Thursday, 19 February 2026

स्थानिक भूगोल आणि हवामान समजून घेणे महत्त्वाचे

 स्थानिक भूगोल आणि हवामान समजून घेणे महत्त्वाचे

मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करतांना वक्त्यांनी स्थानिक भूगोल आणि पर्जन्यमान लक्षात घेऊनच नियोजन करण्याचा सल्ला दिला.

युरोपमधील मॉडेल जसेच्या तसे भारतात लागू करता येत नाही. प्रत्येक शहराची हवामान व सामाजिक परिस्थिती वेगळी असतेनवकल्पना म्हणजे योग्य नियोजन आणि टिकाऊ विकास नवकल्पना म्हणजे केवळ नवे तंत्रज्ञान नव्हेतर संसाधनांचा योग्य वापरदीर्घकालीन टिकाऊपणा आणि लोकसहभाग असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. स्थानिक वास्तव समजून घेतलेतरच शहरी प्रकल्प यशस्वी होतातअसे विविध वक्त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi