*बहुगुणी लाळ,लार,सलायवा*
भगवंताने मानवी शरीरास दिलेली देणगी म्हणजे लाळ या लाळी मुळे अनेक आजार बरे होतात.
लाळीत मातीत असलेले अठरा गुणधर्म उपस्थित असतात.
यामुळे अनेक आजार कायमस्वरूपी दुर पळतात. आता कोणकोणते आजार दुर जातात हे पाहू.
१)डोळ्यातून पाणी येणे
२)डोळ्याला ताण येणे.
३)मोतिबिंदू,तिरळेपणा
४)काचबिंदू
५)रांजणववाडी
६)खाज
७)खरुज, नायटा
८)इसब
९)सोरायसिस
१०)त्वचेवरील सफेद डाग
११)कोड,व्हिटँलीगो, चट्टे
१२)जुन्या वाहत्या जखमा
१३)गँग्रीन
१४)चेहऱ्यावर असलेले वांग, डाग,पिंपल्स, फोड,
१५)भाजलेले डाग
१६)भगेंद्र,फिशर
१७)मुळव्याध
इत्यादी अनेक रोग सतत लाळ लावल्यास बरे होतात. आता अनेकांना हा प्रश्न पडेल ही लाळ एवढी आणणार कुठून कशी घ्यायची तर यासाठी काही नियम आहेत.रात्री झोपताना भरपूर पाणी प्यायल्याने शरीरात आवश्यक लाळ तयार होते.फक्त झोपण्यापूर्वी दंतमंजन करून झोपल्यास चांगले गुणधर्म असलेली ही लाळ मिळेल. पण आपलीच लाळ आपण वापरावी.दुसऱ्या साठी ते विष आहे हे मात्र पक्के लक्षात ठेवा व उठल्या उठल्या करदर्शन झाल्यावर लाळ बाधित जागी लावा फरक पहा.आणि ती लावून वगैरे झाली की प्रथम गुळण्या करून ती लाळ पोटात घ्या. म्हणजे पोटातील अनेक आजार ही दुर होतील.पोस्ट आवडल्यास शेअर करा.
गजानन
No comments:
Post a Comment