स्थानिक भूगोल आणि हवामान समजून घेणे महत्त्वाचे
मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करतांना वक्त्यांनी स्थानिक भूगोल आणि पर्जन्यमान लक्षात घेऊनच नियोजन करण्याचा सल्ला दिला.
युरोपमधील मॉडेल जसेच्या तसे भारतात लागू करता येत नाही. प्रत्येक शहराची हवामान व सामाजिक परिस्थिती वेगळी असते, नवकल्पना म्हणजे योग्य नियोजन आणि टिकाऊ विकास नवकल्पना म्हणजे केवळ नवे तंत्रज्ञान नव्हे, तर संसाधनांचा योग्य वापर, दीर्घकालीन टिकाऊपणा आणि लोकसहभाग असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. “वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. स्थानिक वास्तव समजून घेतले, तरच शहरी प्रकल्प यशस्वी होतात, असे विविध वक्त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment