृतीने घालुन दिलेला आहे.
सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा आपल्याला तोच कित्ता गिरवायचा आहे. सध्या भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आपण काम थांबवलं पाहिजे, घरीच शांतपणे राहिलं पाहिजे, सकारात्मक विचार ठेऊन या कोरोनाश्रा चा कार्यकाळ/ मुदत संपेपर्यंत वाट पहिली पाहिजे. एकदा ते झालं कि आपण दुप्पट त्वेषाने लढू आणि पांडवांप्रमाणेच आपापल्या लढाया नक्की जिंकु.
लक्षात ठेवा बचेगा इंडिया तभी तो लढेगा और बढेगा इंडिया !!!
कोरोनामुळे न्यूयॉर्क शहरात एकाचा मृत्यू झाला. त्याने आपल्या मित्राला एक वचन दिले की आपले सर्व पैसे रस्त्यावर फेकले जावेत जेणेकरुन लोकांना हे शिकायला मिळेल की जगातील सर्व पैसा / संपत्ती आपल्या आरोग्याच्या तुलनेत काही मूल्य नाही.
ReplyDeleteमाणुस कितीही मोठा असू द्या हो......
ReplyDelete*सासुरवाडीला त्याला बायकोच्या नावानेचं ओळखतात..*
*..ठमीचा नवरा....!!*
😄😛😛😛😋
*जेवताना चव महत्त्वाची की खडा*?
ReplyDeleteएका रेस्टॉरंट मध्ये सुप्रसिद्ध शेफ ने उच्च प्रतीचा तांदूळ वापरून अतिशय चवदार पुलाव बनवला. पुलाव तयार होताच त्याचा सुगंध आसमंतात पसरला. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले.😋 सगळ्यांना त्या पुलावाची चव घेण्याची घाई लागली. जवळपास शंभर लोकांना रेस्टॉरंट मध्ये वेटरने पुलाव वाढला. 🥘 प्रत्येकजण पहिला घास हातात घेऊन तोंडात घालणार तोच शेफने येऊन सांगितले की यात गारेचा एक खडा पडला आहे. तो तांदळाच्या रंगाचा आणि आकाराचा असल्याने मला सापडला नाही. तो कोणाला येईल सांगता येणार नाही. काळजी घ्या. कुणाच्या दाडेखाली आला तर इजा होऊ शकते म्हणून सांगितले. 🤔🤭😯
आता पुलावाचा स्वाद चांगला आहे…. चव उत्तम आहे…. तरी पण खाण्याची गंमत निघून गेली. प्रत्येकजण घास खाताना चवी कडे लक्ष न देता, याच घासात तर खडा नसेल ना या संशयाने एक एक घास ढकलत होता.😬
जो तो सावध झाल्याने गप्पागोष्टी विनोद काहीही झाले नाही. एकत्र जेवणाची मजाच गेली होती. सर्वजण एकत्र असूनही एक-एकटे विचारात पडले होते. सगळ्यांनी शेवटपर्यंत जेवण केले. अगदी शेवटचं घास देखील सावधपणे घेतला.🧐
सर्वांनी आपल्याला खडा न आल्याबद्दल सुसस्कारा सोडला. हात धुतले. तेव्हा कोणाच्यातरी लक्षात आले कि, अरेच्च्या? कुणालाच खडा आला नाही ??🤔😠
मग त्यांनी त्या शेफला बोलावले. त्याला विचारले तू तर म्हणाला होतास खडा येईल !🥵
तो शेफ म्हणाला मी बहुतेक सर्वच खडे काढले होते, परंतु न जाणो चुकून एखादा राहिला असेल तर आपल्याला सावध केलेले बरे म्हणून सांगितले !☹️
सगळे एकमेकांकडे बघू लागले. अतिशय उत्तम स्वादिष्ट झालेल्या पुलावाबद्दल चर्चाच झाली नाही. जेवण करून सगळे दमले होते. कारण प्रत्येक घास खाण्यातली सहजता गेली होती. सगळ्यांच्या हालचालींची सहजता गेली होती. म्हणून भोजन करणे एवढे कष्टदायक झाले होते !!
🙃
एका रोगामुळे, सध्या आपली अवस्था पुलावातल्या खड्यासारखी झाली आहे. कोणाला हा खडा येईल हे सांगता येत नाही. जगण्यातली सहजता गेली. अगदी मदत करणारा हात देखील, कोरोनाचा असेल का? दूधवाला, भाजीवाला, किराणावाला, जीवनावश्यक वस्तू घेताना, वस्तू बरोबर काय येईल याचीच जास्त चिंता घेऊन जगतोय आपण….!😷🤥🤤🤒
पूर्वी शिंक आली की वाटायचं कुणीतरी आठवण काढली ! परंतु आता वाटते की देवाने आपली फाईल बाहेर काढली की काय…? माहिती नाही किती दिवस चालेल हे सर्व. परंतु त्या चविष्ट जेवणाप्रमाणे आपले आनंदी जीवन मात्र आता बेचव होऊ देऊ नये ही नम्र विनंती. नकारात्मक बातम्या, पोस्ट न वाचता, मनाला उत्साही करणा-या पोस्ट, माहिती, पुस्तक वाचा, छंद जोपासा आणि किलो किलोमधे आपल्याच कडून आनंद विकत घ्या !
*Whataspp वर आलेला एक सुंदर संदेश, मला आवडला म्हणून शेअर केला.*
🙏😊
🤢🤢🤢
ReplyDeleteकुछ साल पहले हम सोचते थे की,
जिस रफ्तार से technology आगे बढ़ रही है .........
2020 आते आते
कारे उड़ेगी....
पर यहां तो तोते🦜उड़ गए..
😢😢🙃🙃
*जेवताना चव महत्त्वाची की खडा*?
ReplyDeleteएका रेस्टॉरंट मध्ये सुप्रसिद्ध शेफ ने उच्च प्रतीचा तांदूळ वापरून अतिशय चवदार पुलाव बनवला. पुलाव तयार होताच त्याचा सुगंध आसमंतात पसरला. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले.😋 सगळ्यांना त्या पुलावाची चव घेण्याची घाई लागली. जवळपास शंभर लोकांना रेस्टॉरंट मध्ये वेटरने पुलाव वाढला. 🥘 प्रत्येकजण पहिला घास हातात घेऊन तोंडात घालणार तोच शेफने येऊन सांगितले की यात गारेचा एक खडा पडला आहे. तो तांदळाच्या रंगाचा आणि आकाराचा असल्याने मला सापडला नाही. तो कोणाला येईल सांगता येणार नाही. काळजी घ्या. कुणाच्या दाडेखाली आला तर इजा होऊ शकते म्हणून सांगितले. 🤔🤭😯
आता पुलावाचा स्वाद चांगला आहे…. चव उत्तम आहे…. तरी पण खाण्याची गंमत निघून गेली. प्रत्येकजण घास खाताना चवी कडे लक्ष न देता, याच घासात तर खडा नसेल ना या संशयाने एक एक घास ढकलत होता.😬
जो तो सावध झाल्याने गप्पागोष्टी विनोद काहीही झाले नाही. एकत्र जेवणाची मजाच गेली होती. सर्वजण एकत्र असूनही एक-एकटे विचारात पडले होते. सगळ्यांनी शेवटपर्यंत जेवण केले. अगदी शेवटचं घास देखील सावधपणे घेतला.🧐
सर्वांनी आपल्याला खडा न आल्याबद्दल सुसस्कारा सोडला. हात धुतले. तेव्हा कोणाच्यातरी लक्षात आले कि, अरेच्च्या? कुणालाच खडा आला नाही ??🤔😠
मग त्यांनी त्या शेफला बोलावले. त्याला विचारले तू तर म्हणाला होतास खडा येईल !🥵
तो शेफ म्हणाला मी बहुतेक सर्वच खडे काढले होते, परंतु न जाणो चुकून एखादा राहिला असेल तर आपल्याला सावध केलेले बरे म्हणून सांगितले !☹️
सगळे एकमेकांकडे बघू लागले. अतिशय उत्तम स्वादिष्ट झालेल्या पुलावाबद्दल चर्चाच झाली नाही. जेवण करून सगळे दमले होते. कारण प्रत्येक घास खाण्यातली सहजता गेली होती. सगळ्यांच्या हालचालींची सहजता गेली होती. म्हणून भोजन करणे एवढे कष्टदायक झाले होते !!
🙃
एका रोगामुळे, सध्या आपली अवस्था पुलावातल्या खड्यासारखी झाली आहे. कोणाला हा खडा येईल हे सांगता येत नाही. जगण्यातली सहजता गेली. अगदी मदत करणारा हात देखील, कोरोनाचा असेल का? दूधवाला, भाजीवाला, किराणावाला, जीवनावश्यक वस्तू घेताना, वस्तू बरोबर काय येईल याचीच जास्त चिंता घेऊन जगतोय आपण….!😷🤥🤤🤒
पूर्वी शिंक आली की वाटायचं कुणीतरी आठवण काढली ! परंतु आता वाटते की देवाने आपली फाईल बाहेर काढली की काय…? माहिती नाही किती दिवस चालेल हे सर्व. परंतु त्या चविष्ट जेवणाप्रमाणे आपले आनंदी जीवन मात्र आता बेचव होऊ देऊ नये ही नम्र विनंती. नकारात्मक बातम्या, पोस्ट न वाचता, मनाला उत्साही करणा-या पोस्ट, माहिती, पुस्तक वाचा, छंद जोपासा आणि किलो किलोमधे आपल्याच कडून आनंद विकत घ्या !
*Whataspp वर आलेला एक सुंदर संदेश, मला आवडला म्हणून शेअर केला.*
🙏😊
🎭 _*नळ बंद केल्याने नळ बंद होतो पाणी नाही घड्याळ बंद केल्याने घड्याळ बंद होते वेळ नाही दिवा विझवल्याने दिवा विझतो प्रकाश नाही असत्य लपवल्याने असत्य लपते सत्य नाही प्रेम केल्याने प्रेम मिळते वैर नाही दान केल्याने धन जाते लक्ष्मी नाही जन्म आणि मरण आपल्या हातात नाही, पण आयुष्य कसे जगायचे ते आपल्या हातात आहे. परमेश्वराचे स्मरण ठेवून हसा खेळा मस्ती करा, सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा…*_ 🎭
ReplyDelete❣️ _*शुभ सकाळ*_ ❣️bharat Ranjankar
*उसळ-चपाती: - भीमसेन जोशी*
ReplyDeleteएकदा भीमसेन जोशी (अण्णा) गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून wp अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.
तेवढ्यात अण्णा म्हणाले, "आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या..!"
रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली.
अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा..!
अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं.. अण्णा म्हणाले, 'काय, कसं काय? ओळखलंत का? बर्याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही..' अण्णा कानडीतनं बोलत होते.
रामण्णाही ओळखीचं हसले.. थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं.. आणि त्यांचा निरोप घेतला..
साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला -
"इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.
स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली".
"उसळ-चपाती पाहिजे काय?", असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.
रामण्णा म्हणायचा, "तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार..!"
"घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!"
"जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही.
रामण्णा म्हणायचा, "तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची ?"
रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती.. साथीदार मंडळी गप्प होती.. गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहेर्याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते..
रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.
*तात्पर्य - हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर असावेत."*
🙏
🤣🤣🤣🙃🙃🙃😃 ।।।कोणी लिहिले माहीत नाही पण मजेदार आहे।।।
ReplyDelete*शिक्षक :* मुलांनो , उद्या वर्गात येताना कोरोना वर निंबध लिहून आणा..
:
*बंड्याने लिहिलेला निबंध *”कोरोना”*
कोरोना हा एक नवीन सण असून तो *२०२०* सालापासून सुरु झाला तसेच तो दिवाळी सारखा एक मोठा सण आहे. होळीच्या नंतर येतो आणि पुष्कळ दिवसापर्यंत राहतो.
*चीनने या सणाची सुरुवात केली असली तरी संपूर्ण जगात लोक एकाच वेळी हा सण साजरा करतात* . तसेच हा एकमेव असा सण आहे जो. 👩👩👧👧हिंदु मुस्लिम 🧕👳♀️ख्रिश्चन बौद्ध अश्या सर्व धर्मांतील तसेच श्रीमंत गरीब व मध्यम वर्गीय लोकही साजरे करतात.
*ह्या सणात खूप सारे खाण्याचे 🍲🍩🥘🧀🥪🧆🌮फराळ घरी बनविले जातात. सर्व मिळून 🏡🏠घरात आनंदाने राहतात*.
शाळेला पुष्कळ दिवसांपर्यंत सुट्टी असते . दुकाने, ऑफिस सर्व बंद असतात. 📺टीव्ही वर कार्यक्रम पहायला मिळतात. सर्व जण मिळून हा सण साजरा करतात.
*या सणात तोंडाला मास्क😷😷 लावून आणि एकमेकांपासून लांब 👯♂️अंतर ठेवून हा सण साजरा करतात. या सणात पुरुष मंडळी दिवसभर बर्मुडा🩳 आणि टी शर्ट👕 घालून केर फरशी भांडी घासत बसतात तर बायका फक्त स्वयंपाक करतात अन् मोबाईल📱📱 बघत बसतात*
पण हा सण बाहेर रस्त्यावर एकत्र येऊन साजरा केल्यावर दोन ते तीन दिवसात तो🏥🏥 *हॉस्पिटल* 🚑🚑मध्ये एकट्याने साजरा करावा लागतो व काळजी नाही घेतली तर देवाच्या घरी जावे लागते...
हा सण साजरा करताना जास्त उत्साह दाखवल्यास पोलीस काठीचा प्रसाद देतात..
*उद्या शाळेत बंड्याचा शिक्षण अधिकारी सत्कार करणार आहेत*😂😂
पोलिस बाहेर पडणाऱ्यांना चोपतायत, याचे व्हिडिओ कृपया फाॅरवर्ड करू नका…
ReplyDeleteते पाहून काही बायका नवऱ्यांना मुद्दाम सारख्या भाजी आणायला पाठवतायत...
🤢🤢🤢
*जीवनात अडचणी कितीही असो,*
ReplyDelete*चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात,*
*शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात,*
*संयम राखल्यास त्या संपून जातात,*
*आणि परमात्मा चे आभार मानले तर*
*अडचणी आनंदात बदलून जातात...!!!*
💐💐 🌹शुभ िदन🌹💐💐
चांगली बातमी
ReplyDeleteकोविड वैक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर १५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर रिसर्च केलं त्यत काही सकारात्मक तत्थ समोर आलं.....
(१)सर्वच्या सर्व १५० जण बरे झाले
(२)१२५ जणं घरीच बरे झाले
(३)२५ जण हॉस्पिटलमध्ये गेले,त्यात केवळ ५जणांना ऑक्सिजनची गरज लागली.
(४)सर्वात सकारात्मक गोष्ट हि आहे कि १५० रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कोणीही संक्रमित झालं नाही....
म्हणजेच आपण हळूहळू का होईना कोरोनावर विजय मिळवू लागलोय..... फक्त जरा संयम,धैर्य आणि साहस यांची गरज आहे....!
Think Positive👍👍👍
*समाजात तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला महत्व नाही.पण जर का तूम्ही आप्तमित्र मंडळात प्रेमळ,गोड स्वभावी व सहकारी वृत्तीचे असाल तर तुम्ही महत्वपूर्ण ठराल*
ReplyDelete🌹🌹🌹
*सुप्रभात*bharat Ranjankar
मनसोक्त हसा😄😄😄
Deleteशेजारच्या वहिनी
बायकोला म्हणाल्या...
भाऊजी हुशार आहेत.
माझ्या चेहऱ्यावर
मास्क असूनही मला
ओळखलं व हसले
सुद्धा...!!
*आता घरातलं*
*लॉकडाऊन आणखी*
*कडक झालंय ...!!!*
😷😷😘😘🤪🤪
परीक्षा झाल्या नाहीत, पण कधीतरी होणार...
ReplyDeleteहोणार नाही म्हणून अभ्यास बंद करू नका. सराव करत रहा. नंतर पश्चात्ताप होणार नाही. म्हणून पुराणातील एक कथा शेअर करत आहे...👇🏻
एकदा भगवान इंद्र शेतकर्यांवर चिडले, त्यांनी जाहीर केले की १२ वर्षे पाऊस पडणार नाही...
आपण पिके घेण्यास सक्षम नसाल...
भगवान इंद्रांकडून शेतकर्यांनी विनम्रतेची विनवणी केली.
इंद्र देव म्हणाले की, भगवान शिवने आपला डमरू वाजविला तरच पाऊस शक्य आहे! परंतु त्यांनी भगवान शिव यांच्याशी गुप्तपणे चर्चा करुन आधीच या शेतकर्यांशी सहमत न होण्याची विनंती केली होती...
जेव्हा शेतकरी भगवान शिवकडे आले तेव्हा त्यांनी १२ वर्षानंतर डमरु वाजवला जाईंल असे सांगितले ..
निराश शेतकर्यांनी १२ वर्षांपर्यंत थांबायचे ठरवले.
परंतु एक शेतकरी नियमितपणे राबत होता, मशागत करत होता . बियाणे पेरत होता. इतर शेतकरी त्या शेतकर्याची चेष्टा करत होते.
काही वर्षांनी , इतर शेतकर्यांनी त्याला विचारले, “१२ वर्षे पाऊस पडणार नाही हे आपणास माहित असताना तुम्ही आपला वेळ व उर्जा का वाया घालवत आहात?”
त्याने उत्तर दिले, “मला माहीत आहे का पीक येणार नाही... परंतु मी हे काम मी केवळ “सराव ”म्हणून करतो आहे. १२ वर्षानंतर मी पिके उगवण्याची आणि शेतात काम करण्याची प्रक्रियाच विसरुन जाईन. शरीराची श्रम करण्याची सवय मोडेल, म्हणूनच मी हे करत राहतो जेणेकरून १२ वर्षानंतर पाऊस पडल्यावर मला काम करणं अवघड वाटणार नाही ”
त्यांचा युक्तिवाद ऐकून देवी पार्वतीस कौतुक वाटले व ती भगवान शिवला मजेत म्हणाली , “तुम्ही पण १२ वर्षानंतर डमरू वाजवणे विसरू शकता!”
भगवान शिवलाही काळजी वाटली. डमरु वाजतो की नाही हे तपासण्यासाठी म्हणुन त्यांनी डमरू वाजवण्याचा प्रयत्न केला. डमरुचा आवाज ऐकताच पाऊस पडु लागला .. आणि नियमितपणे काम करणार्या त्या शेतकर्याच्या शेतात भरभरून पीक आले, बाकी सगळ्यांना मात्र पश्चाताप झाला..
“ सराव “ आपल्याला परिपूर्ण बनवितो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचे सार. सराव म्हणजे तारुण्याचे गुपित..
२ आठवडे, २ महिने किंवा २ वर्षानंतर कधीतरी लॉकडाउन संपेल. त्याकडे डोळे लावून बसण्याऐवजी एक गोष्ट नक्की करा...
ज्या व्यवसायात आहात किंवा क्षेत्रात आहात, त्यातील आपली कौशल्ये धारदार करीत रहा, आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा अभ्यास करा आणि आपले ज्ञान वाढवत रहा...
आज आपल्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करा, स्वतःला अजुन कसं चांगले करता येतील याकडे लक्ष द्या...
डमरू कधीही वाजू शकतो .
जेणेकरुन जेव्हा पुन्हा काम करायची वेळ येईल तेव्हा सगळी आव्हाने पूर्ण करण्यास तयार असाल.
Corona अजून गेलेला नाही. काळजी घ्या. स्वत:ची काळजी म्हणजे घरी बसा म्हणजे दुसरे सुरक्षित राहतील.
लक्षात ठेवा,
*डमरू कधीही वाजू शकतो.*
गॅस च्या मोठ्या बर्नरला 108 आणि लहान बर्नरला 97 छिद्रे आहेत.
ReplyDeleteआज घरात बसण्याचा चौथा दिवस.
मारी बिस्कीट मध्ये 22 छिद्र असतात....
😝😝😅😂
'धडकन' गाण्यांत एकूण १२६ वेळेस 'धडकन, धडकन' आहे.
5 च्या स्पीड वरचा फॅन बंद केल्यानंतर एक मिनिट 6 सेकंदानी पूर्ण फिरायचा थांबतो...
डास मारण्याच्या बॅट ला ८४५ चौकोन असतात.
माचीस मध्ये 47 काड्या असतात आज मोजल्यात. 🤣🤣🤣🤣.
बालाजी वेफर च्या 5 वाल्या पुडयात 14, तर 10 वाल्या मध्ये 29 चिप्स आहेत.
*#हो_मी_घरीच_आहे ..*
_*नेहमी आपल्या वास्तविक रूपात रहा स्वतःला व्यक्त करा स्वतः मध्ये विश्वास ठेवा बाहेर जावून कुठल्या तरी यशस्वी व्यक्तीला शोधू नका आणि त्यांची नक्कलही करू नका कारण तुम्हीही यशस्वी होणार आहात यावर कायम विश्वास ठेवा*_
ReplyDelete*🦅🦅शुभ सकाळ🦅🦅*
*सोडून गेल्यावर "मीस यू" म्हणण्यापेक्षा*
ReplyDelete*सोबत आहे तोपर्यंत "विथ यू" म्हणा आपुलकीची माणस मिळायला खुप मोठं भाग्य लागतं.*
*शुभ सकाळ*
🙏🏼💐💐💐
*फूल बनून हसत राहणे हेच*
ReplyDelete*जीवन आहे, हसता हसता दु:ख*
*विसरून जाणे हेच जीवन आहे*
*भेटून तर सर्वजण अानंदी होतात*
*पण न भेटता नाती जपणं हेच*
*खरं जीवन आहे!!!*
*शुभ सकाळ* 🚩🚩🚩
माटुंग्यात मुंबई पोलिसांनी एक टेम्पो पकडला, आणि लुंगीवाल्या ड्रायव्हरला उतरवले.
ReplyDeleteगाडीच्या मागच्या बाजूला अजून 7-8 लुंगीवाले होते.
"क्या नाम है तुम्हारा" पोलिसाने दरडावून विचारलं.
"मै विजय अन्ना और ये मेरे दोस्त लोक है, सुरेश अन्ना, बापू अन्ना, निलेश अन्ना"
"तुम्हे जाने की परवानगी किसने दी" पोलिसाने आपल्या मोडक्या हिंदीत विचारलं
'ते तुमचं मुख्यमंत्री असतंय ना ते म्हणालंय, अन्नाची वाहतूक चालेल म्हणून" 😀😀
बाकी सर्व ठीक आहे आपला मोबाईल सांभाळुन वापरा भावांनो...!
ReplyDeleteहातातुन पडला तर रिपेअर करणारा मिळणार नाही..!
घरचे तुम्हाला त्यांचा फोन देणार नाहीत...!
चटई सारखं एका कोपर्यात पडुन रहावं लागेल...!
आणी ऑनलाईन नाही दिसलात तर सर्व जण समजतील
*"भाऊ गया बहुतेक"...!*
😂😂😂😂😂
माझ्या *'अमिताभ*' सारख्या मित्रांनो,
ReplyDelete🙏🙏
😳😳
सध्या कुठलीही *'रेखा'* ओलांडायला 🏃♂️जाऊ नका.
*'जया'* चे मन खंबीर ।
तोच ठरेल *वीर*।। 🤫🤫
खरे आहे ..
नाहीतर आरोग्याचे *'ऐश्वर्य'* जाऊन अश्रूंचा *'अभिषेक '* होईल ,आणि आपल्याला *'आराध्याची'* प्रार्थना करायची वेळ येईल..!!🙄🙄
*कच्छ भूकंप के दौरान एक घटना को समझते हैं ...*
ReplyDeleteपुलिस राहत कार्य कर रही थी।
मलबे को घर से निकालने के लिए, जीवित बचे लोगों या मृतकों को बाहर निकालने के लिए,
एक बूढ़ा आदमी एक घर के मलबे के बाहर बैठा था। मकान ढह गया। पुलिस आई, उसकी पुत्रवधू का शव मलबे से निकला ..
शरीर पर हर जगह गहने थे .. पुलिस ने कहा "ये गहने रख लो, आपको काम आयेंगें !"
फटी आँखों वाले आदमी ने कहा .. ले लो .. सब कुछ ... जो करना है करो .. लेकिन, मुझे यह गहने नहीं चाहिए .. !
पुलिस ने लाख समझाने की कोशिश की।
भाई ने फिर कहा, "जब मोरबी का मच्छ डैम टूटा था , तब मैंने ये सारे गहने लूटे थे और उन्हें ले आया।"
आज मेरी बहू ने वो ही गहने पहने हुये है, "मुझे कुछ नहीं चाहिए, सर!" वह रोया। आप ले लीजिये........!
कच्छ की इस कहानी को ध्यान में रखें, और कोरोना के इस समय में मनुष्य की मजबूरी का लाभ ना उठाएं और इसे उन सभी अयोग्य मित्रों को समझाएं जो करोड़पति या गणमान्य व्यक्ति बनना चाहते है।
Who is your own in this world?
ReplyDeleteThat is ....... *Time.*
If *Time is right,* everyone is ours otherwise *no one.*
*Good Morning.*
*जेब का वजन बढ़ते बढ़ते*
ReplyDelete*अगर रिश्तों का वजन घटने लगे….*
*तो समझ लेना*
*कि सौदा घाटे का ही है..।*
*सुप्रभात*
*उसको तो फर्क पड़ता हैं*
ReplyDeleteएक बार समुद्री तूफ़ान के बाद हजारों लाखों मछलियाँ किनारे पर रेत पर तड़प तड़प कर मर रहीँ थीं ! इस भयानक स्थिति को देखकर पास में रहने वाले एक 6 वर्ष के बच्चे से रहा नहीं गया, और वह एक एक मछली उठा कर समुद्र में वापस फेकनें लगा ! यह देख कर उसकी माँ बोली, बेटा लाखों की संख्या में है , तू कितनों की जान बचाएगा ,यह सुनकर बच्चे ने अपनी स्पीड और बढ़ा दी, माँ फिर बोली बेटा रहनें दे कोई फ़र्क नहीं पड़ता ! बच्चा जोर जोर से रोने लगा और एक मछली को समुद्र में फेकतें हुए जोर से बोला माँ *"इसको तो फ़र्क पड़ता है"*
दूसरी मछली को उठाता और फिर बोलता माँ *"इसको तो फ़र्क पड़ता हैं"* ! माँ ने बच्चे को सीने से लगा लिया !
हो सके तो लोगों को हमेशा *होंसला और उम्मीद* देनें की कोशिश करो, न जानें कब आपकी वजह से किसी की जिन्दगी बदल जाए!
क्योंकि आपको कोई फ़र्क नहीं पड़ता पर
*"उसको तो फ़र्क पड़ता है"*.........
*गुडनाईट* 🌹
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड होतं. ते नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे इमारतीत येणं अवघड व्हायचं. या झाडामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती.
ReplyDeleteत्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे गेले. शंकररावांनी , " छेछे, हे बेकायदेशीर काम आहे. झाड न पाडण्याचा नियम आहे, तो तोडता येणार नाही. नियम आहे त्याचे पालन झाले पाहिजे. झाड पाडता येणार नाही. मी यात मध्यस्ती करू शकत नाही. प्रवेशद्वार दुसरीकडे काढा " असा सल्ला दिला
पदाधिकार्यांनी त्यांना नकाशे दाखवले जी दहाफुट चिंचोळी जागा आहे तिच्या मध्यावरच हे झाड आहे , हे पाडले तरच कुंपण आणि प्रवेशद्वार बांधता येईल ,अन्यथा खूप गैरसोय होईल हे शंकररावांना पटवण्याचा प्रयत्न केला ,पण ते काही ऐकूनच घेईनात. बेकायदेशीर कामाला मी कधीही होकार देणार नाही असे ठणकावून सांगत त्यांनी पदाधिकार्यांना मार्गी लावले.
त्या दिवशी शरद पवार नेमके दिल्लीत होते. जिथे गृहमंत्री काही करू शकत नाही तिथे दुसरं कुणी काही करीन याची काहीच शक्यता नव्हती तरी पदाधिकारी पवार साहेबांकडे गेले, त्यांना त्यांनी सगळे सांगितले. नगरपालिका झाड पाडू देत नाही, त्यांचा तसा नियम आहे हेही त्यांनी पवारसाहेबांना सांगितले.
हे ऐकून *पवारसाहेबही " अरे जर पालिकेचा नियम आहे तर झाड पाडता येणार नाही. आणि मीही यात काही करू शकत नाही. उलट माझा सल्ला आहे की हे झाड पाडू नका, त्याला पार घाला, खतपाणी घालून वाढवा. झाड ही नैसर्गिक संपत्ती आहे तिचे जतन करा. मी सगळीकडे हेच सांगत असतो. पण लोक ऐकत नाहीत आमच्या बारामतीत तर काही लोक एकमेकांच्या बांधावरच्या झाडाच्या बुंध्यात मोरचुदाच्या पुड्या गाडतात. महिन्याभरात झाड मरते. मालकाला झाड का मेले, कुणी मारले ते जन्मात कळत नाही. पण त्यामुळे किती नुकसान होते हे लोकांना कळत नाही. तीअडाणी आहेत . आपण शिकलेली माणसं आहात तुम्ही झाड जपलं पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला सांगायला पाहिजे का ?"* असे सुनावून आलेल्यांना चहापाणी देवून कटवले ......
पदाधिकार्यांनी पवारसाहेबांचे बोल ध्यानदेवून ऐकले होते , त्यांनी त्या झाडाला छानसा पार बांधला , त्याला ते रोज पाणी घालू लागले.अर्थात पुढच्या एक महिन्यात ते झाड आपोआप मेले, पदाधिकार्यांनी पालिकेला कळवले, पालिकेची गाडी आली आणि ते मेलेले झाड त्यांनी काढून टाकले. जागा साफसूफ करून दिली. पदाधिकार्यांनी पवारसाहेबांच्या हस्ते भूमिपूजन करून कुंपणाची भिंत आणि प्रवेशद्वार बांधून काढले. ...
धन्य ते साहेब, आणि धन्य ते राजकारण....
.
.
*अशा झांडांना हाच उतारा.जय हाे साहेब.
😄😄😄😄😄😄😄😄
*वाल्या कोळ्याची बायको...*
ReplyDelete*आणि त्याचा आदर्श घेऊन वाटचाल केल्यास....*
"रामायण", म्हटले की, आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरुन येतो. "रामायण" आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात. 'पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा'! 'पती असावा तर मर्यादापुरूषोत्तम "श्रीरामासारखा"!!', भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा !', 'पत्नी असावी तर सीतेसारखी !',
खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा. तो म्हणजे, *'बायको असावी तर वाल्याकोळ्याच्या बायकोसारखी !'*,
कारण तीच खरी रामायणकर्त्याची ' कर्ती ' आहे, हे दुर्लक्षीत सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले.
रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो. वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा. एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौधिक घेतले. 'अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस' असे विचारल्यावर, 'माझ्या बायकोपोरांसाठी', असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात, 'जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय.. ??. 'तू इथेच थांब, मी विचारुन येतो' म्हणत वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात. वाल्या बायकोला धमकाऊन विचारतो. 'बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही ? आता असा विचार करा, शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार !!
पण नाही. त्या तडफदार आदिमायाशक्तीने, क्षणाचाही विचार न करता, *'नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!'*, असे सडेतोडपणे सांगितले आणि तोच वाल्याकोळ्याच्या जडणघडणीतला *निर्णायक टप्पा* (टर्नींग पाॅईंट) ठरला. गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षीत तडफदार उत्तराने वाल्याकोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात. तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्याकोळ्याचा
*'वाल्मिकीऋषी'* होऊन *'रामायण' हे महाकाव्य* रचतो. ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही! की समजा, वाल्याकोळ्याच्या बायकोने,
'व्हय..आम्ही आहोतच की तुमच्यासंगं !', असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर ! नारदाचं काही खरं नव्हतंच पण वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन त्याने "रामायण" तरी कसे काय रचले असते? अशी रास्त शंका घेता येऊ शकते. पापाचा पैसा कमावणाऱ्या पतीपरमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, आजच्या *सुसंस्कृत भारतीय गृहिणी नकार देतील तर, बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल*. फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगिकारला पाहिजे. असे घडल्यास *भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्ते च्या दिशेने निश्चितपणे वाटचाल करेल.!* व पुन्हा एकदा या भारत 'भूमी' वर *रामराज्य* अवतरेल. यात शंकाच नाही.!!
🙏
[8/31/2020, 21:11] Megha Mom: 🌼🌷🌼 *कोरोना अंत सप्ताह* 🌼🌷🌼
ReplyDelete*डॉक्टरों* के अनुसार, अगर COVID-19 को नाक -मुँह से भाप के जरिए मारा जाता है, तो कोरोना को खत्म किया जा सकता है। अगर सभी लोगों ने एक सप्ताह के लिए भाप लेने का अभियान शुरू किया तो करोना का समापन हो सकताहै।
यह एक अच्छी खबर है।
*उपरोक्त दिशा में यह काम करने के लिए, हम दुनिया भर के लोगों से आग्रह करते हैं कि वे 1सितम्बर से 6 सितम्बर तक एक सप्ताह के लिए भाप प्रक्रिया शुरू करें, अर्थात् सुबह, और शाम। भाप लेने के लिए सिर्फ 05-05 मिनट। एक हफ्ते के लिए इस अभ्यास को अपनाने से हमें यकीन है कि घातक COVID-19 को मिटा दिया जाएगा*।
ऐसा करने से फायदा ही होगा, कोई साइड इफेक्ट भी नहीं है।
अतः कृपया इस संदेश को अपने सभी समूहों,रिश्तेदारों, दोस्तों और पड़ोसियों को अवश्य भेजें ताकि हम सभी इस कोरोना वायरस को एक साथ मार सकें और इस खूबसूरत दुनिया में स्वतंत्र रूप से जी सकें और चल सकें। सभी को एक साथ करने में ही, इसका संपूर्ण लाभ मिल सकता है कृपया अधिकाधिक शेयर करें।धन्यवाद*
*प्रत्येक समूह को भेजे जाने का अनुरोध है।*
[11/20/2020, 06:58] Megha Mom: किसी ने क्या खूब लिखा है
कल न हम होंगे न गिला होगा।
सिर्फ सिमटी हुई यादों का सिललिसा होगा।
जो लम्हे हैं चलो हंसकर बिता लें।
जाने कल जिंदगी का क्या फैसला होगा।
“खुश रहिये मुस्कुराते रहिये
🙏🏽शुभ प्रभात 🙏🏽आपका दिन मंगलमय हो🙏🏽🙏🏽
🤦🏻♂️🤦🏻♂️
ReplyDeleteपूर्वी पाहुणे आले की त्यांना सांगायचो की अहो ! घाबरू नका कुत्र्याला लस दिलेली आहे. आता पाहुणे आले की त्यांना सांगतो की घाबरू नका आम्ही लस घेतलेली आहे.
काय सांगू😥
*आयुष्य कुत्र्यासारखे झालेले आहे* 🤪😂
🐕🦺🦮🐩🐕🐕🦺🦮
*कौन हिसाब रखे*
ReplyDelete*किसको कितना दिया*
*और किसने कितना बचाया*
*इसलिए ईश्वर ने आसान गणित लगाया*
*सबको खाली हाथ भेज दिया*
*खाली हाथ ही बुलाया*
Good morning
😍😌😀
ReplyDeleteश्वास रोखून.....
तुझ्याकडे पाहत तिरपा कटाक्ष टाकत.. जप करीत.....
तुला हळुवार स्पर्श करण्याची
अनिवार ओढ......
आणि हलकासा जरी स्पर्श
केला तरी जग जिंकल्याच्या
धुंदीत, अत्यानंदाने जप करीतच
माघारी येणे...💞
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*यालाच "कबड्डी" हा खेळ म्हणतात.*
😂😂😂
*उसको तो फर्क पड़ता हैं*
ReplyDeleteएक बार समुद्री तूफ़ान के बाद हजारों लाखों मछलियाँ किनारे पर रेत पर तड़प तड़प कर मर रहीँ थीं ! इस भयानक स्थिति को देखकर पास में रहने वाले एक 6 वर्ष के बच्चे से रहा नहीं गया, और वह एक एक मछली उठा कर समुद्र में वापस फेकनें लगा ! यह देख कर उसकी माँ बोली, बेटा लाखों की संख्या में है , तू कितनों की जान बचाएगा ,यह सुनकर बच्चे ने अपनी स्पीड और बढ़ा दी, माँ फिर बोली बेटा रहनें दे कोई फ़र्क नहीं पड़ता ! बच्चा जोर जोर से रोने लगा और एक मछली को समुद्र में फेकतें हुए जोर से बोला माँ *"इसको तो फ़र्क पड़ता है"*
दूसरी मछली को उठाता और फिर बोलता माँ *"इसको तो फ़र्क पड़ता हैं"* ! माँ ने बच्चे को सीने से लगा लिया !
हो सके तो लोगों को हमेशा *होंसला और उम्मीद* देनें की कोशिश करो, न जानें कब आपकी वजह से किसी की जिन्दगी बदल जाए!
क्योंकि आपको कोई फ़र्क नहीं पड़ता पर
*"उसको तो फ़र्क पड़ता है"*.........
🙏बोध कथा🙏 एक काळरात्री वादळात एक घटना घडली.झाडावरचं एक घरटं अचानक खाली पडलं. दोघजण सारे शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून होते. शेवटी सर्व शक्ती एकटवून चिमणा चिमणीला म्हणाला. सखे जास्त विचार करू नकोस उद्या सकाळी बोलूया. चिमणी समजूतदार पणे बोलली:-चालेल. ती काळरात्र संपण्याची दोघे वाट बघत बसून राहीले. सकाळ झाली स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला,निघू या आता! पुन्हा नव्यानं काड्या आणूया. चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा:-अग वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे. तर घरट नव्यानं बांधण आपल कर्म आहे.आणि मदतीची वाट बघायला काय आपण माणसं थोडीच आहोत! चल सखे निघू या. आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली............ यालाच म्हणायचं खरं जगण... 🙏🙏लॉकडाऊन नंतर आपण ही असेच तयार होऊ या. जे काही गेल त्याचा जास्त विचार न करता. परत नव्या उमेदीने झेप घेवू या. येणारे दिवस आपलेच आहेत. फक्त आपण झेप घ्यायला विसरता कामा नये. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏हे ही दिवस जातील .
ReplyDelete🙏बोध कथा🙏 एक काळरात्री वादळात एक घटना घडली.झाडावरचं एक घरटं अचानक खाली पडलं. दोघजण सारे शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून होते. शेवटी सर्व शक्ती एकटवून चिमणा चिमणीला म्हणाला. सखे जास्त विचार करू नकोस उद्या सकाळी बोलूया. चिमणी समजूतदार पणे बोलली:-चालेल. ती काळरात्र संपण्याची दोघे वाट बघत बसून राहीले. सकाळ झाली स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला,निघू या आता! पुन्हा नव्यानं काड्या आणूया. चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा:-अग वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे. तर घरट नव्यानं बांधण आपल कर्म आहे.आणि मदतीची वाट बघायला काय आपण माणसं थोडीच आहोत! चल सखे निघू या. आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली............ यालाच म्हणायचं खरं जगण... 🙏🙏लॉकडाऊन नंतर आपण ही असेच तयार होऊ या. जे काही गेल त्याचा जास्त विचार न करता. परत नव्या उमेदीने झेप घेवू या. येणारे दिवस आपलेच आहेत. फक्त आपण झेप घ्यायला विसरता कामा नये. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏हे ही दिवस जातील .
ReplyDelete[5/1, 10:33] Press Ranjankar Bharat: *संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की,आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो...*
ReplyDelete*आणि रुबाब हा विकत घेता येत नाही .अन् दाखवता पण येत नाही..*
*तो व्यक्तीमत्वातून सिद्ध होतो*
🌹🦚शुभ सकाळ🦚🌹
[5/2, 07:36] Press Ranjankar Bharat: *✍🏼Today will never come again.*
*Be a blessing.*
*Be a friend.*
*Encourage someone.*
*Take time to care.*
*Let your words heal and not wound.*☃️
Good Morning......🌞
कार घेऊन घरातून बाहेर पडताना
ReplyDeleteगुगल मँप ऑन केले.
तसा आवाज आला.
फटके हवे असल्यास
पन्नास मिटरवर उजवीकडे वळा.
उठाबशा काढायच्या असतील
तर डावीकडे वळा.
हे दोन्हीही नको असल्यास
यु टर्न घेऊन.
चुपचाप
घराकडे वळा...
😝😝😝😝
आताच्या रूम पार्टनरच नाव मुरली कृष्णा!
ReplyDeleteआंध्राचा आहे.
मला खरतर मुरलीचा स्वभाव कळतच नाही किंवा आजवर कळला नाही असेच म्हणावे लागेल!
मुरली उधळ्या आहे, व्यसनी आहे. एकीकडे तो मेसमध्ये दोन रुपयाच्या मिरचीचे पण हिशोब लिहितो आणि ते पूर्ण दोन रुपये वसूल पण करतो. दुसरीकडे मला दिलेले हजारो रुपयांचा हिशोब ठेवत नाही, "विसरलो" म्हणून सांगतो. वेडा आहे. स्साला! घरात त्याने कचऱ्याचे दोन डब्बे ठेवले आहेत. एकात फक्त चुकून उरलेलं अन्न टाकायचं. त्यात तो फ्रेश अन्न बनवून, मिसळून गायीला, कुत्र्यांना घेऊन जातो. असे तर त्याच्या रुममध्ये त्याचे शंभर दोनशे असेच पडलेले असतात आणि दुसरीकडे त्याच्याकडे एक लहानशी पिग्गि बँक आहे. त्यात तो रोज जमा झालेली चिल्लर टाकत असतो. काय तर म्हणे, वाईट काळात कामी येतील.
मध्यंतरी कोरोना मध्ये तोच एकटा मार्केटिंग ला जायचा. एकदा एकेदिवशी चार पाच पोती भरून धान्य आणले. मी चाट झालो. म्हणालो, "काय रे, हे इतके राशन कश्याला?"
तो शांतपणे म्हणाला, "उद्या सकाळी लवकर उठ. आपल्याला जायचयं बाहेर."
मी बोललो, "अरे पण लॉक डाऊन आहे ना?"
तो पुन्हा शांतपणे म्हणाला, सकाळी आठ वाजता आणि रूम मध्ये जाऊन झोपून गेला.
मला काहीच कळले नाही. मी आपला दुसऱ्या दिवशी सकाळी आठला तयार झालो. तो सातलाच तयार होता. दोघांनी ती सगळी धान्याची पोती खाली नेली. बाहेर एक गाडी उभी होती. त्याने डिक्की उघडली, धान्य टाकले. मला इशारा केला, "बस!"
आम्ही निघालो. कुठे ते माहीत नाही.
गाडी सुरू झाली. बहुतेक ड्रायव्हरला पण कुठे जायचे होते माहीत होते. तो दूर रस्त्यावर एका गरीब गल्लीत गाडी घेऊन गेला. तिथे रस्त्यावर तंबूत राहणारे आणि हातावर पोट असणारी कुटुंब राहतात. गाडी थांबली. मुरली उतरला. ड्रायव्हर उतरला. मला म्हणाला, "चल, धान्य वाटायचे आहे." तिथे धान्य वाटले.
इथपर्यंत ठीक होते. पण त्यानंतर जे झाले विलक्षण होते!
पुढे निघालो. हा रस्त्यात जाणाऱ्या प्रत्येक माणसाला गाडी थांबवून थांबवून विचारू लागला, "भाई खाना खाया? चाहिए? माता, भूक लगी है? आटा चावल दु?"
तो प्रसंग विलक्षण होता, अविस्मरणीय!
शेवटी, वाटत वाटत एक पिशवी उरली. मुरली तिच्यासाठी पण गरजू शोधत होता. तेवढ्यात आम्हाला "ती" दिसली.
लहान मुलगी होती. पंधरा एक वर्षाची. एक पान टपरी कम चहाच्या गाडीवर बसली होती. चेहरा सुकलेला! मी मुरलीला बोटाने ती मुलगी दाखवली. आम्ही तिथे गेलो तिच्याकडे. तोच प्रश्न विचारला. यावेळी मी विचारला.
"बच्चा, भूक लगी है? घर में खाने को है?"
अचानक समोर एक गाडी येऊन उभी राहते आणि दोन अनोळखी तरुण असे अचानक विचारतात - ती घाबरली. तिला हो की नाही कळेना. पण तिचा चेहरा बघून आम्ही तिला ते धान्य द्यायचे ठरवले.
मुरली उतरला, तिला धान्य दिले. हसला आणि परत गाडीत बसू लागला.
तेवढ्यात ती मुलगी टपरी, गल्ला सोडून ते धान्य उचलून पळाली आणि दूर कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या एका म्हाताऱ्याला देऊन आली. हे सगळे फारतर दहा सेकंदात झाले!
मुरली आणि मी चाट पडलो. काय झाले कळेना. पण आम्ही त्या मुलीला काही विचारले नाही. मुरली आणि मी एकमेकाकडे पाहिले. त्या मुलीला हात केला आणि गाडी सुरू करायचा इशारा केला.
तेवढ्यात त्या मुलीने मुरली ला हाक मारली.
"अंकल!"
मुरली ने तिच्याकडे पाहिले. ती दचकत म्हणाली
"अंकल, उन बाबा को जरुरत थी, इसलीये उनको दिया . आपके नाम से ही दिया अंकल! मेरा पेट भरा है अंकल, बाबा भुखे थे! सॉरी!"
ती इतकी मस्त बोलली की दोघांच्या डोळ्यात पाणी आले. मुरली खाली उतरला. मागोमाग मी पण!
त्यावेळी मुरलीने ते केले जे त्याने लॉक डाऊन मध्ये नाही करायला हवे होते!
त्याने हात पुढे केला मिळवायला आणि त्या मुलीला म्हणाला,
"आप से मिलके खुशी हुई बेटा!"
दोन देव माणसांनी हात मिळवला आणि मी डोळ्यांनी फोटो काढला!
मला वरच्या प्रसंगात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे मुरली ने मला सांगितलेलं खालचं वाक्य!
मुरली गाडीत माझ्याकडे बघून अगदी भरलेल्या डोळ्याने त्या मुलीकडे बोट दाखवत म्हणाला,
मला तुझ्यासारखे लिहिता येत नाही, मी वाचत पण नाही जास्त. पण एक वाक्य आठवतंय ते सांगतो, बहुतेक लिंकनच आहे ,
If you want to see someone's real character, give him power!
She won!
लेखक: तन्वीर
आले तसे पाठविले...
🌷🌺🌼🌻🌸🌹💐
*सोयरे- वनचरे*
ReplyDeleteहंबरून वासराले
चाट्ते जवा गाय
तवा मले तिच्यामध्ये
दिसती माझी माय---
सूर नवा ध्यास नवा या कलर्स वाहिनीवरील हर्षद धायबर या अगदी निरागस बाल कलाकाराच्या तोंडून हे गीत ऐकलं. आणि माझं मन मला एकदम चौसष्ट पासष्ट वर्षांमागे घेऊन गेलं.
गो'रज मुहूर्ताची वेळ. गोवा-यानी गुरं नुकतीच दावणीला आणून बांधलीवती. आई गाईची धार काढायला निघालीवती. मीही संवयीने तिचा पदर पकडून मागोमाग निघालो. दक्षिणेच्या पडवीतल्या फळीवरून तिनी दुधाची पितळ्याची चरवी घेतली. माझ्या हाती चरवीवरचं फुलपात्राचं झाकण दिलं. दोन्ही भांडी चकचकीत सोन्यासारखी लखलखीत.
आईने गाईसमोर वैरण घातलं. गाईला थोपटलं आणि गायीची कांस धरायला बसली. मी दोन्ही हाताने भांडं घट्ट धरून आईच्या मागे न्याहाळत उभा राहिलो. वाट पहात. पहिल्याच सडाची धार काढली की ते फेसाळ पांढरं शुभ्र निरसं दूध माझ्या फुलपात्रात पडणार होतं. आणि ओठांवर फेसाच्या पांढ-या मिशा जोंबाळत मी मिरवणार होतो.
पण--
काय कोण जाणे, आज गाय पान्हा सोडतच नव्हती.
जगूच्या आणि तिच्यातलं दबक्या आवाजातलं विषण्ण संभाषण कानी आलं. गाईचं आठ दहा दिवसाचं वासरू काही तरी कारणांनी देवाघरी गेलं. गाईच्या आणि माझ्या आईच्या दोघांच्याही डोळ्यातून पाणी टपकायला लागलंवतं. ते पाहून माझेही डोळे डबडबले. तरीही मी आपला फुलपात्र पकडून उभाच.
तेव्हढ्यात दक्षिणच्या दारातून उड्या मारत माझा मोठा भाऊ आला.( माझ्याहून साधारण सतरा अठरा वर्षांनी मोठा आणि आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे जरासा अतरंगीच.)
मला सांगायला लागला अरे तोंड लाव, तोंड लाव. मला काही कळेच ना. मग तोच पुढे होऊन आई बसलीवती त्याच्या दुस-या बाजूला बसला आणि गाईचे सड आपणच तोंडात घेऊन लुचलुचू लागला.
मग माझा दंड पकडून मलाही ओढून घेतलं आणि मलाही तसंच करायला सांगू लागला. मी तर कावरा बावरा झालोवतो.
आमची गाय म्हणजे खरीतर गरीब गोगलगाय. कोणाला मारणार नाही, कोणाच्या अंगावर जाणार नाही. आणि गंमत म्हणजे तिला देवांनी दिलेली शिंगंही मेंढी सारखी. कडबोळ्या सारखी गोल वळलेली. तिला आम्ही मेंढीच म्हणायचो. पांढरी शुभ्र. आणि डोळ्यात प्रचंड ममता.
मीही तसंच दूध पिऊ लागलो. तेव्हा पासून तिचं माझं गो'त्रच जमून गेलं. तिला अंजारू गोंजारू लागलो. तिचे कान खाजवू लागलो. तिच्या मानेला खालची पोळी कुस्करून तर तिला नेहमी आनंद होत असे. तीही ममतेनी मला चाटत राही. पेंढ्याच्या माचीवर उड्या मारून झाल्या की मजा तर वाटत असेच. पण अंगाला प्रचंड खाज येई. मग मेंढी पुढे जाऊन गव्हाणीवर उभं रहायचं. ती तिच्या रखरखीत जिभेनी सारं अंग चाटून काढी. गुदगुल्या होत पण कंड निघून जाई. मग तिला बक्षीस म्हणून परसातल्या केळीची हिरवीगार लुसलुशीत पानं कापून तिच्या पुढे टाकत असे. टाटोळ्या संकट ती मचामचा खाई. आणि मग निवांतपणे खालचा जबडा डावी उजवीकडे करत रवंथ करीत बसे. तिच्या चेह-यावरचा आनंद मलाच समाधान देऊन जाई.
आमच्या त्या मेंढी गाईचं वासरू मेल्याने मीच तिचं लेकरू झालो. माझ्याकडे ती कोकरू म्हणूनच पाही.
आणि तेव्हापासून मी माझी जन्मदायी माय आणि दूधदाती गाय या दोघीवर प्रचंड प्रेम करू लागलो.
माझ्या बालपणातल्या आनंदाचा एक झरा आईच्या रूपाने घरात होता आणि गाईच्या रुपात गोठ्यात.
आणि आमची ताई? ती तर झोपाळ्यावर बसून गाणी म्हणताना हमखास त्यावेळची कविता आळवून आळवून गायची----
काळ्या कपिलेची मैना
खोडकर फाssर
हुंग हुंगनिया करी
कशी गं बेजार!
हे असं ऐकलेलं आठवलं ना, की काळजाचा ठोका चुकतो. डोळ्यात अश्रूंचा पूर दाटतो.
आणि ,आणि मग
तो हर्षद धायबर, निरागस बाल गायक, त्याच्या गाण्यासकट डोळ्यासमोर उभा राहतो----
हंबरून वासराले
चाट्ते जवा गाय
तवा मले तिच्यामंधी
दिसते माझी माय,
हो दिसते माsझी माय!
©️ श्रीधर कृष्ण साठे ,shAre by prateema vadkae
Arguments are bad but discussions are good..
ReplyDeleteArguments are to find "Who is Right?"..
& discussions are to find "What is Right?"..
Suprabhat..
*The main beauty of the morning is not just is the freshness of wind and atmosphere but in the freshness of our thoughts,* *emotions, and ideas.*
ReplyDelete🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*Wish you a Fresh Morning!*prateema Vadke
*रामराव पाटील एक निवृत्त शिक्षक आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत ते एकदम स्वस्थ दिसत होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांना खूप ताप आला व कोरोना संक्रमित रुग्नाची सर्व लक्षणं त्यांच्यात दिसायला लागली.*
ReplyDelete*परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर भिती स्पष्ट दिसत होती. त्यांचे अंथरूण घराच्या बाहेर असलेल्या जुन्या खोलीत टाकले गेले जेथे त्यांचा पाळलेला कुत्रा 'मोती' बांधलेला असे.*
*रामरावांनी काही वर्षांपूर्वी एक लहान, घायाळ पिल्लू रस्त्यातून उचलून आणले होते आणि आपल्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळून त्याचे नाव मोती ठेवले होते.*
����������
*या खोलीत आता रामराव, त्यांचे अंथरूण आणि त्यांचा आवडता मोती आहे. दोघी मुलं- सुनांनी दूर रहाणे पसंत केले आणि नातवांनाही जवळ न जाण्याची तंबी दिली होती.*
*सरकारने प्रसिद्ध केलेल्या नंबर वर फोन करुन सूचना दिली गेली. बातमी संपूर्ण भागात पसरली होती परंतु कुणीही भेटायला आले नाही. साड़ीचा पदर तोंडावर लपेटून, हातात काठी घेतलेली शेजारची कुणी म्हातारी आई आली आणि रामरावांच्या पत्नीला म्हणाली -"अरे कोणी यांच्याजवळ जेवण दुरुन तरी सरकवून द्या, ती दवाखान्यातील लोकं तर यांना उपाशीपोटीच उचलून नेतील."*
*आता प्रश्र्न हा होता की, त्यांना जेवण द्यायला कोण जाणार. सुनांनी जेवणाचे ताट आपल्या सासू कडे देउन दिले. आता रामरावाच्या पत्नीचे हात ताट पकडताच थरथरायला लागले, पाय जसे खांबाला बांधल्यासारखे झाले.*
*हे बघून शेजारची म्हातारी आई म्हणाली, "अरे तुझा तर नवरा आहे, तु पण........ तोंड बांधून जा आणि दूरुन ताट सरकवून दे, तो स्वतः उचलून खाऊन घेईल."*
����������
*रामराव सर्व चर्चा गुपचूप ऐकत होते, त्यांच्या डोळ्यात अश्रु होते आणि कापऱ्या ओठांनी ते म्हणाले, "कोणी माझ्याजवळ येऊ नका, मला भूक ही नाही."*
������������������������
*तेवढ्यात अॅम्बुलंस आली आणि रामरावाना अॅम्बुलंसमध्ये बसायला सांगितले गेले.*
����������
*रामरावानी घराच्या दरवाज्यावर येऊन एकदा मागे फिरून आपल्या घराकडे बघीतले. नात-नातू तोंडावर मास्क लावून पहिल्या मजल्यावरच्या खोलीतून आजोबांकडे बघत होते आणि त्या मुलांच्या मागे डोक्यावर पदर घेऊन त्यांच्या दोन्ही सुना दिसत होत्या. खालच्या मजल्यावर दोन्ही मुलं आपल्या आईसोबत दूर उभे होते.*
����������������������������������������
*रामरावाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.*
����♂����♂����♂����♂����♂
*त्यांच्या नातीने त्यांच्याकडे बघून हात हलवून Bye केले.एका क्षणासाठी त्यांना वाटले की 'जीवनानेच त्यांना शेवटचा निरोप दिला.'*
����♀️����♀️����♀️����♀️����♀️����♀️
*रामरावांचे डोळे भरून आले.त्यांनी खाली बसून आपल्या घराच्या उंबऱ्यावर डोकं ठेवलं व अॅम्बुलंस मध्ये जाऊन बसले.*
������������������������
*त्यांच्या पत्नीने लगेच पाण्याने भरलेली बादली त्या उंबरठ्यावर ओतली,जेथे रामरावाने डोके टेकवून अॅम्बुलंस मध्ये बसले होते.*
*याला तिरस्कार म्हणा किंवा मजबूरी, पण हे दृष्य पाहून कुत्र्यालाही रडू आले. आणि रामरावाना घेऊन जाणाऱ्या अॅम्बुलंसच्या मागे-मागे जाऊ लागला.*
������������
*रामराव दवाखान्यात चौदा दिवस आॅब्ज़र्वेशन मध्ये राहिले.त्यांच्या सर्व टेस्ट नाॅर्मल आल्या. त्यांना पूर्णतः स्वस्थ घोषित करून सुट्टी देण्यात आली.*
*जेव्हा ते दवाखान्यातून बाहेर निघाले तर त्यांना दवाखान्याच्या दरवाजावर त्यांचा कुत्रा मोती बसलेला दिसला. दोघांनी एकमेकाला मिठी मारली. एकाच्या डोळ्यांतून गंगा तर दुसऱ्याच्या डोळ्यातून यमुना वहात होती.*
*त्यांच्या मुलांची लांबलचक गाडी त्यांना घ्यायला येईपर्यंत ते आपल्या कुत्र्याला घेऊन दुसऱ्या दिशेने निघून गेले होते.त्यानंतर ते कधीच दिसले नाहीत.*
������������������������
*आज त्यांच्या फोटोसह त्यांच्या हरवल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली आहे. लिहिले आहे की 'माहिती देणाऱ्यास ४० हजार रुपये बक्षीस दिले जाईल.'*
Continue.
ReplyDelete*४० हजार - हो, वाचून आठवले की एवढी तर त्यांची मासिक पेंशन येत असे, जी ते हसत खेळत आपल्या परिवारावर खर्च करून टाकत असत.*
💸💷💶💴💵
*एक वेळ रामरावांच्या जागेवर स्वतःला उभे करा,आणि विचार करा की, या कथेचे पात्र तुम्ही आहात.*
❓🤔❓🤔❓🤔
*तुमचा सगळा अहंकार आणि सर्व मोहमाया संपुष्टात येईल. म्हणून मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की, काही पुण्य कमवा, गरीब, भुकेल्या, लाचारांची मदत करा. जीवनात काही नाही,कुणी आपले नाही. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंतच सर्व तुमचे आहेत.*
*जीवन एक प्रवास आहे, मृत्यू त्याचे ठिकाण आहे,हेच अंतिम सत्य आहे.*
💯✅💯✅💯✅
*शेवटी या भजनात सांगितल्या प्रमाणे 👇🏻*
*सुख के सब साथी दुःख में ना कोई......*
🙆🏻♂😢👨🏻🦳👨👩👧👦🙆🏻♂
*घरातच रहा ! स्वतःचे रक्षक बना !*
खूप चांगला मेसेज मिळाला म्हणून तुम्हाला वाचावयास टाकला🙏
*_VALUABLES we Carry may IMPRESS others,_*
ReplyDelete*_But, VALUES we HOLD, will INSPIRE other._*
🌹Good Morning 🌹
*बॉडीबिल्डिंग मागचे काळे सत्य आणि त्यात "फेकसत्ताची" उडी*
ReplyDelete����
काल सकाळीच एक मराठमोळ्या बॉडी बिल्डरचा कोरोना मुळे मृत्यू झाला आणि काही वेळानंतर "फेकसत्ता" (लोकसत्ता) वाल्यांची ची बातमी आली की "आपण फिट असून आपल्याला काहीच होऊ शकत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुम्हाला खडबडून जाग करेल".
मुळात ही हेडलाइनच चुकीची आहे. ह्यामुळे बऱ्याच लोकांची दिशाभूल झालेली आहे. पहिलेच घाबरलेली लोकं अजून घाबरून गेलेली आहेत की असला तगडा माणूस ह्या रोगातून वाचू शकत नाही तर आपली काय लायकी ?
पण कोणी ह्या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे का ? उत्तर आहे "नाही".
आजकाल लोक कोणत्याही बातम्या आल्या की धडाधड पुढे ढकलतात. ती बातमी किती खरी आहे किंवा किती खोटी हे तपासत नाहीत आणि मग ती बातमी एक वादळासारखी पसरते. असो. तरीही आज खर काय आहे हे आपण पडताळून पाहूया, तेही अगदी खोलात शिरून.
मुळात "फिट" असणे आणि एक "प्रोफेशनल बॉडिबिल्डर" असणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे व हा फरक जर तुम्ही समजून घेतलात तर तुमचे बॉडीबिल्डिंगशी जुडलेले सगळे प्रश्न दूर होतील. आणि तसच, बॉडी बिल्डिंग मध्ये सुद्धा जे दोन प्रकार मोडतात ते म्हणजे "स्टिरॉइड बॉडिबिल्डर" आणि "नैसर्गिक बॉडिबिल्डर" हे सुद्धा तुम्हाला समजेल. आता तुम्हाला वर दिलेल्या फोटोमध्ये महाराष्ट्र मधील प्रसिध्द बॉडिबिल्डर दिसेल "जगदीश लाड" ज्याने बॉडिबिल्डर क्षेत्रात बरच नाव कमावले. ह्या सारखे बरेच बॉडिबिल्डर देशभरात आहेत ज्यांनी ह्या क्षेत्रात विविध बक्षीस पटकावलीत, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीला सुद्धा. पण तुम्ही कधी विचार केला का की हे लोक इतके अवाढव्य, रिप्ट, आणि दणकेस कसे दिसतात. आता ह्यावर मला काही लोकांचं पाणचट उत्तर मिळेल की हे लोक "पावडर" घेतात किंवा इंजेक्शन घेतात. तसे पावडर आणि इंजेक्शन मध्ये सुद्धा काश्मीर - कन्या कुमारी इतका फरक आहे. त्यावर आपण नंतर बोलू. ह्या प्रत्येक बॉडिबिल्डर मागचे सर्वात मोठे सिक्रेट आहे ते म्हणजे शरीरातील हार्मोन्स वाढवणारी बनावटी औषधं ज्याला आपण इंग्रजीत "आर्टिफिशियल मेल हार्मोन्स - स्टिरॉइड्स" असे म्हणतो. ह्याचा शोध इ.स. १९३५ ला जर्मनी मध्ये लावला गेला (ह्यात सुद्धा तीन प्रकार असतात). रुग्णाच्या लैंगिक किंवा शारीरिक समस्या सोडवण्यासाठी आणि मर्दाला मर्द बनवून ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. जस की पुरुष रुग्णामध्ये नैसर्गिक हार्मोन्सची (टेस्टोस्टेरॉन) कमतरता असते ज्याच्या मुळे टेस्टीस मध्ये शुक्राणूचे उत्पादन कमी होते जेणेकरून तो स्वतःला नपुंसक समजतो व पिता बनण्यास अडचणी येतात, अश्याना हे हार्मोन दिले जाते. ओरल फॉर्म मध्ये किंवा इंजेक्टबल फॉर्म मध्ये. त्या दशकात ह्या औषधास "अमृत" मानले जायचे, कारण ह्याचा उपयोग हाडांना लोखंडासारखे टणक बनवण्यास होतो, पचन शक्ती वाढवता येते त्यामुळे ताकद सुद्धा सामान्य माणसापेक्षा ४ पटीने जास्त व ताकद जास्त असल्या मुळे जिम मध्ये वजन सुद्धा ४ ते ५ पटीने जास्त उचलता येते एखादा नवखा जेव्हा हे बनावटी औषध घेण्यास सुरुवात करतो तेव्हा त्याचे अंग ३ ते ४ महिन्यातच बदलते. पण हे त्यावर अवलंबून आहे की तो किती प्रमाणात ह्याचा वापर करतो काहीजण आठवड्याला १५० ते ३०० मिलिग्राम घेतात. त्यानंतर त्यांना अंगामध्ये एक अजब शक्ती जाणवू लागते, त्यांचे शरीराचे प्रत्येक अवयव हे उठून दिसतात अगदी फुगलेले, मोठे व पोटावर 6 पॅक अब्स, जंगली गोरीलासारखी पाठ ह्यासोबत अगांवर प्रत्येक ठिकाणी उठून आलेल्या शिरा दिसतात, चरबीचा स्तर सुद्धा कमी होतो अगदी २५ पासून १० % च्या आत जातो व हे सुद्धा अगदी ४ ते ५ महिन्याच्या कालावधीत. शरीर एकदम उत्कृष्ट आकारामध्ये येते, म्हणून एखाद्या नवख्याला ही पहिल्यादा जादूच वाटेल. तस स्टिरॉइड मध्ये बरेच प्रकार येतात जस की ओरल मध्ये अनावर/ ऑक्सनड्रिन, विंस्ट्रोल, अनोबोल/अनाड्रॉल, डायनाबोल व इंजेक्टबल मध्ये डेका - डूराबोलीन, डेपो, equapoise आणि सर्वात खतरनाक प्रकार ज्याला स्टिरॉइड चा "राजा" मानले जाते तो म्हणजे ट्रेनबोलोन. स्पर्धेच्या काळात कटिंग साठी वापरला जाणारा जो यूजर ला एक आठवड्यात बदलण्याची शक्ती ठेवतो. जर रविवारी एक डोस घेतला तर शनिवार पर्यंत तुमच्या बॉडी वरील कट्स अगदी स्पष्ट पणे दिसतील आणि बायसेप व शोल्डर चा आकार सुद्धा वाढलेला असेल. आता तर हे औषध जगभरात वापरले जाते. ह्याच औषधांनी संपूर्ण फार्मा इंडस्ट्रीचा पूर्णपणे कायापालट करून टाकला आहे.
.
Next page
कारण ह्या गोष्टीमुळे ते करोडो रुपये कमावतात. त्यात बॉडिबिल्डिंग इंडस्ट्रीही दिवसेंदिवस पसरत आहे. ह्यासर्व स्टिरॉइड्स वापराबद्दल बॉडिबिल्डर नेहमीच मौन धारण करतात. ते कधीही खर बोलत नाहीत. अगदी मुलाखतीत सुद्धा १०० लोकांसमोर रेटून खोट बोलतात कारण त्यामागे इज्जतीचे धिंडवडे उडण्याचा प्रश्न असतो.
ReplyDeleteआता वरील सर्व माहिती वाचून तुम्हाला समजले असेलच की हे लोक इतके राक्षसी कसे दिसतात. पण तुम्ही ह्या स्टीरॉइड्स ची दुसरी बाजू म्हणजेच "काळे सत्य" जाणून घेण्याचा प्रयत्न केला का ? ह्यामागचे सुद्धा उत्तर आहे "नाही". आणि जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला धक्का लागेल कारण स्टिरॉइड्स जितकं तुम्हाला देतात त्यापेक्षा जास्त ते तुमच्या कडून हिरावून घेतात. ते म्हणजे तुमचं "आरोग्य". कारण स्टिरॉइड्स चे दुष्परिणाम सुद्धा बरेच आहेत. ही तुमची पचन शक्ती नक्की वाढवतात पण दुसऱ्या बाजूला, तुमच्या यकृत, किडनी, आतडे आणि हृदयाला कायमस्वरूपी हानी पोचवतात, जेणेकरून तुमचे शरीर आतल्या आत पोखरत जाते, तसेच पाठीवर मोठंमोठे फोड येणे, पोटावर कायमस्वरूपी स्ट्रेच मार्क येणे, कातडी लाल पडणे, छोट्या गोष्टींची चीड येणे. असल्या काही दुष्परिणामामुळे वापरकर्ता हृदय - विकाराच्या झटक्याने दगावतो सुद्धा. आतापर्यंत देश विदेशातील बरेच बॉडिबिल्डर ह्या कारणाने मृत्युमुखी पडलेत तर काहींनी वेड होऊन स्वतःच्याच आई वडिलांचा खून केला आहे तर कोणी बायकोचा खून केला आहे. पण बरेच असेही बॉडिबिल्डर आहेत की ज्यांना ह्या औषधपासून जराही नुकसान झालेले नाही ह्यामागचे कारण आहे "पैसा". जो बॉडिबिल्डर स्टिरॉइड्स वापरतो त्याचा महिन्याचा खर्च २ ते ३ लाख असतो. त्याला विविध डॉक्टरचे सल्ले घ्यावे लागतात. प्रत्येक महिन्याला, जमल्यास आठवड्याला, रक्त चाचणी घ्यावी लागते ज्यात त्याला त्याच्या रक्तातील "विषाचे" प्रमाण किती आहे कळते. कारण हेच विष रक्तात शुगर वाढवते त्यामुळे वेळीस इन्सुलिन घ्यावे लागते अन्यथा डायबेटीसला सामोरे जावे लागते. हेच विष त्याला नुकसान पोहचवत असते म्हणून त्याचा खर्च वेगळा करावा लागतो. हे सांगण्या मागचा उद्देश असा आहे की बॉडीबिल्डिंग क्षेत्र फक्त श्रीमंतांचे खेळ आहेत. गरीब व मध्यम वर्गाने ह्यापासून लांब राहिलेले बरे कारण महिन्याला खर्च परवडणारा नसतो आणि पैसा खर्च केलाच तर स्वतःला ला बर करण्यासाठी वेगळा पैसा ओतावा लागतो. आजकाल सामान्य वर्गातील किशोरवयीन पोर सिक्स पॅक बनवण्यासाठी ह्या औषधांचा स्वतःला वाटेल त्या हिशोबाने, कोणत्याही डॉक्टरचा सल्ला न घेता, गैरवापर करतात. परिणामी शरीराला दुष्परिणाम भोगावे लागतात. कधी तर तर ही पोरं २ - ३ महिन्यात मृत्युमुखी पडतात आणि घरचे डोक्यावर हात मारून बसतात.
आता वरील सगळी बॉडिबिल्डिंगच्या खोलातील माहिती वाचून आपल्याला समजले असेलच की "फिट असणे" आणि प्रोफेशनल बॉडिबिल्डिंगचा काडीमात्र संबंध नाहीये. मुळातच फिट राहणे म्हणजे रोज व्यायाम करणे, घरचे शुद्ध जेवणाचे सेवन करणे आणि पोटावर चरबी न वाढवता अंगाला एक मर्यादित आकार देणे, कोणतेही विष शरीरात न टाकणे ज्याला आपण "नैसर्गिक बॉडिबिल्डिंग" असे म्हणतो. ह्याचं उत्तम उदाहरण द्यायचे झाले कोल्हापूरचे व देशातील विविध भागांतील पैलवान जे १०० ते ११० किलो पर्यंत वजनदार असतात. ह्यांच्या रोगप्रतिकार शक्तीची तुलना आपण सामान्य माणसाशी नाही करू शकत. बहुतेक आजार ह्या पैलवनापासून लांबच राहतात म्हणून हो ! माझ्या हिशोबाने हेच लोक "फिट" असतात. फरक इतकाच की हे पैलवान कुस्ती लढतात आणि ह्याउलट, बॉडिबिल्डर स्टेजवर त्यांच्या बाह्य - अवयवांचे प्रदर्शन करतात. दोन्ही क्षेत्र वेगळी आहेत पण एक गोष्ट कॉमन आहे की अवयवांना पिळदार बनवून शक्ती वाढवणे. त्यात नैसर्गिक बॉडीबिल्डरचे शरीर तितके प्रभावित करणारे नसते जितके स्टिरॉईड बॉडीबिल्डरचे असते. म्हणून लोक नैसर्गिक बॉडीबिल्डर कडे जास्त लक्ष देत नाही कारण त्यांना हवे असतात मासाने भरलेले मोठमोठे राक्षस. त्यामुळे नैसर्गिक बॉडी बिल्डिंग च्या स्पर्धेला जास्त महत्व नसते, ह्या स्पर्धा शक्यतो लोकल एरियात लढल्या जातात.
आता आपण मूळ मुद्यावर येऊ. ज्या मराठमोळ्या बॉडीबिल्डर जगदीश लाडचे दुःखद निधन झाले त्यामागचे कारण म्हणजे तो कधीही फिट नव्हता. त्याची रोगप्रतिकार शक्ति इतकी नव्हती की ह्या आजाराला व हायड्रोक्लोरोऑक्सिक्वीनचे जड डोसेज झेलू शकेल. कारण त्याने आधीच स्टिरॉइड्सचे उच्च प्रमाणात सेवन करून स्वतःच्या शरीलला आतून खराब करून टाकले होते म्हणून तो मृत्यूमुखी पडला. ह्याउलट एखादा सामान्य तंदुरुस्त माणूस ७ ते ८ दिवसात ठणठणीत बरा होऊन पूर्वस्थितीत परत येईल कारण तो कोणत्याही प्रकारचे विष स्वतःमध्ये टाकत नाही. (अगदी ११० वर्षांच्या आजीने सुद्धा कोरोनवर मात केली).
इतकं मोठ "काळ सत्य" ह्या बातमी मागे असूनही फेकसत्ता वाल्यानी निर्लज्जपणे बातमी काय दिली की तुम्ही "फिट असलात तर तुम्हाला काही होऊ शकत नाही अस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खूप मोठया गैरसमजात आहात". तुमच्या असल्या टूक्कार पत्रकारितेमुळे लोक धक्क्यात आहेत. तुम्ही खोट्या राजकीय बातम्या देण्यात सरस आहातच पण आता दुसऱ्या क्षेत्रातील खोट्या बातम्या देऊन तुम्ही लोकांच्या मनात धडकी भरवण्यात सुद्धा मागे नाही. थोडी तरी लाज बाळगून, जरा माहिती काढून, तुम्ही बातमी दिली असती तर आज सामान्य जनता चिंतेत नसती. आज एकतर देशभरात कोरोनाच्या तांडवने थैमान घातले आहे आणि तुम्ही मूर्खासारखे खोट्या बातम्या देऊन लोकांचे मानसिक खच्चीकरण करत आहात. जरा माणुसकी शिल्लक असेल तर लाज बाळगा जी तुम्हाला कधीच नव्हती.
ReplyDeleteमित्रानो जर तुम्ही हा लेख वाचला असेल तर जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि सर्वांना बॉडीबिल्डिंग च्या मागचे काळ रहस्य आणि फेकसत्ताचा निर्लज्जपणा दिसू द्या.
धन्यवाद
*सुमित पाटील*
*सध्या, वय ५० पेक्षा अधिक असलेल्या सर्वांना*
ReplyDelete*देवानं खूप काही भरभरून दिलं आहे.*
*हे जरूर वाचा, म्हणजे लक्षात येईल.*
*आपल्या पिढीला,, विधात्याचे*
*विशेष आशिर्वाद प्राप्त आहेत..*
*आपण कधी जीव खाऊन पळत*
*शाळेतून क्लासेसना गेलो नाही.*
*शाळा सुटल्यावर छान रमत गमत,खेळत*
*घरी गेलो आहोत..*
*आपण,, आपल्या ....*
*खर्या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो,*
*नेट फ्रेंड्स सोबत नाही....*
*तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे*
*आपल्यासाठी सेफ होते..*
*आपल्याला कधी ,,,*
*बिसलेरी घ्यवी लागली नाही..*
*आपण चार जणांत ,,*
*एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो,*
*पण आजारी नाही पडलो..*
*आपण रोज पोटभर भात खाऊनही*
*कधी स्थुल नाही झालो..*
*आपण कितीदा अनवाणी फिरलो*
*तरी कधी पायांना दुखापत झाली नाही..*
*आपल्याला हेल्दी राहण्यासाठी*
*कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..*
*आपली खेळणी आपणच बनवली.*
*दोन रिकाम्या काडेपेट्या सुध्दा*
*आपल्यासाठी ,,,,*
*गाडी,फोन किंवा पिस्तूल बनायच्या..*
*आपला भरपुर वेळ ,,,,*
*आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला..*
*आपल्या जवळ ,,,*
*मोबाइल, फेसबुक फ्रेंड, काँप्युटर, इंटरनेट वगैरे नव्हते....*
*कारण आपल्या जवळ*
*खरेखुरेे मित्र-मैत्रिणी होते..*
*आपण मित्रमैत्रिणींच्या घरी*
*कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचोही..*
*आपण कधी फोन करुन ...*
*येऊ का म्हणून विचारले नाही..*
*आपण एक अद्भुत रसायन आहोत,*
*कारण आपणच आहोत एक अशी पिढी,*
*ज्यांनी ,,,,,*
*आपल्या पालकांच्या आज्ञा पाळल्या..*
*आणि ,, तरी खूप मस्तीही केली...*
*आपण भले स्पेशल नसु ...*
*पण 'लिमिटेड एडिशन' तर नक्कीच आहोत..!!*
*आपली एकच पिढी अशी आहे,*
*ज्यांनी ,, कमी श्रीमंतीत*
*बालपणाचा मनमुराद आस्वाद घेतला,*
*व्हर्चुअल लाईफ ऐवजी ,,,*
*खरे तारूण्य अनुभवले...*
*आणि ,,,आता ..उतार वयात*
*आधुनिक विज्ञानाचाही आनंद घेत आहोत ...*
*आपणच ,,, फक्त..*
*"कमतरतेतली गंमत आणि*
*मुबलकतेतली जंमत.." अनुभवली..*
*आणि हो*
*आता जेष्ठ नागरिकांचे फायदे पण आपण घेत आहोत च*
*कोरोना ची लस पण प्रथम आपणास च*
*आणि ,,, शेवटी.....*
*आठवतंय का....????*
*आपण ,,, 'मदर्स डे'*
*कधी साजरा केल्याचं ???*
*नाही........ना ?*
*कारण ,,, आईच, आपलं जग होतं....*
🙏🌹🙏 नक्की आवडेल 🙏🌹🙏
❤️ किती सुंदर बाराखडी 💚*
ReplyDelete*प्रत्येकाने अंगीकारावी अशी 👉*
*अ* : अशुद्ध अंतकरण शुद्ध असावे.
*आ*: आत्मा कुणाचाही दुखवू नये.
*इ* : इच्छाशक्ती प्रबळ असावी.
*ई* : इमानदारीने काम करावे.
*उ*: उपकार कुणाचाही घेऊ नये.
*ऊ* : ऊठसूट कुणाकडे धावू नये.
*ए* : ऐतखाऊ बनून जगू नये.
*ऐ* : ऐकावे जनाचे करावे ज्ञानाचे.
*ओ* : ओझे कुणावरही होऊ नये.
*औ* : औकात कृतीतून सिद्ध करावी.
*अं* : अंदाजे तर्क - वितर्क करु नये.
*अ:* : अ:! वा शब्द बोलावेत.
*क* : कपट मनी कधी नसावे.
*ख* : खरं तेच आपलं म्हणावं.
*ग* : गर्व,अहंकार करु नये.
*घ* : घमेंड कशाचीही करु नये.
*च* : चमचेगिरी करु नये.
*छ* : छळ कुणाचाही करु नये.
*ज* : जपून जपून शब्द वापरावेत.
*झ* : झऱ्यासारखं निर्मळ असावं.
*ट* : टणक असावे पोलादासारखे.
*ठ* : ठकास नेहमी महाठक असावे.
*ड* : डर मनात बाळगू नये.
*ढ* : ढगांसारखंच प्रेम बरसावं.
*ण* : ण...ऐकणाऱ्यांस शिकवू नये.
*त* : तक्रार करुनी जगू नये.
*थ* : थंडपणा कामात असू नये.
*द* : दगडासारखा निर्दयी असू नये.
*ध* : धनांत लालच असू नये.
*न* : नम्रशब्दातून मन जिंकावे.
*प* : पटकन हो - नाही म्हणू नये.
*फ* : फजिती कुणाची करु नये.
*ब* : बडबडीपेक्षा कृती करावी.
*भ* : भय मनात बाळगू नये.
*म* : मजबुरीचा फायदा घेऊ नये.
*य* : यशासाठी मनी तळमळ असावी.
*र* : रंग सरडयासम बदलू नये.
*ल* : लबाड संगत करु नये.
*व* : वजन कृतीतून सिद्ध करावे.
*श* : शहाणपणाने जीवन जगावे.
*ष* : षडयंत्र कधी रचू नये.
*स* : सहनशक्ती अंगी असावी.
*ह* : हसून उपहास करु नये.
*ळ* : लबाडपणाने जगू नये.
*क्ष* : क्षमा, मन-हृदयातून करावी.
*ज्ञ* : ज्ञान परिसाला अखंड स्मरावे.
👏🌹
⚜️🔸☀️🔹🌞🔹☀️🔸⚜️
ReplyDelete*💫 आनंद ~ तरंग 💫*
*सुख ~ दु:ख*
〰️〰️〰️
एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले
" गुरुजी माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुख का...?"
त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणावयास सांगितले.
गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले. त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यायवयास लावला आणि विचारले,
"पाण्याची चव कशी वाटली ?
तेव्हा शिष्य म्हणाला,
"अतिशय खारट".
त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले... सोबत आणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले... आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले?
शिष्याकडून ऊत्तर आले... अतिशय मधुर.
गुरुजींनी विचारले, "मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही. पण... पेल्यामध्ये मात्र खारट वाटले दुःखाचे पण तसेच आहे. मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो. पण.... मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा सुतराम ही परीणाम होत नाही."
*🔅तात्पर्य :~*
*विशाल मनाने जगा... मनाची संकुचीत अवस्था टाकून द्या... जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही... पण काही पेल्यासारखे लहान मन करुन जगतात ते सदैव दुःखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा सुतराम परीणाम होत नाही... !!*
*🙏 🌹 🌹 🙏*
*Must read*
ReplyDeleteएका छोट्याशा गावात सर्वजण एकमेकांना ओळखत होते . ठराविक कालांतराने ते सर्वजण एकमेकांना भेटत. काहीतरी कारण काढून एकत्र येण्यावाचून त्यांना चैन पडत नसे. त्यात छोटी मोठी कुटुंबे , मित्रांचे ग्रुप , काही एकटी माणसे असे सर्वजण होती .
एक मध्यमवयीन एकटा रहाणारा एक माणूस या बैठकांचा नियमित सदस्य होता. सर्व सामुदायिक कार्यक्रमात त्याचा हिरीरीने सहभाग असायचा . त्याची उपस्थिती सर्वांसाठी आनंददायक असायची .
मात्र काही काळापासून या नियमितपणे कौटुंबिक आणि समूहाच्या सभांना नियमितपणे हजर राहणाऱ्या माणसाने, कोणतीही सूचना न देता, भाग घेणे बंद केले.
त्याची वाट पाहून काही आठवड्यांनंतर, गावातील वृद्ध सरपंचाने त्याच्या घरी जाऊन कारण शोधण्याचे ठरवले.
एका हिवाळ्याच्या गारठलेल्या संध्याकाळी सरपंच त्या माणसाच्या घरी गेले.
त्या माणसाने शेकोटी पेटवली होती , आणी थंडीत उब मिळवण्यासाठी तो एकटाच , शांतपणे बसला होता .
त्या माणसाने सरपंचाचे स्वागत केले. त्यांच्यात फार काही संवाद झाला नाही . नुसते अभिवादन फक्त .
त्यांच्या मूक संवादापेक्षा शेकोटीत जळणाऱ्या लाकडांचा आवाज जास्त होता .
दोघेही शेकोटीच्या ज्वालेकडे शांतपणे बघत बसले .
काही मिनिटांनंतर सरपंच उठले, त्यांनी त्या शेकोटीमधील एक मोठी लाकडाची जाळणारी फांदी , शेकोटीतून बाजूला काढली . आणी परत जागेवर जाऊन बसले.
तो माणूस हे सर्व निर्विकारपणे पहात होता .
थोड्या वेळात त्या बाजूला काढलेल्या लाकडाच्या फांदीतील ज्वाळा कमी झाली. अगदी विझलेल्या अवस्थेत आल्यानंतर ती फांदी अगदी काळी दिसू लागली . थोड्या वेळापूर्वी प्रकाशमान तेजस्वी असणाऱ्या त्या लाकडात आता काहीही उरले नव्हते . तो एक निर्जीव काळा लाकडाचा तुकडा उरला होता .
अजूनही दोन्ही व्यक्तीमध्ये काहीच संवाद झाला नव्हता .
निघण्याची तयारी करण्यापूर्वी, सरपंचाने तो लाकडाचा निरुपयोगी तुकडा उचलला आणि तो पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवला.
ताबडतोब, तो लाकडाचा तुकडा पुन्हा जागृत झाला, पुन्हा तो तेजस्वी दिसू लागला.
जेव्हा सरपंच निघणार होते आणि दारात पोहोचला होते , तेव्हा तो माणूस म्हणाला:
‘तुमच्या येण्याबद्दल आणि तुमच्या सुंदर शिकवणीसाठी धन्यवाद. मी लवकरच ग्रुपमध्ये परत येईन . ’
आपल्या जीवनात ग्रुप, समुदाय का महत्वाचा आहे?
कारण मागे राहिलेला प्रत्येक अविकसित सदस्य , बाकीच्या मित्रांकडून उर्जा, तेज घेतो.
ग्रुपच्या सर्व सदस्यांना ते एकत्र उर्जेचा, ज्वालेचा, भाग आहेत याची जाणीव असणे हे खूप महत्वाचे आहे
हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आणी धीर देणारे आहे कि आपण सर्वजण एकमेकांची ज्योत तेजस्वी ठेवण्यास जबाबदार आहोत.
ग्रुप देखील एक कुटूंब आहे
कधीकधी आपण काही मेसेजेस, भांडणे आणि गैरसमजांनी कंटाळलो तरी हरकत नाही.
एकमेकांशी संपर्क असणे महत्वाचे आहे .
आपण येथे भेटण्यासाठी, संदेश देण्यासाठी, शिकण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत आणी आपल्यापैकी कोणीच एकटे नसल्याचे जाणून घेण्यासाठी येथे आहोत.
चला ज्योत जिवंत ठेवूया.
एक राजा ने दो लोगों को *मौत की सजा* सुनाई...उन दोनों में से एक यह जानता था कि राजा को अपने *घोड़े से बहुत प्यार है।*
ReplyDeleteउसने राजा से कहा कि यदि मेरी *जान बख्श दी जाए* तो मैं एक साल में उनके *घोड़े को उड़ना* सिखा दूँगा।
यह सुनकर राजा खुश हो गया कि वह दुनिया के *पहले उड़ने वाले घोड़े की सवारी* कर सकता है।
दूसरे कैदी ने अपने मित्र की ओर अविश्वास की नजर से देखा और बोला, तुम जानते हो कि *कोई भी घोड़ा उड़ नहीं सकता!!*
फिर, तुमने इस तरह पागलपन की बात सोची भी कैसे ?
ऐसा करके तुम सिर्फ़, अपनी *मौत को एक साल के लिए टाल रहे हो।*
पहला कैदी बोला, ऐसी बात नहीं है... मैंने दरअसल *खुद को स्वतंत्रता के चार मौके* दिए हैं... कैसे,
•पहली बात, *राजा एक साल के भीतर मर सकता है !*
•दूसरी बात, *मैं मर सकता हूं !*
•तीसरी बात, *घोड़ा मर सकता है !*
•चौथी बात, *हो सकता है मैं घोड़े को उड़ना सिखा ही दूं !!!*
*मॉरल ऑफ द स्टोरी:*
*बुरी से बुरी परिस्थितियों में भी आशा* नहीं छोड़नी चाहिए...क्योंकि,
√ रिकवरी रेट बढ़ रहा हैं,
√ पॉज़िटिवीटी रेट घट रहा हैं,
√ बिस्तर बढ़ रहे हैं,
√ आक़्सिजन बढ़ रही है,
√ इंजेक्शन का *बड़ा उत्पादन* शुरू हो गया है,
√ वैक्सीन आ गई है !!
*धेर्य रखें.... हम जीत रहें हैं।*
आत्मविश्वास बनाए रखना है और हर हाल में सकारात्मक रहना है...
[4/26, 09:58] E: *कल तक पैसे की हवा थी साहब,*
ReplyDelete*आज हवा के पैसे हैं*.
*STAY HOME STAY SAFE*
[4/26, 09:58] E: बिन वजह गलती से भी बाहर न निकलें-
लोग विनम्र श्रद्धांजलि,सादर नमन,शत शत नमन,ईश्वर आत्मा को सदगति प्रदान करे- जैसे शब्द कापी किये बैठे है ! बस पेस्ट भर करना है ।
*"जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला" ....*
ReplyDeleteहे गाणे ऐकल्यापासून
*मी कोणालाही आवडेल असं वागण सोडून दिलं.*
*ऊगाच सध्या च्या काळात रिस्क नको*
😝😂
स्त्रियांच्या सुंदरछटा
ReplyDelete*"👱🏻♀️
चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभी होते.
तिथे एकाच ठिकाणी
*"दूध,दही,ताक,लोणी,तूप"*
बघून वाटलं की अरेच्या,ह्या तर सर्वच 👩स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!
*पाहूया कसे ते..?*
*"दूध"*
दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:
कुमारिका .
दूध म्हणजे माहेर .
दूध म्हणजे आईवडिलांशी नातं .
*शुभ्र,*
*सकस,*
*निर्भेळ,*
*स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं.*
*त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.*
*"दही"*
कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं कि कुमारिकेची वधू होते .
दुधाचं नाव बदलून दही होतं!
दही म्हणजे त्याच अवस्थेत थिजून घट्ट होणं!
लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते.
दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. "कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी,
मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी" स्त्री त्याच्याप्रती एवढी निष्ठा का दाखवते ?
नवरा हा *"पती परमेश्वर" म्हणून ? नव्हे*
*तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.*
*"ताक"*
सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते,म्हणजे "ताक" होतं.
"दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी."
*'बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा खवळलेला नवरा असो (पित्त प्रकृती)'*
*ताक दोघांनाही शांत करतं यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.*
"ताक" म्हणजे सुनेचं सासरशी नातं.सासरी स्त्री ताकासारखी बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच!
*'दूध' पाणी घालून बेचव होतं पण 'ताक' मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष संसारातल्या सगळ्या प्रश्नावर कामी येतं .*
*"लोणी"*
अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं.मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं तेव्हा,
मऊ,
रेशमी,
मुलायम,
नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो .
हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं.रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण कण 'लोणी' होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात लाजून तिला सांगत असतात.पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही .
*तरुण दिसण्यासाठी ती त्याचं तोंड काळं करते.*
*'ताकाला' पुन्हा 'दूध' व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?*
*"तूप"*
[लोणी' ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही.
ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,
नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं *"साजूक तूप होतं"*
वरणभात असो
शिरा असो
किंवा
बेसन लाडू असो
*घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर साजूक तूप पडतं आणि जादू घडते.*
🌹 *देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.*
🌹 *घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे 'तूप' संपून जातं.हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय.*
*_"दूध ते तूप"_*
हा असा अनोखा 👩स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास.
*"👩स्री आहे तर 👴श्री आहे हे म्हटलं वावगं ठरूं नये."*
*"असा हा👱🏻♀️स्री चा संपूर्ण प्रवास न थांबणारा,सतत धावणारा,न कावणारा,न घाबरणारा,कुटूंबासाठी झिजणारा,कुटूंबाची काळजी घेणारा" ह्या प्रवासास तथा*
*"👩 स्त्री 👩"*
*जातीस मानाचा मुजरा.ll.*
आत्ता एक तासापुर्वी मला बँक अकौंटला दीड हजार रू. जमा झाल्याचा मेसेज आला.
ReplyDeleteदीड हजार कसले जमा झाले असावेत हेच मला कळेना🤔🤔
पगार तर 29 तारखेला जमा झाला, तसा कंपनीचा मेसेज सकाळीच आला होता.
हे दीड हजार कुठले? ही काय शासकीय मदत बिदत आली की काय ?🤔🤔🤔
बायकोला मेसेज दाखवला, "अगं हे दीड हजार रूपये कशाचे जमा झाले हेच लक्षात येईना ?"
बायकोने सांगितले - " मीच ट्रान्सफर केलेत, तो तुमचा एप्रिल महिन्याचा घरकामाचा पगार आहे. खाडे धरले नाहीत या महिन्यात, मात्र दांड्या मारू नका नाहीतर कट करेन.."
मी - " फक्त दीड हजार ? कामवालीला तर चार हजार रुपये देतेस?"
बायको - " कामवालीला जेवून खावून पगार नसतोय.
तुमचे दोन वेळच्या जेवणाचे आणि चहा,नाष्ट्याचे कापून घेतलेत."
😖🥴🤢
*माणसं मनातली......*
ReplyDeleteमोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.
सहवासातील माणसाचं देखील असंच असतं.
काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात.
तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेच...
चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं...
शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं...
शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं.
माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...
म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो...
आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं!!
आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...
ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.
आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?
नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत...
कदाचित, पुन्हा भेटतील ,न भेटतील?
✍🏻•••• *व पु काळे*
*कोविडमुळे अस्तित्वात आलेल्या नवीन पाट्या*
ReplyDeleteपाटी १*
सॅनिटायझर फुटपंपाला गाडीचा एक्सलेटर समजून पायानं वारंवार दाबत बसू नये...
एकदा दाबल्यानंतर हात साफ करण्यापुरतं चार थेंब पुरेसं सॅनिटायझर येतं...
आपल्याला हात साफ करायचे आहेत,
अंघोळ करायची नाही
*पाटी २*
*दुकानात आल्यावर मास्क असताना ‘मला ओळखलंत का?’ वगैरे फालतू प्रश्न विचारू नयेत. चेहरा झाकलेला असताना नुसते डोळे पाहून ओळखायला, आम्ही सीबीआय ऑफिसर नाही.
...किंवा तुमच्या डोळ्यांत डोळे घालून बघायला प्रियकर-प्रेयसीसुद्धा नाही.
* पाटी ३*
दुकानात आल्यावर एकदा तरी लांबूनच मास्क काढून चेहरा दाखवा व पुन्हा मास्क घाला. त्यामुळे ओळख पटण्यास मदत होईल आणि पूर्वीची उधारी आहे की नाही, याची शहानिशा करता येईल.
* पाटी ४*
आमच्याकडे वर्षानुवर्षे दुपारी एक ते चार दुकान ‘लॉकडाऊन’ करण्याची परंपरा आहे. ती आम्ही पाळणारच. या वेळेत उगाच ‘आता लॉकडाऊन उठला आहे, दुकान बंद का ठेवलंत? इतके दिवस बंदच होतं ना...’
वगैरे विचारून अपमान करून घेऊ नये.
*पाटी ५*
आमच्याकडे बरोबर सहा फूट लांबीची घडीची काठी मिळेल. ती जवळ ठेवल्यास बाहेर भेटणाऱ्यांशी बरोब्बर अंतर मोजून आणि अंतर राखून बोलता येईल.
*पाटी ६*
कपड्यांचे दुकान : खरेदीला एकट्यानेच यावे. ट्रायलसाठी परवानगी नाही. ‘ट्रायलरूम नाहीये का,’ असं वारंवार विचारू नये. दोन हजारांची चेंज व कपड्यांचे एक्स्चेंज येथे होत नाही. खरेदी केलेल्या कपड्यावर मॅचिंग मास्क मोफत मागू नये.
*पाटी ७*
हॉटेलमधील पाटी : येथे ऑर्डरनुसार फक्त पार्सल मिळेल. ‘बडीशेपचंही पार्सल द्या’, अशी मागणी करू नये. वेगळा चार्ज पडेल. (उद्या हात धुण्यासाठी पाणीही पार्सलमध्ये मागाल... अहो घरचे पाणी वापरा)
पाटी ८*
घरावरील पाटी : दारावरची बेल वाजवण्यासाठी खाली काठी ठेवली आहे. प्रत्येकाला सॅनिटायझर देणं आम्हाला परवडत नाही. बेल वाजत नसल्यास त्याच काठीनं कडी टूक टूक वाजवत बसू नये.
*पाटी ९*
सोसायटीतील पाट्या : तरुण मुला-मुलींनी सोसायटीच्या आवारात परस्परांशी बोलताना सीसीटीव्हीत दिसेल असं सुरक्षित अंतर राखून थोडा वेळ मास्क काढून बोलावे. मास्कमुळे ओळख लपवत पालकांकडून ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ घेऊ नये.
* पाटी १०*
वॉचमनकडून इन्फ्रारेड टेंपरेचर गनद्वारे वारंवार टेंपरेचर तपासत बसू नये. रीडिंग बदलणार नाही. तेवढेच येते. ऑक्सिमीटरमध्ये वारंवार बोटं घालत बसू नये. तो गुदमरेल.
😂😱🤔🙏👏😌
दुपारची वेळ.... रस्त्याच्या कडेला बसून एक १०६ वर्षीय महिला बसची वाट बघत होती... तेवढ्यात तिकडून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आला... मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली... आणि थेट त्या महिलेपाशी गेले.... रस्त्यावरच गप्पा रंगल्या.. काय होतंय त्या मागचे गुपित.... ????/
ReplyDeleteगोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेले एक व्यक्तिमत्व. सर्वसामान्यांची जाण आणि तळमळ याचा अनुभव त्यांनीही घेतलाय... त्यामुळे राज्याचे प्रतिनिधित्व करताना सर्वसामान्य हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी आपली वाटचाल सुरु केलीय. कालचा हा प्रकार सर्वांच्याच भुवया उंचावून गेला. दुपारी कार्यक्रम आटोपून १२. ३० वाजता ते साखळीत जात होते. तेवढ्यात बसची वाट पाहत असलेली वयोवृद्ध महिला त्यांना दिसली. थेट मुख्यमंत्री त्या महिलेपाशी गेले. आई कशा आहात, इथे का बसला आहात, असे विचारले, हाताला धरून तिला उठवले. बाबा कोण तू, असे महिलेने विचारताच, मुख्यमंत्र्यांनी 'हाव भामय पुलावरचो दोतोर...' असे म्हटल्यावर तिने 'अरे बाबा तू तर माझो दोतोर...' म्हणून सांगितले. या १०६ वर्षीय महिलेचे नाव, लक्ष्मी सूर्या शेट! मुख्यमंत्री सावंत राजकारणात येण्यापूर्वी भामय, पाळी येथे दवाखाना चालवायचे. त्यावेळी तपासणीसाठी नित्यनेमे हि महिला त्यांच्याकडे यायची. आजही ती पाळी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आली होती. त्या आईचे आशीर्वाद घेऊन तिला घरी सोडण्याची व्यवस्था त्यांनी केली. हा विषय चर्चेचा बनला. एका उच्च पदावर राहूनही आपल्या लोकांत मिसळणारा माणूस, अशी प्रमोद सावंत यांची ख्याती आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विचारांचा पगडा आणि त्यांच्या सहवासात वाढलेले हे व्यक्तिमत्व. तुमचा स्वभाव आणि तुमची लोकांप्रती असलेली दृढ आस्था अशीच राहूदे. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब!!
🙏 कर्ज़ वाली लक्ष्मी 🙏
ReplyDelete🏻 छोटा 15 वर्षाचा श्रीधर आपल्या वडिलांना म्हणाला बाबा ताईचे भावी सासरे आणि सासू उद्या येत आहेत असा जीजूंचा फोन आला आहे. ताई म्हणजे त्याची मोठी बहीण,तीचे काही दिवसांपूर्वी एका चांगल्या घरात लग्न ठरले होते.
माधवराव अगोदरच उदास बसले होते ते हळूच म्हणाले होयरे श्रीधर त्यांचा कालच फोन आला होता की देण्याघेण्याची बोलणी करण्यासाठी आम्ही दोन दिवसात येतो,त्याची आपसात अगोदरच बोलणी होणे आवश्यक आहे मोठ्या मुश्किलीने चांगला मुलगा चांगले घर मिळत होते पण जर त्यांची हुंडा तोळेगोळे यांची मागणी माझ्या आवाक्याच्या बाहेर असेल तर कसे होणार आणि चांगले स्थळ हातचे जाणार हे म्हणताना त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले.ते पाहून व त्यांचे बोलणे ऐकून घरातल्या प्रत्येक सदस्याच्या मन व चेहर्यावर चिंता साफ दिसत होती शेवटी दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे होणारे व्याही, विहिणबाई दोघेही आले त्यांची अगदी व्यवस्थित खातीरदारी केली गेली काही वेळाने व्याही म्हणाले माधवराव आता महत्त्वाचे बोलू ते ऐकताच माधवराव यांच्या छातीत धडधड लागले तरीही ते कसेबसे म्हणाले हो हो आपण जसे म्हणाल तसे, व्याह्यांनी आपली खुर्ची हळूच माधवरावांच्या जवळ सरकवली व ते हळूच त्यांच्या कानात म्हणाले. माधवरावा मला हुंड्याविषयी बोलायचे आहे
माधवराव दोन्ही हात जोडून भरल्या डोळ्यांनी म्हणाले बोला तुमच्या मनात जे असेल ते, तुम्हाला योग्य वाटते ते, मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीन.
व्याह्यांनी त्यांचा हात आपल्या हातात घेऊन हलकेच दाबत ते फक्त एवढेच म्हणाले तुम्ही कन्यादानात काही द्या अथवा देवूही नका,थोडे द्या अथवा जास्त द्या. परंतु कर्ज़ काढून आपण एक रुपया सुध्दा आम्हाला हुंड्यात देवू नका. ते मला मान्य नाही कारण जी मुलगी बापाला कर्जात बुडवले अशी कर्जवाली लक्ष्मी" मला मान्य नाही मला बिगर कर्जाची सुन हवी आहे. जी माझ्या घरात येवून माझी सम्पति कित्येक पटीने वृध्दिंगत करील. माधवराव एकदम अचंबित झाले व व्याह्यांच्या गळ्यात मिठी मारून म्हणाले. सोय जाणेल तोच सोयरा तुम्ही म्हणाल तसेच होईल. - कर्ज वाली लक्ष्मी कुणीही बोळवण करु नका आणि आपल्या घरात सुध्दा आणू नका मग पहा घराची सुख समृद्धी भरभराट कशी वाढत वाढत जाते .....
कुणी लीहलयं माहीत नाही.पण प्रत्येकजण याचा विचार नक्कीच करेल.
विचार अवश्य करा...
*⚜⚜अप्रतिम ⚜⚜*
ReplyDelete" एखाद्याला *सोडून* जाताना मागे पहावस वाटलं तर पुढे जाऊच नये...
*जीवघेण्या* माणसांच्या गर्दीत " *एकट* *"राहण्यापेक्षा* ....
जीव लावणाऱ्या *माणसाच्या* मनात *भरून* रहाव...."
इतिहास *सांगतो* की, काल सुख होतं ! *विज्ञान* सांगतं की, उद्या सुख *असेल*! पण धर्म *सांगतो*.... जर मन *खरं* असेल आणि *हृदय* चांगलं असेल
तर *दररोज* *सुख* आहे !!
✨
*💐 शुभ प्रभात 💐*
मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचा वाढीव 300 कोटींचा गफला कोणाचा?- आ. अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी.
ReplyDeleteमुंबई, दि. 7 मे (प्रतिनिधी)
मनोरा आमदार निवासाचे 600 कोटींचे कंत्राट रद्द करून ते तब्बल 900 कोटींवर नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केले जात असून केवळ 2 वर्षाच्या कालावधीत हा खर्च तब्बल 66 टक्क्यांनी कसा वाढला? हा 300 कोटींचा गफला कोणाचा? असे प्रश्न करत, मुख्यमंत्र्यांनी हे कंत्राट तात्काळ रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा या संपूर्ण प्रकरणाची मुख्य दक्षता आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दिला आहे.
तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामाकरिता केंद्र सरकारची संस्था असलेल्या नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन सोबत 600 कोटींचा करार केला होता. परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तो करार रद्द करण्यात आला. नवीन कंत्राटात केवळ विद्युतीकरणाच्या कामाकरिता तब्बल 250 कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. तसेच या कामाच्या वास्तुविशारदांनी वाढीव 300 कोटी रुपयांचा खर्च हा इमारतीच्या फिनिशिंगवर होणार असल्याचे सांगितले आहे. 600 कोटी रुपयांच्या कामावर 300 कोटी रुपयांची फिनिशिंग केली जाणार असल्याचे सांगणे म्हणजे यात नक्कीच मोठा घोटाळा असल्याची शक्यता आहे.
सेंट्रल विस्टा इमारतीच्या बांधकामावरून टीका करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या सरकारचा 'कंत्राट'नामा व वायफळ खर्च दिसत नाही काय? महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करण्यासाठी पैसे नसताना एवढ्या वाढीव दराने काढण्यात आलेले कंत्राट मुख्यमंत्र्यांनी तात्काळ रद्द करावे अन्यथा या विरोधात भारतीय जनता पार्टी मोठे आंदोलन करेल असा इशारा सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
नाव- प्रकाश भाई शाह
ReplyDeleteहुद्दा- रिलायन्स इंडस्ट्रीजचा उपाध्यक्ष
वय- ४६ वर्ष
पगार-७५ कोटी रु महिना
इतर भत्ते-२०कोटी महिना
मुकेश अंबानी चा उजवा हात
उच्च विद्याविभूषित
सगळी सुख पायाशी
काल दि ३० एप्रिलला जैन पंथाची दीक्षा घेऊन पुढील जीवन हे मुनी म्हणून भीक मागुन जगणार.
अनवाणी पायाने तीर्थयात्रा करणार.
अपरिग्रह करून संपूर्ण जीवन समाजासाठी वाहून घेणार.
आधीच एकुलत्या एक मुलाने ५ वर्षांपूर्वी जैन दीक्षा घेऊन संन्यास घेतलेला.
काय हा त्याग!!
काय ही शिकवण!!
काय ही भावना!!
कितीही कौतुक केले,आदर केला तरी कमीच
एकदा आपला स्वतःचा आरसा पाहूया!! यांच्या मानाने आपण तर अगदीच क्षुल्लक, किरकोळ परंतु अहंकाराने,गर्वाने फुगलेलो.
गावात राहून आपण खूप कोणीतरी मोठे आहोत,स्पेशल आहोत हे आपला अविर्भाव....
शतशः नमन असल्या मूर्तींना
त्रिवार चरण स्पर्श अशा त्यागीना
🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
आपण आपल्याच विश्वात गाढ झोपलो होतो आणि आता आपल्याला जाग आलीये तेव्हा एका वेगळ्याच विश्वात आहोत.
ReplyDeleteअकस्मात डिस्नेची सगळी जादू ओसरलीय. पॅरिसचा सगळा शृंगार विस्कटलाय. न्यूयॉर्कचा दिमाख उतरलाय. चीनची अभेद्य भिंत पूर्ववत नाही राहिली. जल, थल आणि नरसंहाराने भरलेला मानवाचा इतिहास स्तब्ध झालाय.
चुंबने, आलिंगने जणू संहारक शस्त्रे बनली आहेत आणि आईवडिलांना, मित्रांना, प्रेयसीला, प्रियकराला अगदी कोणालाही न भेटणे हीच प्रेमाची परीक्षा होऊन बसली आहे.
अचानक आपल्याला कळून चुकलंय की सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि उपभोग या गोष्टी कुचकामी आहेत. जगण्यासाठी ओंजळीत मावेल एवढंच अन्न, तेवढंच पाणी आणि प्राणवायू पुरेसे आहेत.
त्याचवेळी माणूस वगळता उर्वरीत विश्वाचा गाडा मात्र पूर्ववत सुरळीत चालू आहे. त्याचे सौंदर्य अबाधित आहे. त्याने बंदिस्त केलंय ते फक्त माणसांना. मला वाटतं निसर्गाने यातून आपल्याला एक संदेश दिलाय -
" ही पृथ्वी, जल, वायू आणि आकाश तुम्ही नसला तरी सुखात असतात. तुमच्यावाचून काही अडत नाही त्यांचं . आता परताल ना तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा.
तुम्ही माझे पाहुणे आहात मालक नव्हे."
लेखक अज्ञात...
आपण आपल्याच विश्वात गाढ झोपलो होतो आणि आता आपल्याला जाग आलीये तेव्हा एका वेगळ्याच विश्वात आहोत.
ReplyDeleteअकस्मात डिस्नेची सगळी जादू ओसरलीय. पॅरिसचा सगळा शृंगार विस्कटलाय. न्यूयॉर्कचा दिमाख उतरलाय. चीनची अभेद्य भिंत पूर्ववत नाही राहिली. जल, थल आणि नरसंहाराने भरलेला मानवाचा इतिहास स्तब्ध झालाय.
चुंबने, आलिंगने जणू संहारक शस्त्रे बनली आहेत आणि आईवडिलांना, मित्रांना, प्रेयसीला, प्रियकराला अगदी कोणालाही न भेटणे हीच प्रेमाची परीक्षा होऊन बसली आहे.
अचानक आपल्याला कळून चुकलंय की सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि उपभोग या गोष्टी कुचकामी आहेत. जगण्यासाठी ओंजळीत मावेल एवढंच अन्न, तेवढंच पाणी आणि प्राणवायू पुरेसे आहेत.
त्याचवेळी माणूस वगळता उर्वरीत विश्वाचा गाडा मात्र पूर्ववत सुरळीत चालू आहे. त्याचे सौंदर्य अबाधित आहे. त्याने बंदिस्त केलंय ते फक्त माणसांना. मला वाटतं निसर्गाने यातून आपल्याला एक संदेश दिलाय -
" ही पृथ्वी, जल, वायू आणि आकाश तुम्ही नसला तरी सुखात असतात. तुमच्यावाचून काही अडत नाही त्यांचं . आता परताल ना तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा.
तुम्ही माझे पाहुणे आहात मालक नव्हे."
लेखक अज्ञात...
*मा. आरोग्यमंत्री टोपेसाहेब,*
ReplyDelete*विषय: लसीकरणा साठीच्या रांगेत उभे राहून प्रेम जुळून, लग्न झाल्याने आभार मानण्याबाबत*
साहेब, एक मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सगळ्यांना कोरोनावरील लस देण्याचा आपण जो क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. त्यामुळे युवापिढी कोरोनामुक्त तर होईलच शिवाय अनेकांची लग्ने ठरुन, त्यांचे संसारही मार्गी लागतील, अशी मला आशा आहे. मीदेखील त्यापैकीच एक आहे. लसीकरणाच्या रांगेत उभे राहून, मला अद्याप लस मिळाली नाही. मात्र तुमच्या या उपक्रमामुळे कित्येक वर्षे रखडलेले माझे लग्न जुळले. त्याबद्दल मी आपले व मुख्यमंत्री ठाकरेसाहेब यांचे आभार मानतो.
मानतो म्हणजे काय मानलेच पाहिजेत. किंबहुना आभार मानले नाहीत तर तो मोठा कृतघ्नपणा ठरेल आणि तो कृतघ्नपणा मी करणार नाही. नक्कीच करणार नाही.
टोपेसाहेब, आपण १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकाला लस देण्याचे जाहीर केल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी अॅपवर नोंदणी केली व एक मे रोजी सकाळी सातलाच रांगेत उभे राहिलो. थोड्यावेळाने एक सुंदर मुलगी माझ्यामागे उभी राहिली. तासभर आम्ही निमूटपणे उभे होतो. मात्र रांगेत उभे राहून राहून कंटाळा आला. मग आठच्या सुमारास आम्ही हवापाण्याच्या गप्पा मारण्यास सुरवात केली. नऊला एकमेकांचे नाव- गाव विचारले. दहापर्यंत आमची पुरेशी ओळख झाली. तिचे नाव प्रिया होते. बारापर्यंत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली. दुपारी एकला लशींचा साठा संपल्याने लसीकरण थांबवत असल्याचे कर्मचा-यांनी जाहीर केले व दुस-या दिवशी परत यायला सांगितले. यावर रांगेतील सगळ्यांनीच संताप व्यक्त केला. मात्र उद्या पुन्हा बोलावल्याचा आम्हा दोघांना आनंद झाला.
दुस-या दिवशी सकाळी सातला मी कडक इस्रीचे कपडे, पाॅलिश केलेले बूट व ब्रॅंडेड सेंट फवारुन रांगेत उभे राहिलो. प्रियादेखील आज खूपच सजून आली होती. तिला पाहताच माझ्या ह्रदयाची तार झंकारली. मग आमच्या गप्पा रंगल्या. नऊ वाजता आम्ही लग्न कसे करायचे, यावर बोलू लागलो. लग्नासाठी दोनच तास असल्याने त्या वेळेत काय काय करायचं, हे दहा वाजता ठरवू लागलो. लग्नाला कोणा- कोणाला बोलवायचे याची यादी आम्ही एकपर्यंत काढली. तेवढ्यात कर्मचा-याने लस संपल्याचे जाहीर केले. मग रांगेतील अनेकांनी वाद घातला. आम्ही मात्र हसतमुखाने एकमेकांना निरोप दिला.
तिस-या दिवशी आम्ही दोघेही वेळेच्या आधीच रांगेत उभे राहिलो. आज आम्ही हनिमूनला कोठे जायचे, यावर चर्चा केली. लग्नानंतर कोठे राहायचे, आर्थिक नियोजन कसे करायचे, हे ठरवण्यातच अामचा वेळ गेला.
चौथ्या दिवशी आम्ही साडेसहाला आलो. आज आम्ही मुलांना काय शिकवायचे यावर चर्चा केली. मुलीला डाॅक्टर व मुलाला इंजिनिअर करायचे हे ठरवले.
खरं तर पाचव्या दिवशी आमचे लग्न होते. तरीही आम्ही रांगेत उभे राहिलो व दोन तासात लग्न उरकायचे असल्याने त्याचे नियोजन करत बसलो. लस संपल्यानंतर आम्ही तसेच विवाहस्थळ गाठले. साहेब, लसीकरणासाठी रांगेत उभे राहायला लागते, याची माहिती आमच्या घरच्यांना होती. त्यामुळे आमच्या दोघांवर कोणीही संशय घेतला नाही. त्यामुळेच सकाळी सात ते दुपारी एक - दोनपर्यंत आम्ही एकत्रित वेळ काढू शकलो. रांगेमुळेच आमचे प्रेम जमले व ते यशस्वीही ठरले. याबद्दल तुमचे व शासनाचे खूप खूप आभार.
पण साहेब, अजूनही आम्हाला लस मिळाली नाही. आम्ही आई-बाबा होण्याच्या आत ती मिळावी, एवढी विनंती. नाहीतर आम्ही दोघे मुलांसह लस घेण्यासाठी रांगेत उभे आहोत, हे दृश्य दिसायला नको म्हणजे मिळवली. कळावे ,
*आपला विश्वासू स्वप्नील-* *सु. ल. खुटवड ('पंच'नामा)*
*हरणाचा* पळण्याचा वेग ताशी *९०* किमी तर *वाघाचा* वेग ताशी *६०* किमी... असतो.
ReplyDeleteतरीपण वाघ हरणाची शिकार करतो.
कारण हरणाच्या मनात *भिती* असते कि आपण वाघापेक्षा *कमजोर* आहोत व हीच भिती त्याला वांरवार मागे पाहण्यास भाग पाडते...
त्यात त्यांचा *वेग व मनोबल* कमी होते.
तो वाघाची *शिकार* होतो...!
कोरोनाच पण तसच आहे.
*कोरोना* पेक्षा आपली *रोग प्रतिकार शक्ती* किती तरी पटीने *जास्त* असताना केवळ *भिती* मुळे आपलं *मनोबल व वेग* कमी झाला.
परिणामी काही *मृत्यू* झाले.
तेव्हा *घाबरू* नका...!
काळजी घेत आपण हे युद्ध जिंकूच...!!!
🙏😷🙏😷🙏😷🙏
💕 *आपला जिव्हाळा कायम राहो*💕
*काळजी घ्या स्वतःची व कुटुंबाची*
!! *सुरक्षित रहा*!!
🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻
ReplyDeleteमानाला कारण अभिमान होय. मी मोठा, असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते. हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो. हा अभिमान घालवायला, गुरुआज्ञेत राहणे, त्यांना शरण जाणे, आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे, हे उपाय आहेत. पण ही साधने निरभिमानाने झाली पाहिजेत. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरुआज्ञेत राहतो, त्यांनी सांगितलेली साधने करतो, आता माझा अभिमान गेला. हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच बोलणे होय. खरे पाहता, अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय ? शक्ति, की पैसा, की किर्ती ? जगात आपल्यापेक्षा कितीतरी मोठे लोक आहेत. पण मौज अशी की, भिक्षा मागणार्यालासुद्धा मोठा अभिमान असतो. "मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट् म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरठा नाही चढलो मी. " असे तो म्हणतो. तेव्हा हा अभिमान आणि अपमान, ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे ? मला लोकांनी बरे म्हणावे, मान द्यावा, शिव्या दिल्या तर वाईट वाटते, हे देहबुद्दीला खत घालण्यासारखे आहे. चांगले-वाईट, मान-अपमान सर्व देवाला अर्पण करावे. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे. म्हणजे, त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत. व्यवहारात थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरीष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे. पण तो तितक्यापुरता, त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान, जायला सद्गुरूचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी 'मी त्याचा अहे' असे म्हणावे. सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील.
परमार्थांत संतांचे ऐकण्याला महत्त्व आहे. तेथे आईबापांचे का ऐकू नये ? जर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे, किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशाचेच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तर्हा मोठी विलक्षण असते. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही; फार सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही; आणि फुकट काय जेवायला घालायचे, म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा ! देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. पहाट झाली की थोडा उजेड, थोडा अंधार असतो, त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे; देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित् उजेड आहे. हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला, भगवंताच्या अनुसंधानासारखा कोणता उपाय असणार ?
मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय.
*Smile and soft words are real Debit cards of life, pay first and get benefits later...*
ReplyDelete*Anger and hard words are credit cards of life, use first and pay later with interest...*
🌹
*Good Morning* wish by prateema Vadke
हृदयस्पर्शी पोस्ट*
ReplyDelete*आवर्जून वाचावी अशी पोस्ट*
थेऊर प्रसंग आहे!
थेऊरला खूपदा गेलोय, काहीवेळा आईबाबांसोबत, काहीवेळा मित्रांसोबत. यावेळी मित्रमित्रच गेलो होतो. जायचो अधूनमधून, मनाला शांत वाटायचं. प्रसादाचे जेवण त्यावेळी ५ रुपयाला होते. तोच जंबो लाडू, त्यावेळी १० रुपयाला २ होते. मंदिर दरवेळी थोडे आधिक बदललेले दिसे, पण या लाडू आणि जेवण या गोष्टी सारख्याच!
छान दर्शन झाले. रांगेत उभे राहून लाडूही घेतले. लवकर बाहेर निघालो कारण परतीचा प्रवासही होता.
रस्त्यात एक आमच्याच वयाचा मुलगा होता. एका कडेला उभं राहून काहीतरी विकत होता. जवळ गेलो तर कळले की साबुदाणा खिचडी होती पण ती खिचडी वाढण्यात त्याचा वाटण्यात पण त्याच्या एक नियम होता. तो फक्त चेहऱ्याने आणि कपड्याने गरीब दिसणाऱ्या लोकांनाच बोलवे आणि त्यांना ती एका द्रोणात खिचडी खायला देई. अगदीच गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी माणसं तिथे उभं राहून ते खात होती. आम्हालाही हुक्की आली म्हणून आम्हीही तिथे गेलो.
"कितीला आहे हे रे पोरा एक प्लेट?" आमच्यातल्या एकाने विचारले.
त्याने आमच्याकडे बघितलं आणि अगदी शांतपणे खिचडीसमोरच्या एका म्हातारीला देत दबक्या आवाजात म्हणाला,
"पैसे नाही घेत आहे साहेब, फुकट आहे, देऊ का तुम्हाला थोडी?"
म्हणजे, तो फुकट वाटत होता!
‘’पण का?’’ असा प्रश्न मनात चमकला कारण, त्याच्या पेहरावावरून तर तो श्रीमंत वाटत नव्हता. पायात धड चप्पलही पण नव्हती. आता त्याने विचारलंच आहे तर काय करावे? घ्यावे की नाही? किती प्लेट घ्याव्या? असे विचार मनात असतानाच त्याने पुन्हा दबक्या आवाजात सांगितले, विचारलेच,
"साहेब, दोन प्लेट देऊ का? कारण मी गरिबांसाठी आणले आहे. मनाला लावून घेऊ नका आणि रागावू जाऊ ही नका. Please,I request you."
आम्हाला राग आलाच होता पण त्याच्या शेवटच्या इंग्रजी वाक्याने आम्ही थबकलो. आश्चर्यचकित होऊन मी त्याला विचारले, continue
Continue. तुला इंग्रजी येते? मग इथे काय करतो आहेस?"
ReplyDelete"I am a physics student sir. Do come here on weekends." तो शुद्ध इंग्रजीत म्हणाला आणि त्याने दोन प्लेट खिचडी आमच्यापुढे केली.
आम्ही अचंबित…! प्रकरण समजत नव्हते. आम्ही मुकाट त्याच्या तोंडाकडे पाहत खिचडी खाऊ लागलो. तो मात्र रस्त्यावरच्या गरीब लोकांना बोलावण्यात बीजी व्यस्त होता.
खिचडी संपत आली होती, आमचीपण आणि त्याने आणलेली पण. त्याने आपली लहानशी टपरी उचलली आणि जायला निघाला. आम्हांला बघत म्हणाला,
‘’येतो सर, सहाची ट्रेन आहे. भेटूया.’’
आम्हाला क्षणभर काहीच कळेना! मी त्याला थांबवले आणि विचारले,
‘’हे तू नक्की काय करत आहेस? आणि का?’’
तो शांतपणे हसला. मानेवरचा घाम पुसत म्हणाला,
‘’सर, इथे मी पण खूपदा यायचो मागायला बाबांकडे. तेव्हा पैसे नसायचे. आई म्हणायची बापपा कडे जा।बापपा शिकवतील कसं जगायचे ते! म्हणून यायचो. आत जेवण आणि लाडूला पैसे कधी असायचे, कधी नसायचे. तेव्हा ना इथे एक माणूस असायचा रस्त्यावर, मी टपरी लावली ना इथेच! ते आम्हां गरिबांना खिचडी वाटायचे, तेही फुकट! मी आलो ना की इथेच त्याच्याकडे खायचो, बोलायचो. तेही चांगले कुठेतरी नोकरीला होते, पण इथे यायचे आणि गरिबांना गुपचूप खिचडी वाटून निघून जायचे.
बोलता -बोलता त्याने आवंढा गिळला. आम्ही एकदुसऱ्याकडे पाहिले. तो पुन्हा पुढे बोलू लागला.
‘’मी त्यानंतर नेहमी त्यांच्यासाठी मंदिरातून आतून ना लाडू घेऊन यायचो. ते मला खिचडी द्यायचे आणि मी त्यांना लाडू द्यायचो. एकेदिवशी आल्यावर ते दिसले नाही आणि कळलं ..की ते आता हयात नाहीत!’’
त्याच्या डोळ्यांतून पाणी आले.
‘’त्यांच्या त्या चांगल्या कामाच्या आठवणीत येतो सर. शनिवारीच जमते. येतो आणि जातो.’’ आता मात्र तो हलकासा हसला.
मी विचारले, ‘’त्या माणसाचे नाव काय?’’
तो म्हणाला, ‘’माहीत नाही सर. त्यांनी कधीही मला सांगितले नाही. नेहमी म्हणायचे की तुझं माझं नातं या लाडूचं आहे! बास्स! येतो सर..’’
आम्ही त्याला हाक मारली. त्याने वळुन पाहिले. का कोण जाणे पण बैगेत हात गेला आणि एक लाडू निघाला, तो मी त्याला दिला.
तो रडायला लागला. आणि त्याने तो लाडू घेतला.
"ही कामाची पावती आहे सर! येतो…."
त्यादिवशी एक गोष्ट उमगली,
माणसात आणि देवात तसेच सधन माणसांत आणि गरजू लोकांत फक्त एका लाडूचे अंतर आहे!
फक्त तो नकळतपणे खिश्यात हात घालून देता यायला हवा, प्रसादा सारखा!
आणि मग तो लोकांनी कसाही समजून खावा - प्रसाद म्हणून, मिठाई म्हणून, भूक म्हणून, कसाही.. !
मला समजलंय की आयुष्यात ना आपल्याला न देव बनायचं आहे ना माणूस ना देवमाणूस.. आपल्याला त्या दोघांसारखं त्यांच्यासारखं प्रसाद बनायचं आहे! स्वतःला वाटता आले पाहिजे.
आणि नीट बघाल तर तुम्हालाही कळेल की देवाच्या समोर पुजारी, भक्त, भाविक, पीडित या सगळ्यांच्या पुढे प्रसाद असतो! देवाच्या, देवत्वाच्या जवळ जायचे असेल तर प्रसादच बनावे लागेल!
मी त्याला नाव विचारले नाही. फक्त त्याला दूर दिसेनासे होईपर्यंत पाहिले. नाव विचारले असते तरी त्यांनी सांगितले नसते.
असो! मला त्याचं नाव माहीत आहे!
त्याचं नाव आहे ''लाडू!'' Share by prateema vadkae
[5/8, 07:15] Press Ranjankar Bharat: ✍🏻... *"परीस्थिती"प्रमाणे "बदलणारी माणसे" सांभाळण्या पेक्षा;*
ReplyDelete*. . . परीस्थिती "बदलविणारी" माणसे सांभाळा .........*
*आयुष्यात कधीही अपयश "अनुभवायला" मिळणार नाही...*
*🌹शुभ सकाळ 🌹*
[5/9, 10:42] Press Ranjankar Bharat: *शब्द हे दोन प्रकारे काम करतात, आपापसातील संबंध घट्ट करण्याचे आणि कमजोर करण्याचेही.*
*शब्दाकडून कोणते काम व्हावे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते...*
*म्हणूनच म्हणतात ना " शब्द हे शस्त्र आहे जपुन वापरा "*
*🙏🏻🌹सुप्रभात🌹🙏🏻*
मातृ पितृ देवो भव:* 💐 🕉️
ReplyDeleteमला संतोष पवार भेटला तेव्हा मी त्याला विचारले "आता तुझ्यासोबत हे कोण पाहुणे आहेत ?"
तो म्हणाला," हे माझे आईवडील आहेत."
मला खुप आश्चर्य वाटले. मी त्याला लगेच म्हणालो," मागच्या वेळी तर वेगळे होते. हे तर दुसरेच कोणीतरी आहेत. हे कसं काय ?"
तर तो मला म्हणाला, "आपण हाॅटेलमध्ये बसून बोलुयात." आम्ही जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर गेलो. तेथे बाकावर बसलो. तो मला सांगू लागला.
"माझे आई वडील लहानपणीच वारले. माझ्या काकाकाकूंनीच मला वाढवले. नोकरी लगेच मिळाली आणि छोकरीही. कारण माझे वर्गातील एका मुलीवर प्रेम होते. मला नोकरी लागताच मी माझ्या काकांना या प्रेमाबद्दल सांगितले. त्यांनी होकार तर दिलाच शिवाय ते माझ्यासोबत मागणी घालायला तिच्या घरीसुध्दा आले.
लग्न नोंदणी पध्दतीने झाले आणि माझी बदली नागपूराहून थेट मुंबई ला झाली. आमच्या कंपनी ने मला रहायला विरारला बैठे घर दिले. तेथे सर्व सुखसोयी होत्या पण मी नोकरीला जाताच घरी बायको कंटाळुन जायची.
मला ती नेहमी म्हणायची "सासूसासरे असते तर बरे झाले असते. त्यांची घरात थोडी मदतही झाली असती आणि मुलांना छान संस्कार मिळाले असते."
एकदा आम्ही बागेत सगळे फिरायला गेलो होतो. तेथे एक आजी आजोबा उदास बसलेले दिसले. मी विचारले, "काय काका, काही त्रास होतो आहे का ? मी काही मदत करु शकतो का ?"
तर ते म्हणाले,"बाळा, आम्हा दोघांना एकटेपणा खातो आहे रे. आयुष्य गेलं स्वप्ने रंगवण्यात. आता काम होत नाही. लगेच थकवा येतो. पण काम करण्याशिवाय पर्यायही नाही."
मी म्हणालो, "मुले सांभाळत नाहीत ?"
त्यावर ते म्हणाले, "मुलगा सून अमेरिकेतच असतात." आणि दोघांनी त्यांची तोंडे बाजूला वळवली आणि डोळ्यांना रुमाल लावला.
मी काय समजायचे ते समजलो. आणि म्हणालो, "आमच्याकडे येता का आठ दिवस रहायला ? तेवढाच हवाबदलही होईल आणि या दोन नातवंडात वेळही जाईल."
तर ते म्हणाले, "बाळा तुला कशाला आमचा त्रास ? अरे नेहमी इथेच भेटु आपण सगळे रविवारचे." आणि मग दर रविवारी आमची त्यांची भेट होऊ लागली.
माझ्या मनात होतं की बायकोला विचारावे की या दोघांना आपल्याच घरी ठेवुया का ? पण एकदा तीच मला म्हणाली, "काही बोलायचे होते तुमच्याशी."
मी म्हणालो, "बोल ना काय बोलायचे आहे ते."
तर ती म्हणाली, "रविवारी आपण बागेत त्या आजीआजोबांना भेटतो ना, त्यांना आपल्या घरीच आणुया का ? म्हणजे मला असं वाटतंय की आपल्या मुलांनाही त्यांच्या भेटीची उत्सुकता असते आणि दोघेही आपल्या मुलांबरोबर किती आनंदात असतात ना !!"
Continue. मला तिचे म्हणणे पटत होते पण कंपनीने दिलेल्या घरात यांना कसे ठेवायचे ? आणि आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला. या दोघांना दत्तक घ्यायचा.
ReplyDeleteकागदोपत्री दत्तक घेतले व कंपनीला ते दत्तक पेपर्स दाखवले. कंपनी मालकाने माझा सत्कार केला आणि माझा पगार त्यांनी दिडपट केला.
आजीआजोबांना एक खोली दिली. त्यांचे नाव श्री सुहास कळसकर व सौ सुहासिनी कळसकर अशी आहेत. त्यांचे टेलरिंगचे दुकान होते. त्यांना एक मुलगा झाल्यावर त्यांनी कुटुंबनियोजन केले व याच मुलाला खुप शिकवायचे ठरवले.
मुलाला इंजिनियर केले व पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. एमबीए करताना तेथील एका मुलीच्या प्रेमात पडला व परस्पर लग्न करुन मोकळा झाला. सूनेला एकदा दाखवायला आणलं होते. नंतर दर तीनचार महिन्यांनी पैसे पाठवायचा. नंतर नंतर सहा महिन्यांनी पैसे येऊ लागले.
एकदा तो भारतात आला होता. म्हणाला, 'तुम्ही दोघे तिकडेच रहायला चला.' ही तयार नव्हती पण नंतर खुप दिवसांनी तयार झाली पण खुप उशीर झाला होता. नंतर पैसे यायचेही बंद झाले.
पत्रव्यवहार केला तर कळले तो दुसरीकडे वेगळ्या शहरात राहतो. आणि त्याला फोन केला तर त्याने त्याची नोकरी गेल्याचे सांगितले. बायकोच त्याला सांभाळते. सातआठ वर्षात फक्त फोनवर बोलतो. त्याच्या मित्राने सांगितले,'त्याची नोकरी वगैरे काही गेली नव्हती उलट बढती मिळाली होती. एक बंगला व गाडी आहे.
आपलेच मुल आहे म्हणून माफ केले आणि नव्या जीवनाला सुरुवात केली.
कळसकर दांपत्याला दत्तक घेतल्यावर आम्हाला जोशी दांपत्य भेटले. त्यांची कथा वेगळीच. त्यांना मुलच नव्हते आणि ते अतिशय गोड बोलणे व संस्कारी जोडी होती. मग त्यांनाही आमच्या घरात सामील करुन घेतले. ते आनंदाने आमच्यात राहतात. ते जोशी काका म्हणजे आत्ता माझ्याबरोबर आहेत ते. त्यांना भाजी आणायची खुप आवड. जोशी काकू स्वयंपाक खुप छान करतात. चौघी मिळुन स्वयंपाक घर सांभाळतात आणि आता तर माझी मुलगीही त्यांच्या हाताखाली स्वयंपाक शिकते आहे.
मधल्या काळात आणखी एक जोडी आमच्यात आली. कांबळे काकाकाकू. त्यांचा तरुण मुलगा अपघातात ठार झाला. ते आमच्यात आले आणि त्यांनाही मी दत्तक घेतले. आता मला तीन आईवडील आहेत.
कांबळे काकाकाकू नोकरी करत होते. त्यांना पेंशन आहे. त्यां दोघांनी त्यांच्याकडील पीएफचे तीस लाख आम्हाला दिले मग त्यात माझे सेव्ह केलेले टाकले. बायकोने तिचे दागिने विकून आम्ही एक मोकळी जागा घेऊन त्यावर एक बैठे मोठे घर बांधले.
बंगल्याप्रमाणे पुढे बाग केली आहे. कांबळे काका त्यात रमतात. जोशी काका पुजेचे पाहतात व भाजीही आणून देतात.
माझा मुलगा आता काॅलेजमध्ये आहे. मुलीने फॅशन डिझाईनिंगचा कोर्स केला म्हणून तिने बुटीक टाकले त्यात कळसकर काका सुध्दा तिला मदत करतात.
तु तुझ्या फॅमिलीला घेऊन ये ना आमच्या घरी रहायला. पहा घर कसे आनंदाने भरुन वहात असते. आमच्या हातातील चहा केव्हाच संपला होता. मी चहाचे पैसे देत होतो तर चहावाल्याने घेतलेच नाहीत. म्हणाला, "साहेबांकडुन पैसे घेतले तर मला पाप लागेल. माझ्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च तेच करतात. किमान फुल ना फुलाची पाकळी उपकार थोडे परतफेड तरी करु द्यात हो." असं म्हणताना त्याचे डोळे ओले झाले होते.
संतोष पवार शाळेत खुप अबोल असायचा. आज कळले की आईवडिलांची किंमत फक्त त्यालाच कळाली होती. म्हणूनच तर त्याने तीन आईवडील दत्तक घेतले होते. लहानपणीच्या आईवडिलांची भरपाई करत समाजालाही त्याने एक मोठी शिकवण दिली.
कशाला पाहिजेत वृध्दाश्रम ? ज्यांना शक्य आहे त्यांनी एक एक आजीआजोबा दत्तक घ्यायचे आणि समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडायचे हीच तर खरी आधुनिक जगाची उभारणी झाली म्हणता येईल.
मी असा विचार करत करतच घरी आलो आणि बायकोला सगळे सांगितले. ती म्हणाली पुढच्या आठवड्यात आपण सगळेच जण जाऊयात. भरपूर गिफ्ट घेऊन जाऊ
*गारंटी आप दोबारा जरूर पढ़ोगे*
ReplyDelete*बहुत आराम से पढ़िएगा,मज़ा अंत में आएगा। प्रश्नों का संकलन बहुत ही सुन्दर ढंग से किया गया है !!*
*1.* क्षेत्रफल की दृष्टि से राजस्थान का देश में कौन सा स्थान है ?
*2.* मोदी सरकार का यह कौनसा कार्यकाल है ?
*3.* कितने चम्मच से एक टेबल स्पून बनता है ?
*4.* हिन्दू पुराणों में कितने वेद होते हैं ?
*5.* राष्ट्रपति का कार्यकाल कितने वर्ष का होता है ?
*6.* भारत की तुलना में और कितने देशों का क्षेत्रफल बड़ा है ?
*7.* पानी का Ph. मान क्या होता है ?
*8.* सौर मण्डल में कुल कितने ग्रह हैं ?
*9.* संविधान की कौन सी अनुसूची प्रथम संशोधन द्वारा शामिल की गई ?
*10.* कितने मिलीमीटर का एक सेंटीमीटर बनता है ?
*11.* एक फुटबॉल टीम में कितने खिलाड़ी होते हैं ?
*12.* कितने इंच का एक फीट होता है ?
*13.* उद्देश्य प्रस्ताव दिसम्बर की किस तारीख को प्रस्तुत किया गया था ?
*14.* लोकसभा में पारित बजट को राज्यसभा कितने दिनों तक रोक सकती है ?
*15.* एक समय का वाहन कर कितने वर्षों के लिए वैध होता है ?
*16.* शटल कॉक में कितने पंख होते हैं ?
*17.* भारतीय मुद्रा में कितनी भाषाएँ छपी होती हैं ?
*18.* महाभारत में कुल कितने अध्याय हैं ?
*19.* वाक् एवं अभिव्यक्ति की स्वतंत्रता का अधिकार संविधान के किस अनुच्छेद में है ?
*20.* टी -20 क्रिकेट में प्रति टीम कितने ओवर होते हैं ?
*21.* महात्मा गाँधी ने दक्षिण अफ्रीका में कुल कितने वर्ष गुजारे थे ?
*22.* भारत के संविधान में मूलतः कितने भाग हैं ?
*23.* मानव शरीर में कुल कितने जोड़ी गुणसूत्र (क्रोमोजोम) होते हैं ?
*24.* एक अशोक चक्र में कुल कितनी लाइन्स होती हैं ?
*25.* M.L.A. बनने के लिए कम से कम कितने वर्ष आयु की अनिवार्यता होती है ?
*.....उत्तर....*
सभी प्रश्नों के उत्तर उनके *"क्रमांक"* ही हैं।
🙏बहुत ही सुन्दर 🙏धन्यवाद 🙏
खूपदा वाटतं
ReplyDeleteफोटोत जाऊन बसलेल्या
आईशी निदान फोनवर बोलावं
जमलं तर इंद्राशी गोड बोलून
तिने परतूनच यावं
सकाळी झोपेतून तिनं
हळूच उठवावं
तरी तिच्या मांडीवर
लोळत पडावं
तिच्या हातच काहीही
मनसोक्त खावं
तिने पाण्याला सुद्धा
दिलेल्या फोडणीने
घर दरवळून जावं
वय किती ही वाढलं असो
तोंड तिच्या पदराला पुसावं
स्वयंपाक शिकून घे
तिने सतत ओरडावं
आणि आपण मात्र
ओट्यावर बसून
आयतंच खावं
आई कुठल्या रंगाचा
घालू ग ड्रेस
म्हणून सतवावं
तिच्या साडीच्या मऊ स्पर्शाची
पैठणी ला नाही सर , तिला सांगावं
बाहेरून आल्यावर
तिनेच समोर दिसावं
थकला असशील ना म्हणून
लगबगीने पाणी द्यावं
आपण ही आल्या आल्या
आज दिवसभरात घडलेलं
अधाशा सारखं सांगून टाकावं
आपल्याशी वाईट वागणाऱ्या वर
तिने खूप रागवावं
आपली चूक असली तरी
आपलीच बाजू घेऊन भांडावं
आई तू गेल्यापासून
खाण्या पिण्याची
सणा वाराची मजाच गेली
दारापुढची रांगोळी
तुळशीची रयाच गेली
आता नेहमीसारखी देवाची
पूजा नाही करत
कुणी उपास नाही धरत !
किती बोलायचो आपण
पण नंतर कामात गेलो बुडून
पाच मिनिटं बोलतोस का बेटा
विचारायचीस घाबरून
तुला दिसतंय ना कामात
आहे ग मी ..जा ना
असंच म्हटलं मी
आणि खरंच निघून गेलीस तू परत
ना येण्यासाठी.
असं कुठलं काम असतं
आईशी बोलायलाही
नसतो वेळ
माहीतच नसतं आपल्याला
नियती मांडून बसली आहे
वेगळाच खेळ
मला कृष्ण कन्हैयाशी भांडायचंय
सगळीकडे म्हणे देव नाही
जाऊ शकत.
म्हणून बनवली आई.
देवा तूच तिला नेण्याची
का केलीस घाई
आता हे घर निशब्द आहे
यात नाही तुझ्या मायेची ओल
आज ही तुझा फोटो
पाहिला की
काळजात उठते कळ खोल
आज ही आनंद झाला की
तुझ्यापुढे येऊन नाचतो
आज ही कुणी दुखावलं
तर तुझ्या समोर रडतो
चूक झाली तर तुझ्यापुढे
येऊन कान धरतो
नवीन काही सुरु करताना
नमस्कार करतो
पण फोटोत तुझे शब्द नाहीत
तुझा स्पर्श नाही
आई तुझ्याशिवाय कशालाच अर्थ नाही
बघ ना जमेल तर
बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून
खरंच का ग एकदा
गेलेली माणसं येत नाहीत परतून ?
😔 *i miss you Aai* ज्यांना आई आहे ना त्यांनी त्या मातेला कधी ही अंतर देऊ नका... कारण मातेची किमया फारच निराळी आहे बरं.. *!! आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी. ती हाक येई कानी.
- Unknown
*पिछले 27 वर्षों से बिल गेट्स रोज काम पर जाता था....*
ReplyDelete*एक साल से WORK FROM HOME किया DIVORCE हो गया ...*
😂😂
. *आयुष्यभराची प्रतिष्ठा*💫⭐✨
ReplyDeleteमहाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी
परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी
वाद घालण्यास सुरुवात केली.
गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म
यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने
तुम्ही कसे काय उभे राहिलात.?
कृष्णाने उत्तर दिले.
ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले.
*रुक्मिणीने विचारले..*
*कोणते पाप.?*
कृष्ण म्हणाला.
जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही.
त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे.
*रुक्मिणीने विचारले.*
*मग कर्णाचे काय.?*
कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात
कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही.
पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला
व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.
तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण
अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर
त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला.
*तात्पर्य :-*
तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.!!
*चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.*😇
*🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏻*🌷🌷
*मॉर्निग वॉकचे प्रकार:* 🚶♂
ReplyDelete1- डॉ.ने सांगायच्या आधी जे सकाळी फिरायला जातात त्याला "मॉर्निग वॉक" म्हणतात.
2- डॉ.ने सांगितल्यावर जे सकाळी फिरायला जातात त्याला "वॉरर्निंग वॉक" म्हणतात.
3- जे पहाटे बायको बरोबर फिरायला जातात त्याला "डार्लिग वॉक" म्हणतात.
4- जे दूसऱ्याशी ईर्षा म्हणून फिरतात त्याला "बर्निंग वॉक" म्हणतात.
5- जे बायको बरोबर फिरतांना दूसऱ्या महीलेकडे वळून बघतात त्याला "टर्निंग वॉक" म्हणतात.
*या पैकी कुठलाही वाॅक करा परंतू बाबांनो आणि बायानो .......वाॅक करा कोरोना वर मात करा.*
😅😅🤣🤣
नवरा:- "मी काही आता वाचू शकेल अस वाटत नाही'
ReplyDeleteबायको:- "काही काय अभद्र बोलताय हो अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे ईतक्यात काय?"
नवरा:- "ऐ बाई माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हणलं"
*पन्नाशीच्या कथा आणि व्यथा* 😂😂
टास्क फोर्सने केले शंकांचे निरसन
ReplyDeleteयावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित तसेच डॉ तात्याराव लहाने यांनी कोविड काळातल्या उपचार पद्धतीवर डॉक्टर्सना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.
स्टीरॉइड्सचा वापर किती प्रमाणात करावा, सहा मिनिटे वॉक टेस्टचे महत्व, ऑक्सिजनची गरज आहे ते नेमके कसे ओळखावे, बुरशीमुळे होणाऱ्या 'म्यूकर मायकॉसिस'मध्ये काय उपचार करावेत, ऑक्सिजन पातळी धोकादायक स्थितीत आहे म्हणजे नेमके काय, रेमडेसिव्हीर कधी आणि किती वापरावे, व्हेंटीलेटरवरील रुग्णांची काळजी, रक्त शर्करा स्थिर राहण्याकडे कसे लक्ष द्यावे, कोविड झाल्यानंतरचा किती काळ देखरेख ठेवावी, कोविड झालेल्या रुग्णाने नेमकी कधी लस घ्यावी यावर मोलाचे मार्गदर्शन व शंका निरसन केले. आरटीपीसीआर चाचणीचे महत्व, सीटी स्कॅनची नेमकी किती गरज यावरही या सभेत मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोनाची लक्षणे फसवी असतात, त्यामुळे येणारा प्रत्येक रुग्ण हा कोरोनाचा तर नसेल ना हा प्रशन आपल्या मनात उपस्थित ठेवून त्याची तपासणी डॉक्टर्सनी करणे गरजेचे आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
लहान मुलांकडे लक्ष ठेवा
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धीओका लक्षात ठेऊन राज्यात बालरोग तज्ञांचा एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे याविषयी या सभेत माहिती देण्यात आली तसेच लहान मुलांच्या वर्तणुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दुध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही सांगण्यात आले.
खासगी डॉक्टर्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
दुसऱ्या लाटेचा मुकाबला करीत असतांनाचा तिसऱ्या संभाव्य लाटेचे नियोजन करून त्यात विशेषत: खासगी डॉक्टर्सवर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेत असल्याबधल आजच्या सभेतील अनेक डॉक्टर्सनी समाधान व्यक्त केले
टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टर्सशी बोलण्याची थेट संधी मिळाल्याने अनेक शंकांचे निरसन झाले तसेच उपचार करण्यात अधिक आत्मविश्वास वाढल्याचेही काही डॉक्टर्स म्हणाले. अनेक डॉक्टर्सनी तर ही ऑनलाईन सभा सुरु असतानाच कोविड लढाईत काम करण्याची इच्छा असून त्यासाठी विचारणाही केली तर काही डॉक्टर्सनी आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांना यात सहभागी करून घ्यावे अशी विनंतीही केली.
000
टास्क फोर्सने केले शंकांचे निरसन
ReplyDeleteयावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित तसेच डॉ तात्याराव लहाने यांनी कोविड काळातल्या उपचार पद्धतीवर डॉक्टर्सना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.
स्टीरॉइड्सचा वापर किती प्रमाणात करावा, सहा मिनिटे वॉक टेस्टचे महत्व, ऑक्सिजनची गरज आहे ते नेमके कसे ओळखावे, बुरशीमुळे होणाऱ्या 'म्यूकर मायकॉसिस'मध्ये काय उपचार करावेत, ऑक्सिजन पातळी धोकादायक स्थितीत आहे म्हणजे नेमके काय, रेमडेसिव्हीर कधी आणि किती वापरावे, व्हेंटीलेटरवरील रुग्णांची काळजी, रक्त शर्करा स्थिर राहण्याकडे कसे लक्ष द्यावे, कोविड झाल्यानंतरचा किती काळ देखरेख ठेवावी, कोविड झालेल्या रुग्णाने नेमकी कधी लस घ्यावी यावर मोलाचे मार्गदर्शन व शंका निरसन केले. आरटीपीसीआर चाचणीचे महत्व, सीटी स्कॅनची नेमकी किती गरज यावरही या सभेत मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोनाची लक्षणे फसवी असतात, त्यामुळे येणारा प्रत्येक रुग्ण हा कोरोनाचा तर नसेल ना हा प्रशन आपल्या मनात उपस्थित ठेवून त्याची तपासणी डॉक्टर्सनी करणे गरजेचे आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
लहान मुलांकडे लक्ष ठेवा
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धीओका लक्षात ठेऊन राज्यात बालरोग तज्ञांचा एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे याविषयी या सभेत माहिती देण्यात आली तसेच लहान मुलांच्या वर्तणुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दुध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही सांगण्यात आले.
खासगी डॉक्टर्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
दुसऱ्या लाटेचा मुकाबला करीत असतांनाचा तिसऱ्या संभाव्य लाटेचे नियोजन करून त्यात विशेषत: खासगी डॉक्टर्सवर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेत असल्याबधल आजच्या सभेतील अनेक डॉक्टर्सनी समाधान व्यक्त केले
टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टर्सशी बोलण्याची थेट संधी मिळाल्याने अनेक शंकांचे निरसन झाले तसेच उपचार करण्यात अधिक आत्मविश्वास वाढल्याचेही काही डॉक्टर्स म्हणाले. अनेक डॉक्टर्सनी तर ही ऑनलाईन सभा सुरु असतानाच कोविड लढाईत काम करण्याची इच्छा असून त्यासाठी विचारणाही केली तर काही डॉक्टर्सनी आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांना यात सहभागी करून घ्यावे अशी विनंतीही केली.
000
*★पक्ष्यांपासून शिकण्यासारखे★*
ReplyDelete🦜१. ते रात्री काही खात नाहीत.
🦜२. रात्री फिरत नाहीत
🦜३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात, दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत.
🦜४. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत.
तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून जातात, बरोबर घेऊन
जात नाहीत..!!
🦜५. अंधार पडल्यावर झोपून जातात, आणि पाहाटेच उठून, गाणी गात उठतात.
🦜६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.
🦜७. आपल्या जातीतच विवाह करतात (एकत्र राहतात) बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही.
🦜८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात, ऍक्टिव्ह ठेवतात, रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत.
🦜९. आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात.
🦜१०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात.
🦜११. आपापसात मिळून मिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.
🦜१२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.
🦜१३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात.
*खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..??!! त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं जीवन पण सुखी व निरोगी ठेवता येईल...*
🙏🙏
*वृद्धत्व श्रावणबाळाचे .....*
ReplyDeleteकाही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा नितांत सुंदर अभिनय असलेला "नॉट आऊट १०२" हा चित्रपट बघण्यात आला. अमिताभ १०२ वर्षांचा व त्याचा मुलगा ऋषी कपूर ७५ वर्षाचा. ऋषी कपूरला सतत आपण म्हातारे झालेलो आहोत असे वाटत असते तर अमिताभला १०२ व्या वर्षीदेखील आपण तरुण आहोत व जीवन मुक्तपणे अनुभवत मजेत जगले पाहिजे असे वाटत असते. ह्या दोघांच्या विरुद्ध मानसिकतेमधून जो गोंधळ निर्माण होता त्यामुळे चित्रपट खूप मनोवेधक बनला आहे. ह्यात अमिताभ आपल्या मुलासाठी वृद्धाश्रमाचा शोध घेत असतो. असाच काहीसा एक वेगळा अनुभव मला स्नेहसावलीत आला.
एक ७५ वर्षांचे आजोबा चौकशीकरता संस्थेत आले. त्यांना माझ्याशीच बोलायचे होते. किरकोळ देहयष्टी, शरीरावर जाणवणारा मानसिक थकवा, जाड भिंगाचा चष्मा, हातात काठी असे हे आजोबा अत्यंत चिंतातूर स्वरात विचारात होते 'डॉक्टर इथे अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाईल ना हो?' मी म्हणालो आजोबा अजिबात काळजी करू नका इथे तुमची उत्तमरीत्या काळजी घेतली जाईल. त्यावर ते म्हणाले "नाही नाही डॉक्टर मला माझ्यासाठी नाही तर माझ्या आईला इथे ठेवायचे आहे जिचे वय आता ९८ वर्षे आहे. आम्ही घरी दोघेच असतो १० वर्षांपूर्वी माझी बायको कर्करोगाने गेली. माझा मुलगा परदेशात असतो. मी आणि आई दोघेच घरी असतो. आई अगदी ठणठणीत आहे कुठलाही आजार नाही तिला फक्त आताशा कमी ऐकायला येते." मी आश्चर्यचकित होऊन विचारले अहो मग आत्ताच तुम्हाला त्यांना इथे का ठेवावे वाटत आहे?" त्याचे काय आहे डॉक्टर मला मागच्यावर्षीपासून हार्टचा त्रास होत आहे दमही लागतो आहे. मला जर काही झाले तर तिच्याकडे कोण पाहणार? माझ्या जन्मापासून आज ७५ वर्षे आम्ही एकत्र राहत आहोत. मला आईची खूप काळजी वाटते. आजकाल माझ्याच्याने तिची सेवा करणेही होत नाही. त्यांचा हा अनुभव ऐकून मी खूपच आश्यर्यचकित झालो. मी सहज आजोबांना म्हणालो मग तुम्ही आणि आई एकत्रच इथे स्नेहसावलीत का नाही राहत? त्यावर त्यांचं उत्तर खूपच मनाला भिडणारं होते "अहो माझ्या आईला जी माझी सतत सोबत असण्याची सवय आहे ती मोडायची आहे. उद्या मला काही झाले तर ह्या वयात ती हे दुःख सहन करू शकणार नाही. ती जशी आज ठणठणीत आहे तशीच शेवटपर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे. मलाही तिला इथे सोडताना खूप दुःख होणार आहे पण तिला माझ्याशिवाय राहण्याची पण सवय झाली पाहिजे." हे ऐकून मी अगदी सुन्न झालो. मुलांकडून आईवडिलांकडे दुर्लक्ष केल्या जात असणाऱ्या ह्या काळात एक ७५ वर्षाचा मुलगा ९८ वर्षाच्या आईच्या मनाची एवढी काळजी घेताना बघून मानवी नात्यातील घट्ट वीण आणि ती धरून ठेवताना स्वतःला विसरून ,प्रसंगी त्रास सहन करून देखील दुसऱ्यांचे मन जपण्याचा अट्टाहास करणारे लोक पहिले कि चांगुलपणाच्या पराकोटीत्वाची जाणीव होते......
डॉ बालाजी आसेगावकर
स्नेहसावली केअर सेंटर औरंगाबाद.
"खुप छान पोस्ट " नक्की वाचा 👍👍
ReplyDelete"स्त्रियांना" नेहमी असं वाटतं की, आपण हे नेसल्यावर सुंदर दिसू, ते घातल्यावर सुंदर दिसू. एक जाहिरात आहे, त्यात विनोदकन्या भारती म्हणते, ‘#मुझे #कभी #ब्युटिफुल #बनना ही नहीं था, क्यों कि मैं #हमेशा से #जानती थी की मैं #ब्युटिफुल हूँ. सिर्फ #अपनी #सुंदरता को #मेन्टेन करती हूँ#।’
फार साध्या सोप्या ओळी आहेत की, ‘मला नेहमीच माहीत होतं, मी सुंदर आहे.’ आपल्यापैकी किती जणींना हे माहीत असतं? आपल्यातलं सौंदर्य कशात आहे, हेच आपल्याला माहीत नसतं. कारण सौंदर्य म्हणजे काय, हेच आपल्याला कळत नाही. आपले सौंदर्याचे आणि प्रेमाचे मापदंड आपण लहान किंवा मोठ्या पडद्यावरच्या तारकांकडे पाहून ठरवत असतो.
जाहिरातीतल्या बाईचा मेकअपने झाकलेला हजार वॅटमध्ये चमकणारा चेहरा म्हणजे आपण सौंदर्य समजतो. पाठ उघडी टाकणारं प्रचंड मोठ्या गळ्याचं ब्लाउज म्हणजे सौंदर्य समजतो. पणदिवसभर घरकाम करून थकल्यावर संध्याकाळी तोंडावर पाणी मारून साध्या टॉवेलने पुसलेला चेहरा पाहिलाय का? त्यावरचे स्वत:च्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे
येणारे कर्तव्यपूर्तीचे भाव किती सुंदर दिसतात, ते कधी न्याहाळलेत का? सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वत:च काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल. स्वच्छ-सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल.
तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात आहे. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे आनंदी चेहरे ही तुमची सुंदरता आहे. तुम्ही इंटिरिअर डेकोरेटर असाल तर तुम्ही सजावट केलेल्या जागेतून तुमचं सौंदर्य डोकावेल. तुम्ही संपादक असाल तर तुम्ही निवडलेले लेख आणि त्यांची सुबक मांडणी तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही विणलेल्या भरघोस गजऱ्यात तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही काढलेल्या अक्षरात तुमचं सौंदर्य आहे.
सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे. सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे. आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे. प्रेमाने बोलणं म्हणजे सुंदरता, आपलं मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता. नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता. आपल्या वर्तनातून, विचारातून आपलं सौंदर्य बाहेर येऊ द्या.
मेरी कोमचं सौंदर्य तिच्या ठोशात आहे. इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमता राहिलं आहे. मी म्हणजे कॅमेरा तोंडावर असेपर्यंत झळकणारी नटी नाही. हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. आपण करत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं की, आत्मविश्वास मिळतो. आत्मविश्वास आला की, आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर दिसते. पुरुषांना काय आवडेल, याचा विचार करून स्वत:ला घडवू नका. पुरुषी नजरेतून स्वत:चं सौंदर्य तोलणं म्हणजे स्त्रीत्वाचं अध:पतन करवून घेणं.
गौरवर्ण, सडपातळ बांधा, काळे-दाट केस या वर्णनातून आता बाहेर पडलं पाहिजे. त्याऐवजी असेल तो वर्ण, दणकट बांधा, सुदृढ मन आणि संतुलित विचार या मापदंडाचा विचार करून पाहू या. तुम्ही जशा जन्माला आल्या आहात त्याच सुंदर आहात, ही खूणगाठ मनाशी बांधून टाका. जशा आहात तशाच अगदी सुंदर आहात, याची खात्री बाळगा. स्वत:वर विश्वास ठेवायला शिकलं तर दुसऱ्या सौंदर्याकरिता दुसऱ्या कुणाच्या पावतीची गरज पडणार नाही.🥰👩🎓👩🍳👩🌾👩🏭👩🔧👮♀️🕵️♀️💂♀️🤰👰👸👷♀️C/P
*★पक्ष्यांपासून शिकण्यासारखे★*
ReplyDelete🦜१. ते रात्री काही खात नाहीत.
🦜२. रात्री फिरत नाहीत
🦜३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात, दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत.
🦜४. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत.
तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून जातात, बरोबर घेऊन
जात नाहीत..!!
🦜५. अंधार पडल्यावर झोपून जातात, आणि पाहाटेच उठून, गाणी गात उठतात.
🦜६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.
🦜७. आपल्या जातीतच विवाह करतात (एकत्र राहतात) बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही.
🦜८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात, ऍक्टिव्ह ठेवतात, रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत.
🦜९. आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात.
🦜१०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात.
🦜११. आपापसात मिळून मिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.
🦜१२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.
🦜१३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात.
*खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..??!! त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं जीवन पण सुखी व निरोगी ठेवता येईल...*
🙏🙏
[5/9, 10:42] Press Ranjankar Bharat: *शब्द हे दोन प्रकारे काम करतात, आपापसातील संबंध घट्ट करण्याचे आणि कमजोर करण्याचेही.*
ReplyDelete*शब्दाकडून कोणते काम व्हावे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते...*
*म्हणूनच म्हणतात ना " शब्द हे शस्त्र आहे जपुन वापरा "*
*🙏🏻🌹सुप्रभात🌹🙏🏻*
[5/10, 07:07] Press Ranjankar Bharat: इतरांकडून
कमीत कमी,अपेक्षा
आणि
स्वतः कडून
जास्तीत जास्त "तडजोड"
या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात.
!!! शुभ सकाळ !!!
[5/11, 06:47] Press Ranjankar Bharat: *_तीच खरी तुमच्या जवळची_*
*_माणसं असतात..._*
*_जी तुमच्या आवाजावरुन_*
*_तुमच्या सुखाचा आणि दु:खाचा_*
*_अंदाज लावतात...._*
*_😍 शुभ सकाळ😍_*
Art is not what you see ,
ReplyDeleteBut what you make others see.
Good Morning.
सासू : सुनबाई, मि गरोदर असताना जे काही खाल्लं पिल होतं तेच सगळं आज माझ्या मुलाला आवडतं.
ReplyDeleteसूनः ते ठीक आहे हो आई, पण तुम्ही निदान
दारू तरी टाळायला हवी होती.
😜😎😂😂😀😎
*"तुझ्यासारखे गाणे कोण गाऊ शकतो ?"*
ReplyDeleteएका मित्राने स्ययंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली.माझ्या डोळ्यांतील पाणी पाहून समजावू लागली.तसं मला अधिकच रडू येऊ लागले.तशी ती बाबांच्या खोलीत गेली-त्यांना बोलवायला.
कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती.
आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले," अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो."
त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, " अहो, अरु नापास झालाय."
ते म्हणाले, " मग होईल पुढच्या वर्षी पास !"
तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, " तो रडतोय "
तेव्हा बाबा उठले व माझ्या खोलीत आले.मी म्हणालो," या पुढे मी इंजिनीरिंगचा अभ्यास सोडून देतो व गाणेही.गाण्यामुळे शिक्षण नीट होत नाही व शिक्षणा मुळे म्हणावं तसं गाणे जमत नाही.तेव्हा मी नोकरी करेन.
त्यांनी ओळखलं की निराश झाल्यामुळे मी तसं म्हणत आहे.तसं करेल सुद्धा.
ते म्हणाले," तुझं शिक्षण ही माझी जबाबदारी आहे.तेव्हा तू का रडतोस ? रडायचं असेल तर मी रडायला हवं ! मी तर आनंदात आहे.तू परवा ज्या दोन गझला गायलास त्या फार चांगल्या म्हटल्यास.इतक्या की तुझ्या नापास होण्याचे मला इतकं सुद्धा दुःख वाटत नाही.मला एक सांग तुझ्या वर्गात किती मुले आहेत ? त्यातली किती पास झाली ? मी म्हटलं २० मुले आहेत त्यातील १५-१६ तरी पास झाली असतील." त्यावर ते म्हणाले ," १९ पास झालीत व तू एकटा नापास झालास समजू .पण तुझ्यासारखे गाणे म्हणू शकतील असे किती आहेत ?" मी म्हणालो," त्यांच्यापैकी कोणीच गात नाहीत.ते सारे हुशार-अभ्यासू विद्यार्थी आहेत."
" हिंदुस्तानात इंजिनिअर्स, मॅनेजर्स किती आहेत ? आणि कुमार गंधर्व, किशोरी, लता किती आहेत ?
उद्या तू चांगला गाऊ लागलास की सर्वत्र तुझे नाव ऐकू येईल.मॅनेजरला त्याची कंपनी सोडली तर एरवी कोण विचारतो ? तेव्हा १९ एकीकडे असले व दुसरीकडे तू एकटा असलास तरी नीट लक्षपूर्वक रियाझ कर.गुरूकडून शिक्षण घेऊन मोठा कलावंत होऊ शकलास, तर या सर्वांहून तू मोठा समजला जाशील.पुढच्या वर्षी तर पास होशीलच.तेव्हा शिक्षण व गाणे सोडण्याचा विचार सुद्धा करू नकोस.तुझी गाण्यातील प्रगती पाहून मी फार खुश आहे."
माझ्या मित्राला पैसे देऊन ते म्हणाले," जा मिठाई घेऊन ये आणि सर्वांना वाट.आमचा अरु काय सुंदर गझल गायला लागलाय. तेव्हा मिठाई हवीच...
डोळ्यांतील पाणी आवरत मी पाहतच राहिलो.असे आई-वडील लाभले , याहून जास्त देव काय देऊ शकला असता मला ?
मी त्याच क्षणी निश्चय केला.
काहीही झालं तरी मी
इंजिनीअर होणारच आणि गायक सुद्धा !
आई-वडिलांना मनोमन दिलेले वचन पुरं केलं, ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची गोष्ट !
( *स्व.अरुण दाते यांच्या "शुक्रतारा " या सुलभा तेरणीकरांनी शब्दबद्ध केलेल्या आत्मचरित्रपर पुस्तकातील अरुण दाते यांनी आपल्या वडिलांची सांगितलेली हृद्य आठवण - साभार* )
🙏🙏🙏
*वृद्धत्व श्रावणबाळाचे .....*
ReplyDeleteकाही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा नितांत सुंदर अभिनय असलेला "नॉट आऊट १०२" हा चित्रपट बघण्यात आला. अमिताभ १०२ वर्षांचा व त्याचा मुलगा ऋषी कपूर ७५ वर्षाचा. ऋषी कपूरला सतत आपण म्हातारे झालेलो आहोत असे वाटत असते तर अमिताभला १०२ व्या वर्षीदेखील आपण तरुण आहोत व जीवन मुक्तपणे अनुभवत मजेत जगले पाहिजे असे वाटत असते. ह्या दोघांच्या विरुद्ध मानसिकतेमधून जो गोंधळ निर्माण होता त्यामुळे चित्रपट खूप मनोवेधक बनला आहे. ह्यात अमिताभ आपल्या मुलासाठी वृद्धाश्रमाचा शोध घेत असतो. असाच काहीसा एक वेगळा अनुभव मला स्नेहसावलीत आला.
एक ७५ वर्षांचे आजोबा चौकशीकरता संस्थेत आले. त्यांना माझ्याशीच बोलायचे होते. किरकोळ देहयष्टी, शरीरावर जाणवणारा मानसिक थकवा, जाड भिंगाचा चष्मा, हातात काठी असे हे आजोबा अत्यंत चिंतातूर स्वरात विचारात होते 'डॉक्टर इथे अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाईल ना हो?' मी म्हणालो आजोबा अजिबात काळजी करू नका इथे तुमची उत्तमरीत्या काळजी घेतली जाईल. त्यावर ते म्हणाले "नाही नाही डॉक्टर मला माझ्यासाठी नाही तर माझ्या आईला इथे ठेवायचे आहे जिचे वय आता ९८ वर्षे आहे. आम्ही घरी दोघेच असतो १० वर्षांपूर्वी माझी बायको कर्करोगाने गेली. माझा मुलगा परदेशात असतो. मी आणि आई दोघेच घरी असतो. आई अगदी ठणठणीत आहे कुठलाही आजार नाही तिला फक्त आताशा कमी ऐकायला येते." मी आश्चर्यचकित होऊन विचारले अहो मग आत्ताच तुम्हाला त्यांना इथे का ठेवावे वाटत आहे?" त्याचे काय आहे डॉक्टर मला मागच्यावर्षीपासून हार्टचा त्रास होत आहे दमही लागतो आहे. मला जर काही झाले तर तिच्याकडे कोण पाहणार? माझ्या जन्मापासून आज ७५ वर्षे आम्ही एकत्र राहत आहोत. मला आईची खूप काळजी वाटते. आजकाल माझ्याच्याने तिची सेवा करणेही होत नाही. त्यांचा हा अनुभव ऐकून मी खूपच आश्यर्यचकित झालो. मी सहज आजोबांना म्हणालो मग तुम्ही आणि आई एकत्रच इथे स्नेहसावलीत का नाही राहत? त्यावर त्यांचं उत्तर खूपच मनाला भिडणारं होते "अहो माझ्या आईला जी माझी सतत सोबत असण्याची सवय आहे ती मोडायची आहे. उद्या मला काही झाले तर ह्या वयात ती हे दुःख सहन करू शकणार नाही. ती जशी आज ठणठणीत आहे तशीच शेवटपर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे. मलाही तिला इथे सोडताना खूप दुःख होणार आहे पण तिला माझ्याशिवाय राहण्याची पण सवय झाली पाहिजे." हे ऐकून मी अगदी सुन्न झालो. मुलांकडून आईवडिलांकडे दुर्लक्ष केल्या जात असणाऱ्या ह्या काळात एक ७५ वर्षाचा मुलगा ९८ वर्षाच्या आईच्या मनाची एवढी काळजी घेताना बघून मानवी नात्यातील घट्ट वीण आणि ती धरून ठेवताना स्वतःला विसरून ,प्रसंगी त्रास सहन करून देखील दुसऱ्यांचे मन जपण्याचा अट्टाहास करणारे लोक पहिले कि चांगुलपणाच्या पराकोटीत्वाची जाणीव होते......
डॉ बालाजी आसेगावकर
स्नेहसावली केअर सेंटर औरंगाबाद.
😎
ReplyDeleteकुछ लोग आम 🥭 ऐसे खाते हैं कि..
गुठलियां भी *शरमा कर* बोल पड़ती हैं..
*"छोड़िये ना.. बस कीजिये.."*
*"लोग देख रहे हैं!"* 😉😉😉😜😂😂
#MangoSeason ☀️
🙏🙏🙏
ReplyDelete*किसी को गलत समझने से पहले, एक बार,*
*उसके हालात समझने की कोशिश जरुर करों...*
*हम सही हो सकते है...*
*लेकिन मात्र हमारे सही होने से,*
*सामने वाला गलत नही हो सकता...*
*सुप्रभात* 💐🌹
*"आनंद"*
ReplyDelete*एक "आभास" है*
*जिसे हर कोई ढूंढ रहा है...*
*"दु:ख"*
*एक "अनुभव" है*
*जो आज हर एक के पास है..*
*फिरभी जिंदगी में*
*वही "कामयाब" है*
*जिसको*
*खुद पर "विश्वास" हे*.!!!
*सावधान रहें*😷
*सतर्क रहें*😷
🤗 *मुस्कराते रहे*🤗
*इस मजदूरी का हिसाब* **भगवान रखते ** हैं।*
ReplyDeleteअस्पताल में एक कोरोना पेशेंट का केस आया।मरीज बेहद सीरियस था।
अस्पताल के मालिक डॉक्टर ने तत्काल खुद जाकर आईसीयू में केस की जांच की। दो-तीन घंटे के ओपरेशन के बाद डॉक्टर बाहर आया और अपने स्टाफ को कहा कि इस व्यक्ति को किसी प्रकार की कमी या तकलीफ ना हो। और उससे इलाज व दवा के पैसे न लेने के लिए भी कहा ।
मरीज तकरीबन 15 दिन तक मरीज अस्पताल में रहा।
जब बिल्कुल ठीक हो गया और उसको डिस्चार्ज करने का दिन आया तो उस मरीज का तकरीबन ढाई लाख रुपये का बिल अस्पताल के मालिक और डॉक्टर की टेबल पर आया।
डॉक्टर ने अपने अकाउंट मैनेजर को बुला करके कहा ...
"इस व्यक्ति से एक पैसा भी नहीं लेना है। ऐसा करो तुम उस मरीज को लेकर मेरे चेंबर में आओ।"मरीज व्हीलचेयर पर चेंबर में लाया गया।डॉक्टर ने मरीज से पूछा - "भाई ! मुझे पहचानते हो?"मरीज ने कहा "लगता तो है कि मैंने आपको कहीं देखा है।"
डॉक्टर ने कहा ..."याद करो, अंदाजन दो साल पहले सूर्यास्त के समय शहर से दूर उस जंगल में तुमने एक गाड़ी ठीक की थी। उस रोज मैं परिवार सहित पिकनिक मनाकर लौट रहा था कि अचानक कार में से धुआं निकलने लगा और गाड़ी बंद हो गई। कार एक तरफ खड़ी कर हम लोगों ने चालू करने की कोशिश की, परंतु कार चालू नहीं हुई। अंधेरा थोड़ा-थोड़ा घिरने लगा था। चारों और जंगल और सुनसान था। परिवार के हर सदस्य के चेहरे पर चिंता और भय की लकीरें दिखने लगी थी और सब भगवान से प्रार्थना कर रहे थे कि कोई मदद मिल जाए।"थोड़ी ही देर में चमत्कार हुआ। बाइक के ऊपर तुम आते दिखाई पड़े ।हम सब ने दया की नजर से हाथ ऊंचा करके तुमको रुकने का इशारा किया। तुमने बाईक खड़ी कर के हमारी परेशानी का कारण पूछा। तुमने कार का बोनट खोलकर चेक किया और कुछ ही क्षणों में कार चालू कर दी।"हम सबके चेहरे पर खुशी की लहर दौड़ गई। हमको ऐसा लगा कि जैसे भगवान ने आपको हमारे पास भेजा है क्योंकि उस सुनसान जंगल में रात गुजारने के ख्याल मात्र से ही हमारे रोगंटे खड़े हो रहे थे। तुमने मुझे बताया था कि तुम एक गैराज चलाते हो ।"मैंने तुम्हारा आभार जताते हुए कहा था कि रुपए पास होते हुए भी ऐसी मुश्किल समय में मदद नहीं मिलती। तुमने ऐसे कठिन समय में हमारी मदद की, इस मदद की कोई कीमत नहीं है, यह अमूल्य है।परंतु फिर भी मैं पूछना चाहता हूँ कि आपको कितने पैसे दूं ?"
उस समय तुमने मेरे आगे हाथ जोड़कर जो शब्द कहे थे, वह शब्द मेरे जीवन की प्रेरणा बन गये हैं।"तुमने कहा था कि "मेरा नियम और सिद्धांत है कि मैं मुश्किल में पड़े व्यक्ति की मदद के बदले कभी कुछ नहीं लेता। मेरी इस मजदूरी का हिसाब भगवान् रखते हैं। "उसी दिन मैंने सोचा कि जब एक सामान्य आय का व्यक्ति इस प्रकार के उच्च विचार रख सकता है, और उनका संकल्प पूर्वक पालन कर सकता है, तो मैं क्यों नहीं कर सकता। और मैंने भी अपने जीवन में यही संकल्प ले लिया है। दो साल हो गए है,मुझे कभी कोई कमी नहीं पड़ी, अपेक्षा पहले से भी अधिक मिल रहा है।"
"यह अस्पताल मेरा है।तुम यहां मेरे मेहमान हो और तुम्हारे ही बताए हुए नियम के अनुसार मैं तुमसे कुछ भी नहीं ले सकता।"
"ये तो भगवान् की कृपा है कि उसने मुझे ऐसी प्रेरणा देने वाले व्यक्ति की सेवा करने का मौका मुझे दिया।"ऊपर वाले ने तुम्हारी मजदूरी का हिसाब रखा और वो हिसाब आज उसने चुका दिया। मेरी मजदूरी का हिसाब भी ऊपर वाला रखेगा और कभी जब मुझे जरूरत होगी, वो जरूर चुका देगा।"डॉक्टर ने मरीज से कहा ....
"तुम आराम से घर जाओ, और कभी भी कोई तकलीफ हो तो बिना संकोच के मेरे पास आ सकते हो।"मरीज ने जाते हुए चेंबर में रखी भगवान् कृष्ण की तस्वीर के सामने हाथ जोड़कर कहा कि....
"हे प्रभु ! आपने आज मेरे कर्म का पूरा हिसाब ब्याज समेत चुका दिया।"
*सीख- सदैव याद रखें कि आपके द्वारा किये गए कर्म आपके पास लौट कर आते है। और वो भी ब्याज समेत ।वर्तमान में कठिन समय चल रहा है। जितना हो सकता है लोगों की मदद करें। आपका हिसाब ब्याज समेत वापस आएगा।*
*देव्हाऱ्यातले देव...*
ReplyDeleteरोजच्यासारखी संध्याकाळी सात वाजता घरातली आरती आटोपली....
हातावर साखरेची चिमूट ठेवून बायको तिच्या कामाला लागली.....
देवाला नमस्कार करता-करता देव्हाऱ्यात देवांची चुळबुळ सुरु असल्याचा भास झाला....
लॉकडाऊनच्या दीड महिन्यांत असे भासेस व्हायचे त्रासेस वाढलेच होते..
मी निरखून देव्हाऱ्यात पाहिलं.
गजानन महाराज, बाळकृष्ण, शंकर-पार्वती, राधा-कृष्ण, गणपती, रेणुकाई, तुळजाई आणि अंबाबाई आपापसात कुजबुज करीत होते.
त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं; हे नक्की.
पण सुरुवात कुणी आणि कशी करायची हे ठरत नव्हतं..
शेवटी, रितीप्रमाणे गणपतीने संवाद सुरु केला..
"तू या घराचा मालक आहेस??"
"होय.. सध्या जरी मी दिसत-वाटत नसलो तरी मीच ह्या घराचा मालक आहे." मी अजीजीने उत्तर दिले....
"आम्ही तुझ्या घरी गेली चाळीस वर्षे राहतो.. एकदा तरी आमची विचारपूस केलीस??"
देवाचा प्रतिप्रश्न..
"अहो पण ते डिपार्टमेंट माझी बायको एकदम एफीशियंटली सांभाळते."
"एफीशियंटली?? अरे, काय डेंजर बाई आहे ती..." सर्व देव कोरसमध्ये माझ्यावर ओरडले..
"म्हणजे तुमच्यासोबत सुद्धा माझ्यासारखीच???" मी घाबरून विचारलं..
"अरे, ती आम्हाला कोणालाच देव मानतच नाही.. तिच्यामते आम्ही तिची लहान भावंडं आणि ती आमची बॉस ताई.."
"तिचा कुठलाच प्रॉब्लेम तिचा नसून आमचा आहे आणि तो सोडवणं हे आमचं आद्यकर्तव्य आहे. ही तिची ठाम भूमिका.."
"घरांत कधीच अन्न धान्याची ददात पडायला नको." अशी वॉर्निंग अन्नपूर्णेला दिली की, हिचं काम आटोपलं..
"वर्षभर माझ्या घरून हलायचं नाही.." असं लक्ष्मीला सांगायची हिम्मत तुझी बायकोच करू शकते..
बरं, शास्त्रशुद्ध ज्ञानाच्या नावाने पण आनंद आहे..
ओ की ठो कळत नाही देवपूजेतलं...
देवघर म्हणजे लख्ख, प्रसन्न आणि मनाला शांती देणारं ठिकाण एवढंच समजते तिला..
"पण देवा, इतकी वर्षे इतका त्रास सहन करूनही तुम्ही आत्तापर्यंत आमचं सगळं व्यवस्थित पार पडलं.. त्याचं कारण??"
इतक्यांत नातीचं बोट पकडून माझी बायको नैवेद्य घेऊन आली..
चाहूल लागताच गणपती पटकन उंदरावर जाऊन बसला.
"आज जयबाप्पा खिचडी, तेल-मोहरी आणि तळलेला पापड खाणार आहेत, बरं.."
नैवेद्याला पाणी फिरवून हातोहात घेऊन सुद्धा गेली..
गणपती लगेच म्हणाला....
"चाळीस वर्षांत एकही दिवस नैवेद्य डोळे भरून पाहू दिला नाही तुझ्या बायकोने.."
"कारण काय? तर उगीच मुंग्या होतात."
"पण तुला सांगायला हरकत नाही. तुझ्या घरांत आम्हाला देव म्हणून नाही तर एक फॅमिली मेंबर म्हणून ट्रीटमेंट मिळते."
"प्रसंगी तुझी बायको आमच्याकडे दुर्लक्ष करते, आमच्या सरबराईत कमी पडते, ....
पण तिचा एक कॉन्फिडन्स जबरदस्त आहे की,
आम्ही तिच्यासोबत आहोतच..
आणि दुसरं अजून महत्वाचं कारण म्हणजे ...
"तळलेला पापड हा खिचडी आणि तेल-मोहरी सोबत खायचा असतो."
हा कालबाह्य पण अमूल्य संस्कार ती तुझ्या नातवांवर करते आहे..
अखेर मी देवाला म्हणालो,
"देवा, इतकी वर्षे सोसलीत..
आता किमान तिचा विश्वास शेवटपर्यंत कायम ठेवायची कृपा करा.."
मागून आमची कुलदेवता हळूच म्हणाली..
"हिच्यापर्यंत ठीक आहे.
पण ही आपल्या नातीला सुद्धा हेच शिकवते..
"चिंता करायची नाही. बिनधास्त जयबाप्पाला प्रॉब्लेम सांगायचा.."
लेखक- प्रकाश गोसावी आहेत, अकोला Share by mrunal philse
♦️ *मनाची अवस्था* ♦️
ReplyDeleteएकदा धनाढ्य व्यक्तीने एका गुरुजींना निमंत्रित केले परंतु एकादशीचा उपवास होता म्हणून गुरुजी जाऊ शकले नाहीत परंतु गुरुजींनी आपल्या दोन शिष्यांना त्या व्यक्ती कडे भोजन करण्यासाठी पाठवून दिले.
परंतु जेव्हा दोन शिष्य परत आले तेव्हा त्यातला एक शिष्य दुःखी आणि दुसरा प्रसन्न होता.
गुरुजींना त्यांना बघून आश्चर्य वाटले म्हणून गुरुजींनी एका शिष्याला विचारले,"बाळा दुःखी का आहेस. मालकाने भोजनात काही फरक केला का ?"
"नाही गुरुजी"
मालकाने बसण्यात फरक केला का ?
"नाही गुरुजी"
मालकाने दक्षिणेमध्ये फरक केला का ?
"नाही गुरुजी, दक्षिणा बरोबर २ रुपये मला व आणि २ रुपये दुसऱ्याला " दिली
आता तर गुरुजींना अजूनच आश्चर्य झाले आणि विचारले मग कारण काय आहे ? जो तू दुःखी आहेस ?
तेव्हा दुःखी शिष्य बोलला, "गुरुजी, मी तर विचार करायचो की, ती व्यक्ती खूप श्रीमंत आहे. कमीत कमी १० रुपये दक्षिणा देईल परंतु त्यांनी २ रुपये दिले म्हणून मी दुःखी आहे.
गुरुजींनी दुसऱ्याला विचारले तू का प्रसन्न आहेस ?
तेव्हा दुसरा म्हणाला, गुरुजी मला माहित होते की ती धनाढ्य व्यक्ती खुप कंजूष आहे. आठाण्यापेक्षा जास्त दक्षिणा देणार नाही परंतु त्यांनी २ रुपये दिले म्हणून मी प्रसन्न आहे.
हीच आपल्या मनाची अवस्था आहे. संसारात घटना या समान रुपी घडतात परंतु कोणी त्या घटनांद्वारे सुख प्राप्त करतात तर कोणी दुःखी होते. परंतु खरंतर दुःख अथवा सुख, हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे!
म्हणून मन प्रभूच्या चरणाशी जोडून असूद्या, इच्छा पूर्ण झाली नाही तर दुःख आणि इच्छा पूर्ण झाली तर सुख परंतु जर कोणती इच्छाच नसेल तर आनंद.
ज्या शरीराला लोक सुंदर समजतात, मेल्या नंतर तेच शरीर सुंदर का वाटत नाही ? त्याला घरी न ठेवता जाळून का टाकतात ? ज्या शरीराला सुंदर मानतात, फक्त त्याची त्वचा काढून टाका. तेव्हा वास्तव दिसेल की, आत काय आहे ? आत फक्त रक्त, रोग, मळ आणि कचरा भरलेला आहे! मग हे शरीर सुंदर कसं असेल ?
शरीरात कोणती ही सुंदरता नाही. तर सुंदर असतात ते व्यक्तीचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याची वागणूक, त्याचे संस्कार आणि त्याचे चारित्र्य! ज्याच्या जीवनात हे सर्व आहे तीच व्यक्ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ति आहे.
🙏🏻🌹🌹🙏🏻
i Love those Random Memories that make Me Smile No Matter what is going on in My Life. We all have two Lives, The second one Starts, when we Realise we only have One.
ReplyDelete*समय, विश्वास और सम्मान, यह ऐसे पक्षी है। जो एक बार उड़ जाये, तो फिर कभी भी वापस नही आते हैं ।*
Do not Postpone Your Happiness until some Perfect Future Date. Be Happy now and always as Tomorrow has another FIVE STAR menu for It Self.
🎁 *Good day*🎁
*Stay Home🏚️Stay Safe*
🎁🎁🎁🎁🎁🎁
वीस वर्षानंतर शाळेचा ग्रुप फॉर्म झाल्यानंतर.
ReplyDelete*जुन्या मैत्रीणीचा मेसेज आला ......*
*"Hi handsome कसा आहेस"..?*
*इकडून रिप्लाय गेला...*
*बाबांच लग्न झालंय... आता तू पण लग्न करून घे आत्या...!*
*बाबांचा मोबाईल सध्या ऑनलाईन क्लास साठी माझ्याकडं आहे...!*
😂🙈😂🙊🤣
*🙏मूठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे चांगल वागण कधीच सोडू नका...*
ReplyDelete*कारण ही दुनिया चांगल्या वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे...🙏*
*🙏शुभ सकाळ🙏*
मुक्तिघर 😔😔
ReplyDeleteतुझा नंबर कितवा आहे? एका प्रेताने शेजारच्या दुसऱ्या प्रेताला विचारलं.
माहीत नाही, दुसऱ्या प्रेताने बेफिकिरीने उत्तर दिलं.
कितव्या नंबरला होत आहे तुझं क्रियाकर्म?
अरे, माहीत नाही म्हटलं तरीही तेच, तुला अंतिम संस्काराची घाई कसली आहे सांग? जिवंत होतास तेंव्हा तर तासंतास रेशन, तिकीट, बँकेच्या लायनीत उभा रहायचा तू. आज काय झालं?
त्या लाईनमध्ये मी स्वतः उभा असायचो, आज मुलं आहेत लाईनमध्ये उभी.
एक काम कर, उभा हो आणि या सर्वांना धड़ा शिकव. बघ पटकन नंबर येईल.
जेंव्हा उभा राहू शकत होतो तेंव्हा नाही कोणाच्याच विरोधात आवाज उठवला, त्यावेळीच जर आवाज उठवला असता तर!...
मग आता शांत पडून रहा. तोंड बंद करून जगण्याची हीच शिक्षा असते. असाही माणूस तेंव्हाच मेलेला असतो जेंव्हा तो तोंड बंद करून जगत असतो.
तू कसा मेलास? एकाने दुसऱ्याला विचारलं.
ऑक्सिजन न मिळाल्याने.
आणि तू कसा मेलास?
मला तर हॉस्पिटलमध्ये बेडच नाही मिळाला.
कीती तुच्छ मरण मेलोय ना आपण? पहिलं प्रेत सुस्कारा सोडत म्हणालं.
आपल्या सोबत असंच व्हायला हवं होतं भावा. जसे गपचूप मरुन गेलो आपण तसंच आता आपल्या प्रेताचा अंतिम संस्कार होण्याची गपचूप वाट बघू.
मला एकदाच जिवंत होण्याची संधी मिळाली तर मी ओरडून ओरडून जगाला सांगेन की आंम्हाला सिस्टमने मारलंय. आम्ही तितकेही आजारी नव्हतो जितकी सिस्टिम पोखरली गेली होती. एका प्रेताने वैतागून दुसऱ्याला सांगितलं.
गपचूप पडून रहा मेल्या. प्रेतं बोलत नसतात. हा देशही मेलेल्यांचाच आहे. जेंव्हा जिवंत होतो तेंव्हाही आम्ही मेलेलोच तर होतो. मग आता हेकडी दाखवून उपयोग काय?
मित्रा कीती प्रेतं जाळली आणि बाकी कीती आहेत लायनीत? एका प्रेताने दुसऱ्याला विचारलं.
7 झालेत आणि 27 बाकी आहेत. जरा बघ की आजूबाजुला कीती प्रेतं पडलीत.
कीती वाईट अवस्था झाली आहे रे आपल्या देशाची. पहिलं प्रेत रडवेलं होऊन बोलत होतं.
दिसली का देशाची अवस्था? आता चितांच्या आगिची उंची मोज आणि देशाच्या प्रगतीची उंची समजून घे.
बघ, देशात चारीबाजूने महामारी पसरली आहे... वातावरणातही द्वेष पसरवला गेलाय. अश्या वातावरणात आपली मुलं कशी जगतील बरं?
हो. पण हे सर्व होऊ नाही म्हणून आपण केलं तरी काय?
खरंच, काही नाही केलं.
मग एक काम करूया स्वतःलाचं बोल लावून घेऊया आणि पुन्हा मरून जावूया...गपचूप जळून जाऊया.गेली सत्तर वषाॆप्रमाणे.
माणूस किती विचित्र आहे पहा! आपल्या घरी देव आला म्हणजे आनंद व आपण देवाघरी गेलो म्हणजे दुःख .आपल्या घरी देव यावा म्हणून आटापिटा व आपण देवा घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. अरे बाबा, देवा घरून येणे म्हणजे जन्म आणि देवाघरी जाणे म्हणजे मृत्यू. हे दोन्ही अटळ आहे पण या दोघांमधील गंमत म्हणजेच आयुष्य. जन्म घेताना श्वास असतो पण नाव नसतं आणि मरताना नाव असतं पण श्वास नसतो, म्हणजेच नाव आणि श्वास यामधल्या अंतराला आयुष्य म्हणतात. तुकोबाराय सांगतात... *क्षणभंगुर, रे नाही भरवसा!* *व्हा रे सावध माया पाशा!*.... म्हणून शंभर वर्षे जगण्यापेक्षा असं काही कार्य करा की ज्याद्वारे आपण गेल्यानंतरही शंभर वर्षे लोकांच्या मनात राहू.
ReplyDelete🌹
*दोन रिटायर्ड मित्र बऱ्याच दिवसांनी भेटले.*
ReplyDelete*पहिला रिटायर्ड मित्र: मी रोज दुपारी तीन तास आराम करतो.*
*दुसरा रिटायर्ड मित्र : झोपतोस की काय तीन तास ?*
*पहिला रिटायर्ड मित्र : नाही..*
*माझी बायको झोपते.*
😂😂😂