Showing posts with label समजिक. Show all posts
Showing posts with label समजिक. Show all posts

Friday, 12 July 2024

अवैध वृक्षतोड केल्यास 50 हजार रुपये दंडाची वसूली

 अवैध वृक्षतोड केल्यास 50 हजार रुपये दंडाची वसूली

-वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 12:  पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि राज्यातील हरीत आच्छादन वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहेत. अवैध वृक्षतोडीवर निर्बंध आणण्यासाठी वृक्षतोड अधिनियम 1964 अन्वये 1 हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात येतो. मात्र हा दंड कमी असून यामध्ये आता अवैध वृक्षतोड रोखण्याण्यासाठी 50 हजार रुपये दंड ठोठाविण्यात येईलअशी घोषणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.

            यासंदर्भात सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी प्रश्न मांडला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य श्री.भिमराव तापकीरसंजय सावकारेमनीषा चौधरीराम कदम यांनी भाग घेतला.

            अधिकची माहिती देताना वन मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीकाही अपरिहार्य कारणास्तव वृक्षतोडीची परवानगी मागितल्यासत्याची शहानिशा करून विहीत कालावधीत परवानगी देण्याबाबतची कार्यपद्धती आणण्यात येईल.   फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाच्या सर्वेनुसार राज्यामध्ये 2015 पासून वृक्षलागवड मोहिमेमुळे वनेतर क्षेत्रातील हरीत आच्छादनात 2 हजार 550 चौरस किलोमीटर इतकी वाढ झाली आहे. तसेच मॅग्रोव्ह वनामध्ये झालेल्या वाढीमध्ये राज्य क्रमांक एकवर आहे. वृक्षलागवडीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माँ के नाम एक वृक्ष’ ही घोषणा केली आहे.   उद्योगांकडून उत्सर्जित होणाऱ्या  कार्बन क्रेडीटबाबत सुस्पष्ट धोरणाची आवश्यकता आहे. उद्योगांनी जेवढे कार्बन उत्सर्जित केलेतेवढे वृक्ष लावले पाहिजेत. राज्यात एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी (फॉरेस्ट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) ची स्थापना करण्यात आली आहे.

            शेतकरी विदेशी जातीचे वृक्षही लावू शकतात. त्यावर कुठलेही बंधन नाही. वनशेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. बांबू प्रजातीच्या 8 जातींना 175 रुपये अनुदान तीन वर्षापर्यंत देण्यात येत आहे. हे अनुदान आता 10 हजार हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कोळशाऐवजी बांबूपासून बनविलेले बांबू पॅलेट्स उपयोगात आणण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित उपवनसंरक्षक यांच्यास्तरावर दर दोन महिन्यांनी लोकप्रतिनिधींसमावेत बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतील. या बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील वन विषयक अडचणी आणि समस्यांचे समाधान करावेअसेही वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

Tuesday, 26 December 2023

Dwarika nagari पहायची तर चला

 गुजरात सरकार और मझगांव डाक के बीच वाइब्रेंट गुजरात में एक समझौता होगा जिसके तहत मझगांव डाकयार्ड  एक विशेष पनडुब्बी द्वारिका के समुद्र में चलाएगी जो समुद्र के नीचे 300 फीट गहराई में जाकर तीर्थ यात्रियों को समुद्र में डूबी हुई द्वारिका नगरी के अवशेष के दर्शन कराएगी 


इस पनडुब्बी में 24 यात्री और 6 क्रू बैठ सकते हैं


Tuesday, 19 December 2023

नारायण आयुर्वेद : जश्न अग्निहोत्री बनीं नारायण हेमोबोस्ट की ब्रांड एंबेसडर

 नारायण आयुर्वेद : जश्न अग्निहोत्री बनीं नारायण हेमोबोस्ट की ब्रांड एंबेसडर



बॉलीवुड की मशहूर अभिनेत्री जश्न अग्निहोत्री नारायण हेमोबोस्ट की नई ब्रांड एंबेसडर बनीं हैं। इस मौके पर नारायण हेमोबोस्ट के डायरेक्टर अनिल सिंह ने जश्न अग्निहोत्री की तारीफ की और कहा कि वह एक बहुत ही उम्दा कलाकार हैं। जश्न अग्निहोत्री ने कहा कि वह नारायण हेमोबोस्ट के साथ जुड़कर बहुत खुश हैं। उन्होंने कहा कि हेमोबोस्ट एक बेहतरीन आयुर्वेदिक सिरप है जो शरीर में खून की कमी को दूर करता है। इससे शारीरिक कमजोरी, थकान, एनीमिया, भूख न लगना, चेहरे के दाग-धब्बे और ojas की कमी जैसी समस्याएं दूर होती हैं। जश्न अग्निहोत्री ने कहा कि वह खुद भी हेमोबोस्ट का सेवन करती हैं और उन्हें इसके फायदे महसूस हुए हैं। उन्होंने कहा कि हेमोबोस्ट ने उन्हें थकान और कमजोरी से छुटकारा दिलाया है और उनकी त्वचा में निखार आया है।

 नारायण हेमोबोस्ट एक आयुर्वेदिक सिरप है जो शरीर में खून की कमी को दूर करता है। यह सिरप अश्वगंधा, शतावरी, गिलोय, आंवला और हल्दी जैसी आयुर्वेदिक जड़ी-बूटियों से बना है। इन जड़ी-बूटियों के गुणों से शरीर में खून बनता है और ऊर्जा का स्तर बढ़ता है। जश्न अग्निहोत्री की नियुक्ति से नारायण हेमोबोस्ट को काफी उम्मीदें हैं। कंपनी का मानना है कि जश्न अग्निहोत्री की लोकप्रियता और छवि से कंपनी को अपने उत्पाद को लोगों तक पहुंचाने में मदद मिलेगी। जश्न अग्निहोत्री ने कहा कि वह नारायण हेमोबोस्ट के साथ मिलकर लोगों को खून की कमी जैसी समस्याओं के बारे में जागरूक करने का काम करेंगी। वही इसके प्रचारक ब्रजेश मेहर हैं।

Narayan Ayurveda: Jashn Agnihotri becomes the brand ambassador of Narayan Hemoboost

Famous Bollywood actress Jashan Agnihotri Narayan has become the new brand ambassador of Hemoboost. On this occasion, Narayan Hemoboost Director Anil Singh praised Jashan Agnihotri and said that he is a very good artist.

Jashn Agnihotri said that he is very happy to be associated with Narayan Hemoboost. He said that Hemoboost is an excellent Ayurvedic syrup which removes anemia in the body. This removes problems like physical weakness, fatigue, anemia, loss of appetite, facial blemishes and lack of ojas.

Jashn Agnihotri said that she herself takes Hemoboost and has experienced its benefits. He said that Hemoboost has relieved him of fatigue and weakness and has improved his skin.

Narayan Hemoboost is an Ayurvedic syrup which removes blood deficiency in the body. This syrup is made from Ayurvedic herbs like Ashwagandha, Shatavari, Giloy, Amla and Turmeric. The properties of these herbs produce blood in the body and increase energy levels.

Narayan Hemoboost has high hopes from the appointment of Jashan Agnihotri. The company believes that the popularity and image of Jashn Agnihotri will help the company in reaching its product among the people.

Jashn Agnihotri said that she will work with Narayana Hemoboost to make people aware about problems like anemia. Its promoter is Brajesh Mehar.

Featured post

Lakshvedhi