लोकसहभागातून जलसुरक्षित महाराष्ट्र
जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी लोकसहभागाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शासनाच्या प्रयत्नांना ग्रामस्थ, शेतकरी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध सामाजिक संस्थांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळाल्यास जलसुरक्षित महाराष्ट्राचे उद्दिष्ट अधिक वेगाने साध्य होऊ शकते. गावागावांत जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिक पातळीवरील सहभागाचे महत्त्वही सचिव पापळकर या मुलाखतीतून अधोरेखित करणार आहेत.
No comments:
Post a Comment