महाद्भूतम् । हे ऐकण्यासाठी अनेक कोटी जन्म घ्यावे लागतात असे म्हणतात. शक्य तितक्या वेळा ऐकण्याचा प्रयत्न करा. हे ऋग्वेदातील मनुसुक्तम आहे. ऋग्वेदात असे लिहिले आहे की दिवसातून एकदा ऐकल्याने तुमच्या आरोग्यातील कोणतीही कमतरता दूर होऊ शकते. कृपया आपल्या मित्रांसह सामायिक (share)करा.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 20 March 2025
Tuesday, 18 March 2025
बीड जिल्हयातील गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात गठीत समिती अहवाल
विधानभवन येथे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हयातील गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात गठीत समिती अहवाल - मंत्रालयीन विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत बैठक झाली. यावेळी या बैठकीला दूरदृश्यप्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथु रंगानाईक, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र गोरवे, साखर आयुक्त दीपक तावरे, धाराशिव जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणीचे जिल्हाकारी रघुनाथ गावडे, बीडचे जिल्हाधिकारी आविनाश पाठक, लातुरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पुणे विभागीय आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त आर.आनंदकर, महिला व बालविकास विभागाचे सहसचिव विलास ठाकूर, महिला व बालविकास सहआयुक्त राहुल मोरे, आरोग्य विभागाचे डॉ.अमोल भोर, कामगार विभागाचे संकेत कानडे यावेळी उपस्थित होते.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या घटना निदर्शनास आल्यानंतर राज्य शासनाने २६ जून २०१९ रोजी समिती स्थापन केली होती.गेल्या तीन वर्षांत बीड जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांबाबत समितीने तपासणी केली. सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, साखर आयुक्त, कामगार आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था यांनी यामध्ये प्रभावीपणे व समन्वयाने काम करावे. तसेच या विभागांना येणा-या अडचणींचा अहवाल तात्काळ पाठवावा जेणेकरून यामध्ये असणाऱ्या त्रुटीबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना धोरणात्मक निर्णय घेवून ठरविता येतील.
Friday, 14 February 2025
21व्या शतकातील विज्ञान युगात आजही अंधश्रद्धेची जबरदस्त भीती व दहशत कायम...*
*21व्या शतकातील विज्ञान युगात आजही अंधश्रद्धेची जबरदस्त भीती व दहशत कायम...*
Wednesday, 5 February 2025
ही निवृत्तीनंतरच्या आनंदी आणि निरोगी जीवनासाठी ३६ शिफारसींची यादी आहे. एका नामांकित कंपनीच्या HR विभागाने हा संदेश प्रसारित केला आहे.
ही निवृत्तीनंतरच्या आनंदी आणि निरोगी जीवनासाठी ३६ शिफारसींची यादी आहे. एका नामांकित कंपनीच्या HR विभागाने हा संदेश प्रसारित केला आहे.
1. एकटे प्रवास टाळा.
2. जोडीदारासोबत प्रवास करा.
3. गर्दीच्या वेळेत बाहेर जाणे टाळा.
4. अतिव्यायाम किंवा जास्त चालणे टाळा.
5. अति वाचन, मोबाईल वापर किंवा टीव्ही पाहणे टाळा.
6. औषधांचे अति सेवन टाळा.
7. वेळेवर डॉक्टरांना भेटा आणि नियमित औषधे घ्या.
8. निवृत्तीनंतर मालमत्ता व्यवहार टाळा.
9. ओळखपत्र आणि महत्त्वाचे फोन नंबर नेहमी सोबत ठेवा.
10. भूतकाळ विसरा आणि भविष्याची जास्त चिंता करू नका.
11. आपल्या तब्येतीस अनुकूल आहार घ्या आणि सावकाश चावून खा.
12. बाथरूम आणि टॉयलेटमध्ये काळजी घ्या.
13. धूम्रपान आणि मद्यपान टाळा, ते हानिकारक आहेत.
14. स्वतःच्या यशाची बढाई मारू नका.
15. निवृत्तीनंतर काही वर्षे भरपूर प्रवास करा, नंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
16. इतरांसोबत आपल्या संपत्तीविषयी चर्चा करू नका.
17. आपल्या क्षमतेनुसार आणि आरोग्यानुसार व्यायाम करा.
18. उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असल्यास शीर्षासन व कपालभाती टाळा.
19. सकारात्मक राहा आणि अति भावना टाळा.
20. जेवल्यानंतर लगेच झोपू नका.
21. इतरांना पैसे उधार देऊ नका.
22. नवीन पिढीला विनाकारण सल्ले देऊ नका.
23. इतरांच्या वेळेचा आदर करा.
24. गरज नसताना जास्त पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नका.
25. रात्री चांगली झोप मिळण्यासाठी दुपारी झोप टाळा.
26. स्वतःची खासगी जागा ठेवा आणि इतरांच्या गोपनीयतेचा सन्मान करा.
27. मृत्यूपत्र तयार करा आणि जोडीदाराशी चर्चा करा.
28. निवृत्ती बचत पुढच्या पिढीला देण्यापेक्षा ती सुरक्षित ठेवा.
29. ज्येष्ठ नागरिक गटात सामील व्हा, पण वाद टाळा.
30. झोप येत नसेल तर इतरांना त्रास देऊ नका.
31. झाडांवरून फुले तोडू नका.
32. राजकारणावर चर्चा टाळा किंवा वेगवेगळ्या मतांचा स्वीकार करा.
33. सतत आरोग्याच्या तक्रारी करू नका.
34. जोडीदाराशी भांडण टाळा, ते तुमचे मुख्य आधार आहेत.
35. आध्यात्मिक कार्यक्रमांना हजेरी लावा, पण आंधळे अनुकरण करू नका.
36. हास्य आणि आनंदासह तणावमुक्त जीवन जगा.
भारतीय राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक कल्याण संघटनेने (National Senior Citizens' Welfare Association of India) शेअर केलेला हा संदेश अतिशय उपयुक्त आहे. कृपया तो समजून घ्या आणि शक्य तितका आचरणात आणा.
Saturday, 1 February 2025
गंगा जलावरील एक छोटीशी वैज्ञानिक नोंद., कुंभ मेळा,pl share
सुरेखा झिंगडे यांनी पाठवलेला...फॉरवर्ड केलेला संदेश) _
*गंगा जलावरील एक छोटीशी वैज्ञानिक नोंद.... केईएम रुग्णालयात माझ्या सेवेदरम्यान.... मी व दिवंगत डॉ. एस.आर. कामथ हे अत्यंत प्रसिद्ध चेस्ट स्पेशलिस्ट.....*_ *आम्ही तत्कालीन अलाहाबाद येथे होणाऱ्या कुंभवर चर्चा करत होतो..... सरांनी गंगाजलाचा सूक्ष्मजीवशास्त्रीय अभ्यास करण्याचे ठरवले....* _आम्ही जाणून घेण्यास उत्सुक होतो.... लाखोंच्या गंगास्नाना नंतर कोणीही *संसर्गा* सह येत नाही...._ *म्हणून सरांनी एका व्यक्तीला निर्जंतुकीकरण केलेल्या बाटल्या घेऊन पाठवले आणि 5 वेगवेगळ्या ठिकाणाहून गंगाजल गोळा करण्याची सूचना दिली....*
1. काठावरून
2. थोडे दूरून
3. किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला
4. मध्यभागी
आणि (सर्वात महत्वाचे)
5. जेथे जास्तीत जास्त लोक डुबकी घेत होते तेथून...
त्या 5 बाटल्यांचा
एक संच मी माझ्या प्रयोगशाळेत बॅक्टेरियोलॉजिकल अभ्यासासाठी नेला आणि दुसरा सेट
हाफकिन्सला बॅक्टेरियोलॉजी आणि व्हायरोलॉजीच्या,*काउंटर तपासणीसाठी* पाठवण्यात आला....
*परिणाम धक्कादायक होते....माझ्या 5 नमुन्यांपैकी कोणातही जीवाणू वाढलेले दिसले नाहीत*....
हाफकिन्सला पाठवलेल्या 5 नमुन्यांमध्ये देखील
*कोणतेही बॅक्टेरिया दिसून आले नाहीत.*
परंतु नमुन्यांमध्ये *बॅक्टेरियोफेजेसचे*
प्रमाण खूप जास्त होते...... _*बॅक्टेरियोफेजेस* म्हणजे काय?...
ते *व्हायरस* असतात
जे *बॅक्टेरियांना* खातात.....
त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की माझ्या नमुन्यांच्या चाचणीत कोणताही जीव का वाढलेला नाही.....
लाखो लोकांनी डुबकी मारूनही आम्हाला आतापर्यंत कोणतीही
*महामारी का दिसली नाही?*
हे देखील ते स्पष्ट करते.........
*कुंभच्या गूढशास्त्राचा हा पहिला संशोधित अनुभव.......*
(मूळ इंग्रजीतील संदेश स्वैर भाषांतरित)
Sunday, 26 January 2025
26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधील मुख्य फरक ...
26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधील मुख्य फरक ...
1) 15 ऑगस्ट ला पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर ... 26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात
कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.
************
2) 15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting) म्हणतात तर... 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला (flag unfurling) म्हणतात.
************
3)15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात. ***************
4) 15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर ध्वजारोहणहोते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो. *************
_आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.
26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणजेच हा संविधान गौरव दिन आहे, हा संविधान गौरव दिन भारतातील कोणत्याही सण आणि उत्सवापेक्षा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला पाहिजे,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले घटनेची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे.
*संविधान गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*
Saturday, 25 January 2025
*रिट याचिका क्र. ४०५/२३ कर्नाटक हायकोर्ट.* पेन्शनधारकाने जीवन प्रमाणपत्र
. *रिट याचिका क्र. ४०५/२३ कर्नाटक हायकोर्ट.*
पेन्शनधारकाने जीवन प्रमाणपत्र सादर केले नसल्यास; पेन्शन थांबवण्यापूर्वी, पेन्शनधारकाच्या घरी भेट देणे आणि न सादर करण्याचे कारण जाणून घेणे हे बँकेचे कर्तव्य आहे.
न्यायालयाने सर्व थकबाकी भरण्याचे आदेश दिले आणि *₹ दंडही ठोठावला. प्रतिवादीवर एक लाख*.
*6%* व्याजासह पेमेंट दोन आठवड्यांत करावयाचे आहे._
जर 2 आठवड्यांच्या आत पेमेंट केले नाही तर, व्याजाचा दर *18%* टक्के व्याजाने वाढला.
सर्व बँकर्सनी नोंद घ्यावी.
*सर्व पेन्शनधारकांसाठी उपयुक्त निर्णय.*
माझ्या प्रिय मित्रानो,
कृपया ही पोस्ट सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब आणि मित्रांपर्यंत पोहोचवा
Monday, 13 January 2025
-li.आनंदी°पहाट.il-
🚩⚜️🚩🔆🕉️🔆🚩⚜️🚩
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
*उत्तरायणाच्या स्वागताची*
*आज भोगी*
🌹⚜️🚩🔆🌞🔆🚩⚜️🌹
*भारतीय ऋषींनी आकाश निरीक्षण करुन आमच्यासाठी खगोलशास्त्र सांगणारे पंचांग निर्माण केलेय. त्याप्रमाणे आमचे सणवार साजरे होतात.*
*आंग्ल नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. देशातील विविध प्रदेशात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. आणि प्रांतपद्धती.. परंपरेने उत्साहानं याचे स्वागत होते.*
*धनुर्मास संपल्याने उद्या सूर्य मकर राशीत प्रवेश करणार. उद्यापासून शुभकाळ समजल्या जाणाऱ्या उत्तरायणाचा प्रारंभ होणार. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस उद्या सुरु होणार. पृथ्वी तिच्या अक्षापासून सूर्यापासून सर्वात दूर झुकणार. सूर्य उत्तर गोलार्धाकडे जाणार. यामुळे उद्यापासून दिवस मोठा तर रात्र लहान होणार. हा अत्यंत शुभकाळ समजला जातो. म्हणूनच आज सगळे त्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. आज त्रिदिवसीय संक्रांतीचा पहिला दिवस अर्थात भोगी.*
*भारतीय संस्कृतीने जीवनावश्यक योग्य आहाराला धर्मभावनेची जोड दिली आहे. बदलत्या ऋतूमानाचा सकारात्मक परिमाणकारक आहार सणावेळी सांगितला आहे.*
*भोग अर्थातच उपभोग घेणे हे पण जीवनातील अत्यावश्यक कर्मच. हा भोग निरामय आरोग्यासाठी उत्तम गोष्टींचा, आहाराचा घेणे म्हणजे यज्ञकर्मच.*
*शरीरास थंडीच्या परिणामापासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी राजाने पिकविलेल्या आयुर्वेदीय महत्त्व लाभलेल्या सर्वच शेंगावर्गीय भाज्या (भोगीची भाजी ) आज केली जाणार. तृणधान्याचेही महत्त्व आज जगाला पटलेय. पण आम्ही हजारो वर्षे याचाच वापर करतोय. मग आज तिळ लावलेली बाजरीची भाकरी.. खिचडी.. लोणी असा घरोघरीचा सकस आहार लाभणार.*
*इंद्रदेवाने वरुण देवाकडे "आमच्या शेतकऱ्यांच्या शेतात उदंड पिके येवू दे.. मानव तसेच प्राणीमात्रांची तहानभूक भागू दे" अशी प्रार्थना केली होती. तसेच दरवर्षी घडते. भरपूर पिके येतात. देश अन्नधान्यांच्या.. पाण्याचा बाबतीत स्वयंपूर्ण आहे. म्हणूनच हा शेतकरी बांधवांचा तर आवडता सण. लोक त्यामुळे आज आनंदाचे प्रतिक असलेल्या इंद्रदेवाचे पूजन करुन कृतज्ञता व्यक्त करतात.*
*भोगी असल्यामुळे आज महिलावर्गाचे पहाटेच अभ्यंगस्नान झालेय. संक्रांत स्वागतासाठी दारासमोर गोमयाचा सडा घालून सुंदर रंगीबेरंगी रांगोळी रेखाटलेल्या आहेत. आज जगात अनेकांना जमिनीवर बसताही येत नाही, तिथे खाली बसून रांगोळी रेखाटन हा एकाग्रतेचाही परंपरेचा घरगुती व्यायामच. महिला वर्ग नवनवीन पारंपारिक वस्त्रे परिधान करून उत्साहाने.. आनंदाने पूजेसाठी सज्ज आहेत.*
*या संक्रांत सणाचे नाव भलेही प्रत्येक प्रांतात वेगवेगळे असले तरीही देशभर लोकांना निसर्गकृपेचा रुचकर पौष्टिक आहार मिळणार.*
*मग भक्त मन आपल्या आराध्याला या उत्तरायणाच्या स्वागतासाठी उठा.. सिद्ध व्हा म्हणून साद घालत आहे.*
⚜️🌸🎶🔆🌺🔆🎶🌸⚜️
*उठ झाला प्रातःकाल,*
*तुझे गोपाल आले, वननिळा*
*पूर्व दिशे उदेला भानू,*
*आला उदयाचळा*
*प्राणीमात्र पशू पक्षी,*
*विश्रांत वृक्षी, अपुल्या स्थळी*
*निद्रा सारून जागृत होती*
*पंचउषःकाळी*
*रावे मयुरे, हंस साळ्या,*
*सुस्वर मुख कमळी*
*सद्भावे तुज ध्याती गाती*
*स्वमुखे नामावळी*
*कनकाचे घट शिरी,*
*यमुना तिरी, जाती जळा*
*पूर्व दिशे उदेला भानू,*
*आला उदयाचळा*
🌺🎶🌸🎼🚩🎼🌸🎶🌺
*गीत : शाहीर परशराम* ✍
*संगीत : वसंत पवार*
*स्वर : पं. वसंतराव देशपांडे*
*चित्रपट : शाहीर परशुराम*
*(१९६१)*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-१३.०१.२०२५-*
🌻🌸☘🎼🌻🎼☘🌸🌻
Saturday, 11 January 2025
पैठण गावात जे नाथांचं मंदिर आहे , त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीचं माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फुल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते* *वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात* *कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या* *खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो.... म्हणून त्याला" विजयी पांडुरंग" असे म्हणतात. या विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे ,हा भगवंत नाथांना प्रासादिक रुपाने मिळालेला आहे ही मूर्ती दिडफुट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे* *कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळं यान मंदिर बांधलं आणि सोनारकरवी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला "माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छे विरुद्ध तू तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल "मग राजाने विचारले की या मूर्ती चे काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाला की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे...त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठण ला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते ते ज्या खांबाला टेकून पुराण सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात. राजा रामदेवराय नाथांचे प्रवचन संपेपर्यंत थांबले आणि त्यांनी ही मूर्ती तुमच्याकडे कशी किंवा का आणली हे सर्व नाथांना सांगितले आणि त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे सांगितले...त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी* *राहणारा आहेस माझ्याकडे तुझी रहायची इच्छा आहे पण राजा सारखे पंचपक्वान्न माझ्याकडे तुला मिळणार नाहीत ,तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षरं उमटली "दास जेवू घाला न.. घाला" म्हणजे हे नाथ महाराज मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळ राहणार आहे . हे ही या मूर्तीच एक वैशिष्ट्य सांगता येते की विटेवर अजूनही ही उमटलेली अक्षरे आहेत. प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हणल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत* *म्हणल्यावर त्यांनी आपल्या पत्नी ला आवाज दिला त्यांचे नाव गिरीजाबाई होते त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणलं नि नाथांच्या समोर धरलं हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केला नि लोणी चाटले नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि या मूर्तीच दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आजही प्रत्येक एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला* *पिढीसाखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हाताला ही पुसलं जातं तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा जाणवतो ,* *याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडी ने पाणी वाहीले .मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे घट्टे आजही दिसतातअशा तीन वैशिष्ठ्याने नटलेली ही विजयी
पैठण गावात जे नाथांचं मंदिर आहे , त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीचं माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फुल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते*
*वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात* *कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या* *खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो.... म्हणून त्याला" विजयी पांडुरंग" असे म्हणतात. या विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे ,हा भगवंत नाथांना प्रासादिक रुपाने मिळालेला आहे ही मूर्ती दिडफुट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे* *कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळं यान मंदिर बांधलं आणि सोनारकरवी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला "माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छे विरुद्ध तू तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल "मग राजाने विचारले की या मूर्ती चे काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाला की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे...त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठण ला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते ते ज्या खांबाला टेकून पुराण सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात. राजा रामदेवराय नाथांचे प्रवचन संपेपर्यंत थांबले आणि त्यांनी ही मूर्ती तुमच्याकडे कशी किंवा का आणली हे सर्व नाथांना सांगितले आणि त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे सांगितले...त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी* *राहणारा आहेस माझ्याकडे तुझी रहायची इच्छा आहे पण राजा सारखे पंचपक्वान्न माझ्याकडे तुला मिळणार नाहीत ,तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षरं उमटली "दास जेवू घाला न.. घाला" म्हणजे हे नाथ महाराज मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळ राहणार आहे . हे ही या मूर्तीच एक वैशिष्ट्य सांगता येते की विटेवर अजूनही ही उमटलेली अक्षरे आहेत. प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हणल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत* *म्हणल्यावर त्यांनी आपल्या पत्नी ला आवाज दिला त्यांचे नाव गिरीजाबाई होते त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणलं नि नाथांच्या समोर धरलं हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केला नि लोणी चाटले नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि या मूर्तीच दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आजही प्रत्येक एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला* *पिढीसाखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हाताला ही पुसलं जातं तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा जाणवतो ,*
*याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडी ने पाणी वाहीले .मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे घट्टे आजही दिसतातअशा तीन वैशिष्ठ्याने नटलेली ही विजयी
Friday, 21 June 2024
*डीमार्ट* के प्रमोटर *राधाकिशन दमानी* ने *मेट्रो सिनेमा क्वींस रोड मुंबई* के पास *गोपाल मेंशन* में एक सुविधा बनाई है जिसमें मुंबई में इलाज करा रहे मरीजों के परिजनों के ठहरने के लिए 53 कमरे हैं। इसका उद्घाटन कल किया गया। यह बहुत बढ़िया तरीके से बनाया गया है। शुभचिंतकों की किसी भी वास्तविक ज़रूरत के लिए आप इसे संदर्भित कर सकते
*डीमार्ट* के प्रमोटर *राधाकिशन दमानी* ने *मेट्रो सिनेमा क्वींस रोड मुंबई* के पास *गोपाल मेंशन* में एक सुविधा बनाई है जिसमें मुंबई में इलाज करा रहे मरीजों के परिजनों के ठहरने के लिए 53 कमरे हैं। इसका उद्घाटन कल किया गया। यह बहुत बढ़िया तरीके से बनाया गया है। शुभचिंतकों की किसी भी वास्तविक ज़रूरत के लिए आप इसे संदर्भित कर सकते हैं।
पता:
गोपाल मेंशन
50, क्वीन रोड (सिनेमा लेन)
मेट्रो सिनेमा के पास
मुंबई 400 020
संपर्क विवरण:
व्हाट्सअप ऐप। मोबाइल
91 88799 86893
ईमेल:
fd@gopalmansion.com
gm@gopalmansion.com
टेलीफोन नंबर: 022 22055001/02
www.gopalmansion.com
दरें
बहुत उचित हैं
नाश्ता 30
दोपहर का भोजन थाली 75
रात्रिभोज थाली 75
कमरे 800
रसोई और भोजन बहुत विशाल।
कृपया व्यापक रूप से साझा करें।
सभी को नमस्कार..
यदि आपके मुंबई में रिश्तेदार हैं तो कृपया यह जानकारी सभी के साथ साझा करें। *हम मरीजों और रिश्तेदारों को बिना किसी शुल्क के टिफिन उपलब्ध कराते हैं।* क्षेत्र - दक्षिण मुंबई
अस्पताल:- जसलोक, सैफी, बॉम्बे, नायर, जे.जे., सभी मुंबई सेंट्रल और वीटी के पास हैं....
संपर्क विवरण:-
आप हमें व्हाट्सएप भी कर सकते हैं
*कल्पेश लोढ़ा 9967236006*
*मनोज पटवारी 9820645070*
*अमरत जैन 9029373751*
कम से कम उन लोगों को फॉरवर्ड करें जो दूसरों को फॉरवर्ड करके मदद कर सकते हैं।
*आर.के. चैरिटेबल ट्रस्ट* ने होम मेडिकल उपकरण जैसे
* *व्हीलचेयर*
* *सक्शन मशीन*
* *वाटरबेड*
* *एयरबेड*
* *वॉकर*
उपयोग के लिए निःशुल्क (वापसी योग्य जमा के साथ) शुरू किए हैं
संपर्क व्यक्ति:-
*संजय शाह 9322516628*
*चिंतन पंड्या:- 7666311942*
*पता:-17-डी, निसर्ग अपार्टमेंट, आईडीबीआई बैंक के पास, महावीर नगर, कांदिवली पश्चिम मुंबई 67*
कृपया इस संदेश को ज्ञात समूहों में पोस्ट करें ताकि यह प्रसारित हो सके।
*साई विलायतराय चैरिटेबल पॉलीक्लिनिक*
"कंबर दरबार" शांतिलाल मोदी रोड, भूराभाई हॉल के सामने, कांदिवली (पश्चिम), मुंबई।
*T: 02265811644*
*0222865 9615*
*www.kambardarbar.org*
*दिन के समय के शुल्क*
1. *सामान्य ओपीडी* ₹1/- केवल दवाइयों के साथ
प्रतिदिन _11-30 बजे और शाम 4-30 बजे_
2. *एक्स-रे* ₹100/-
प्रतिदिन _9 बजे से शाम 5 बजे तक_
3. *ईसीजी* ₹70.00
प्रतिदिन _*9.00 बजे से 11.00 बजे तक*_
4. *पैथोलॉजी* अत्यधिक रियायती दरें। सीबीसी ₹20/- केवल।
प्रतिदिन _8.30 बजे से दोपहर 12.00 बजे तक_
5. *आंखों की जांच* ₹20/-
प्रतिदिन _3.30 बजे_
सुबह _9 बजे: बुधवार, शुक्रवार, शनिवार_
मोतियाबिंद सर्जरी: सर्वश्रेष्ठ भारतीय लेंस के साथ निःशुल्क।
लेजर (फेको) सर्जरी:
₹5,300/- यू.एस. आयातित नॉन-फोल्डेबल लेंस
₹10,000/- यू.के. आयातित फोल्डेबल एस्फेरिक लेंस। (बाहरी दर 40,000/- रु.)
6. *स्त्री रोग/आई.वी.एफ./हिस्टेरोस्कोपी*
_मंगल/गुरु/शुक्र। 1 बजे_
7. *त्वचा विशेष* ₹20.00
सोमवार _3.30 बजे_
8. *आर्थोपेडिक* ₹20.00
मंगलवार _3.30 बजे_
9. *मधुमेह और कार्डियो* ₹20.00
बुधवार _4.30 बजे_
10. *बाल विशेष* ₹20.00
शुक्रवार _5.30 बजे_
11. *कान / नाक/ गला* ₹20.00
बुधवार / शुक्रवार _3.30 बजे_
12. *दंत* नाममात्र शुल्क आर सी शुल्क: ₹750/-.
प्रतिदिन _9.00 बजे से दोपहर 1.00 बजे तक_
प्रतिदिन _2.00 बजे से शाम 5.00 बजे तक_
13. *डायलिसिस* बीपीएल रोगियों के लिए निःशुल्क
प्रतिदिन (फोन: 28067645)
14. *गर्भाशय कैंसर* (गर्भाशय कैंसर) जांच निःशुल्क
15. *14 वर्ष से 24 वर्ष की आयु की लड़कियों के लिए कैंसर रोधी इंजेक्शन*
16. वरिष्ठ नागरिकों के लिए *श्रवण यंत्र* वास्तविक लागत का 50%। जन्म से योग्य बच्चों के लिए निःशुल्क।
17. *ग्रीष्म अवकाश के दौरान सभी छात्रों को रियायती दरों पर नोटबुक और अन्य स्टेशनरी आइटम*।
18. *बीई एमबीबीएस सीए सीएस बीफार्म एमसीए और चयनित एमबीए छात्रों के लिए योग्य उम्मीदवारों के लिए उच्च शिक्षा के लिए *छात्रवृत्ति*।
*www.kambardabar.org पर जाएं और सभी आवश्यक संलग्नकों के साथ फॉर्म जमा करें।
कृपया ईमेल p_zijn zasainani@rediffmail.com पर संपर्क करें
*किसी भी सिफारिश की आवश्यकता नहीं है।*
कृपया इस संदेश को सहेज लें, भविष्य में उपयोगी हो सकता है
Wednesday, 7 February 2024
कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठित सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना पाठवाव्यात
कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी
राज्यस्तरीय समिती गठित
सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना पाठवाव्यात
पुणे, दि.६ : राज्यातील महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल, नवीन कार्यालये निर्मिती तसेच महसुली कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून महसूल कायद्यांमध्ये कालसुसंगत सुधारणा करण्याबाबत काही सूचना असल्यास १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त तथा समितीच्या सदस्य सचिव वर्षा लड्डा-उंटवाल यांनी केले आहे.
महसूल व वन विभागाच्या २५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या आदेशानुसार ही समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या बाबी, सामाजिक परिस्थितीत झालेला बदल व इतर अनुषंगिक बाबींमुळे महसूल कामकाजाशी संबंधित महत्त्वाच्या कायद्यांमध्ये कालानुरुप आवश्यक बदलांबाबत अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार आहे.
आवाहन
महसूल विभागाशी संबंधित महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७, महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ व त्याखालील नियम, महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व त्याअंतर्गत असलेले नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना समितीच्या कार्यालयाकडे समक्ष, पोस्ट, ई-मेलद्वारे (rev.reformcomt@gmail.com ) अथवा सदस्य सचिव तथा उपायुक्त (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन,बंडगार्डन रोड, पुणे- ४११ ००१ या पत्त्यावर पाठवाव्यात. ज्यांना समक्ष सूचना सादर करावयाच्या आहेत त्यांना १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता समितीला सादर करता येतील, असेही श्रीमती लड्डा यांनी कळविले आहे.
00000
Saturday, 27 January 2024
बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबध्द
बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबध्द
- मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि.२५ : राज्यांत मोठ्या प्रमाणात असलेला बंजारा समाज भटक्या विमुक्त जमाती मध्ये असून या समाजाला विकासाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना राबवून उन्नतीसाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
या वेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार राजेश राठोड, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शंकर पवार, गोद्री कुंभ प्रमुख, राज्य धर्मादाय समिती प्रमुख रामेश्वर नाईक, अरूण चव्हाण, संत गोपाल चैतन्य बाबाजी पाल, कबीर दास महाराज, श्याम चैतन्य महाराज, सुंदर महाजन, दिनेश चव्हाण उपसचिव इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, श्रीकृष्ण पवार उपसचिव,सहकार, पणन, पंडित जाधव उपसचिव ग्रामविकास आदी सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गोद्री येथील कुंभ मेळ्यास वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने आज समाजातील वेगवेगळ्या समस्यांबाबतीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
समाजातील वेगवेगळ्या भागातील तांड्याला जोडण्यासाठी वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेला गती देण्याबरोबरच तांड्याला महसुली गाव म्हणून मान्यता देण्याबाबत चर्चा झाली.
बंजारा -लबाना समाजातील मोठ्या प्रमाणावर होणारे धर्मांतर रोखण्यासाठी मध्यप्रदेश, आणि उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच समाजातील कला परंपरा, संस्कृती आदी बाबींचे जतन करण्यासाठी विशेष भर देण्यात यावा, अशा सूचनाही मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.
000
Saturday, 20 January 2024
Sunday, 14 January 2024
रामरक्षा पठण कार्यक्रमात एक कोणालाच माहीत नसलेली गोष्ट
आजच्या SP कॉलेज ला संपन्न झालेल्या रामरक्षा पठण कार्यक्रमात एक कोणालाच माहीत नसलेली गोष्ट अभिनेते राहुल सोलापूरकरांनी सांगितली ती अशी-
अयोध्येच्या राम मंदिराचं बांधकाम कोर्टाच्या 2019 च्या निर्णयानंतर सुरू झाल्यावर, त्याच परिसरात असलेली रामलला ची मूर्ती एका अस्थाई मंदिरात शिफ्ट करायची होती.त्या साठी मुहूर्त जो ठरला होता तो होता मार्च 2020 चा, नेमका त्याच दरम्यान संपूर्ण भारतात कोरोना सुरू झालेला होता आणि त्यामुळे कुणालाच राम लला च्या मिरवणुकीत सहभागी होता येणार नव्हतें आणि रामाला वाजत गाजत नेता येणार नसल्याने योगी आदित्यनाथ काळजीत होते. त्यांनी मोदींना फोन लावून सांगितलं की रामाची मिरवणूक दणदणीत व्हायला हवी तेव्हा मोदींनी सांगितल की ते मी।बघून घेईन.. आणि तो दिवस होता 25 मार्च 2020 गुढीपाडवा त्या दिवशी सर्व देश वासीयांना थाळी, घंटा नाद तसेच देवाजवळ दिवा लावायला सांगितला गेला... कुणालाच माहिती नव्हते की असे का सांगितले गेलेय.. आणि त्या दरम्यान योगी आदित्य नाथ ह्यांनी स्वतः 1.3 km चालत जाऊन डोक्यावर राम लला ची मूर्ती घेऊन 5 महंत आणि 3-4 सेक्युरिटी गार्ड घेऊन शिफ्ट केली.. तेव्हा संपूर्ण देशवासी थाळी वाजवत होते परन्तु कुणालाही ह्याची पुसटशी देखील कल्पना नव्हती.. नंतर मोदींनी आदित्यनाथ ह्यांना सांगितले की 100 कोटी लोकांना सोबत घेऊन इतकी वाजत गाजत मिरवणूक अयोध्येत तरी होऊ शकली असती का 😄.... मुख्य म्हणजे ह्यात आस्तिक नास्तिक सगळेच थाळ्या वाजवत होते... जय श्रीराम!🚩
Featured post
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...