Saturday, 29 March 2025

*🟥आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो.*

 *🟥आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो.*

(खाली अनेक उपाय दररोज करा म्हणून नमुद केलेले आहे परंतु ते आपण जसे जमेल तसे, परंतु वर्षभरात किमान 4 ते 6 वेळा व प्रत्येक वेळेस किमान 21 दिवस सलग केल्यास तुम्हास डाॅक्टर कडे जाण्याची गरजच पडणार नाही)


*◾कॅन्सर होण्याची भीती वाटते*-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.


*◾हार्ट अँटॅकची भीती वाटते* - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.


*◾मुळव्याध होण्याची भीती वाटतेय* - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.


*◾किडनी फेल होण्याची भीती वाटतेय*- दररोज सकाळी कोथिंबीरीचा रस अनुषापोटी प्या.


*◾पित्त होण्याची भीती वाटतेय* -नियमित आवळा रस प्या.


*◾सर्दी होण्याची भीती वाटतेय* - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.


*◾टक्कल पडण्याची भीती वाटतेय*- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा.


*◾दात लवकर पडण्याची भीती वाटतेय* - फ्रिज/कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.


*◾डायबेटीस होण्याची भीती वाटते-* तणावमुक्त जीवन जगा, व्यायाम करा. जागरण टाळा. साखर खाणे बंद करा. गुळ खा.


*◾भीतीमुळे झोप येत नाही*-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.


*◾काही आजार नसला तरी, अनुलोमीलम 15 मी कपालभाती 15 मी सुर्यनमस्कार 12 आर्वतन रोज करा.*


*🟩आरोग्य संवाद स्वतःसाठी एवढं तरी करा.*


◾रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.


◾भरपूर टाळ्या वाजवा.


◾हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या.


◾पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. (अँक्युप्रेशर करा)


◾आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.


◾नियमित प्राणायाम करा. (भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम)


◾सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.


◾सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.


◾दुपारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत.


◾संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किंवा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.


◾नाभिचक्र मूळ जागी ठेवा.


◾पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठेवा.


◾एकाचवेळी भरपेट खाऊ नका.


◾चौरस आहार घ्या.


◾जास्तीत जास्त शाकाहारी रहा.


◾Black Tea च प्या.


◾जेवणात कोशिंबीर (कच्चे) खा.


◾ध्यानधारणा करा.


◾सकारात्मक वर्तन / विचार ठेवा.


◾सत्य बोला. समाजसेवा करा.


◾भरपूर ऐका मात्र कमी बोला.

◾नैसर्गिक जीवन जगा.


◾गरज असेल तर घरगुती औषधे (आजीबाईचा बटवा) घेणे.


◾पोट साफ ठेवणे.


◾वात, पित्त व कफ प्रवृत्ती ओळखून उपचार करा.


साभार : @ravindra2962

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi