Monday, 11 May 2026

बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दया, क्षमा आणि शांतीचे मूल्य

 सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणालेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दयाक्षमा आणि शांतीचे मूल्य दिले. समानतासमान संधी आणि सामाजिक जबाबदारी यांवर आधारित त्यांचा विचार आजही मार्गदर्शक ठरत आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली त्यांच्या तत्त्वज्ञानातच दडलेली आहे. भारतीय संविधान हे जगासाठी मार्गदर्शक ठरणारे असूनत्यावर उभारलेली लोकशाही व्यवस्थाप्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय व्यवस्था ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi