Tuesday, 30 September 2025

प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येकापर्यंत बँक जोडण्यात आली आहे. बँकांवरील कर्जाचा भार कमी

 मागील दहा वर्षात ५६ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. यामुळे ४४ लाख कोटी रुपयांचे विविध योजनांच्या लाभाचे वितरण थेट बँक खात्यात करण्यात येत आहे. प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येकापर्यंत बँक जोडण्यात आली आहे. बँकांवरील कर्जाचा भार कमी करून एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट्स) २.५ टक्के ठेवण्यात यश आले आहे. बँकिंग तंत्रज्ञान सुधारण्यासाठी चार 'आरवर काम करण्यात आले आहे. यामध्य रिकनाईझरिकव्हररिकॅपॅबिलिटीज आणि रिफॉर्म यांचा समावेश आहेअसेही केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणालेबँकांनी मागील काळात झालेल्या वित्तीय सुधारणांचा अभ्यास करून शासनाला भविष्यातही काही सुधारणा करावयाच्या असल्यास त्या सुचवाव्यात. नुकत्याच केंद्र शासनाने वस्तू व सेवा कर (जीएसटी) मध्ये सुधारणा केल्या आहेत. कुठल्याही विक्री करामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी कपात आहे. वित्तीय विषयक गुन्ह्यांमध्ये दंड अधिक करण्यात आला आहे. तसेच कायद्यांमध्ये बदल करून बँकिंग सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यात आल्या आहेत

बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावे

 बँकांनी सूक्ष्मलघुमध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावे

- केंद्रीय गृह मंत्री अमित शाह

           

मुंबईदि. २५ : ज्या देशामध्ये सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र पूर्णपणे प्रगत झाले आहे. तोच देश जगात विकसित राष्ट्र म्हणून उदयास आला आहे. भारतालाही २०४७ पर्यंत सर्वच क्षेत्रात विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळकट करावे लागणार आहे. त्यासाठी बँकांनी सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना अर्थसहाय्य करावेअसे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

इंडियन एक्सप्रेस माध्यम समूहाच्यावतीने हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे आयोजित ‘इंडियाज बेस्ट बँक्स’ पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी  केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेइंडियन एक्सप्रेस माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक गोयंकासंपादक श्यामल मुजुमदारकार्यकारी संपादक ऋषीराज उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणालेभारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. याच सुधारणांचा परिपाक म्हणून भारताचा विकासदर सहा ते सात टक्के ठेवण्यात यश आले आहे. देशामध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये ४० टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. जग विकसित आणि विकसनशील अशा दोन भागात विभागले आहे. विकसित देश त्यांच्या अस्तित्वासाठी आणि विकसनशील देश कर्जाने ग्रासले आहेत. मात्र भारत कल्याणकारी योजनावित्तीय सुधारणा आणि खंबीर नेतृत्वामुळे विकासाची गाथा पुढे नेत आहे.

दिवाळी निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट

 दिवाळी निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना

दोन हजार रुपये भाऊबीज भेट

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. २६ : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी एकूण ₹४०.६१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठीपोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजीची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी शक्ती’ असूनत्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहेअसेही त्यांनी सांगितले.

भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघेल असा विश्वासही मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

 

Farmers’ success stories shared with PM Modi, nashik dhule pune sarata Jalna

 

Farmers’ success stories shared with PM Modi

Chief Minister Fadnavis introduced various beneficiary farmers to PM Modi, who personally interacted with them and heard their success stories:

·         Nashik (Satana – Kikwari village): Farmer Sunil Sitaram Kakulate irrigated 40 acres through Kusum-C scheme, increasing annual income by ₹2 lakh and creating employment for 50–60 people.

·         Akola (Barshi Takli – Bhendi Mahal): Farmer Tushar Wankhede set up a 10 MW solar project on 6.5 acres. Earlier, due to lack of night power, only chickpea was cultivated. Now he grows papaya and banana, raising income from ₹35,000 to ₹80,000.

·         Jalna (Jafrabad – Satefad): Farmer Surat Jatale installed a 5 HP solar pump under Kusum-B scheme, raising annual income from ₹60,000 to ₹1.5 lakh.

·         Jalna (Bapkal): Farmer Tai Kishor Sawant installed a 3 HP solar pump for two acres under Kusum-B, increasing soybean production and utilizing surplus power at home through an inverter.

·         Pune (Ambegaon – Mai Vasti): Farmer Madhuri Dhumal set up a 10 MW solar project on 10 acres, earning ₹15 lakh annually. Farmers in the area now have reliable daytime power.

·         Dhule (Shirpur – Wakvad): Farmer Chandu Pawara installed a 7.5 HP solar pump, enabling maize, wheat, and groundnut cultivation.

·         Satara: Farmer Gopal Mahalle benefitted from Kusum-C scheme. His project provides electricity to 1,700 people, supports gram panchayat revenue of ₹5 lakh annually, and ensures daytime electricity to local farmers.

महाराष्ट्र देश में अव्वल

 महाराष्ट्र देश में अव्वल

पीएम-कुसुम सी (मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0) के तहत महाराष्ट्र में 6 लाख किसानों को दिन में बिजली उपलब्ध कराई जा रही हैजिससे 32.08 लाख एकड़ भूमि सिंचाई के दायरे में आई है। साथ हीविभिन्न योजनाओं के तहत अब तक 6.46 लाख सौर कृषि पंप स्थापित किए जा चुके हैंजिनसे 20.95 लाख एकड़ भूमि सिंचित हो रही है। इन उपलब्धियों के साथ महाराष्ट्र ने देश में पहला स्थान हासिल किया है।

0000

नाशिक अकोला, सातारा, पुणे जालना, धुळेकिसानों ने की सफलता की कहानियाँ साझा

 किसानों ने की सफलता की कहानियाँ साझा

मुख्यमंत्री फडणवीस ने प्रधानमंत्री मोदी को विभिन्न लाभार्थी किसानों से परिचित कराया। प्रधानमंत्री ने उनसे सीधे बातचीत कर उनकी सफलता की कहानियाँ सुनीं :

नाशिक (सटाणा – किकवारी) : किसान सुनील सिताराम काकुलते ने कुसुम-सी योजना से 40 एकड़ भूमि सिंचाई के दायरे में लाई। उनकी आय सालाना 2 लाख रुपये बढ़ी और 5060 लोगों को रोजगार मिला।

अकोला (बार्शी टाकली – भेंडी महळ) : किसान तुषार वानखेड़े ने 6.5 एकड़ में 10 मेगावाट का सौर प्रोजेक्ट लगाया। पहले बिजली न मिलने से केवल चना बोते थे। अब पपीता और केला उगाकर 35 हजार की बजाय 80 हजार रुपये की आय हो रही है।

जालना (जाफराबाद – सतेफाड़) : किसान सुरत जटाळे ने 5 एचपी का सौर पंप लगाया। उनकी सालाना आय 60 हजार रुपये से बढ़कर 1.5 लाख रुपये हो गई।

जालना (बापकाळ) : किसान ताई किशोर सावंत ने 3 एचपी का सौर पंप लगाया। सोयाबीन उत्पादन बढ़ा और अतिरिक्त बिजली का घरेलू उपयोग हो रहा है।

पुणे (आंबेगांव – माई वस्ती) : किसान माधुरी धुमाल ने 10 एकड़ में 10 मेगावाट का प्रोजेक्ट लगाया। वार्षिक आय 15 लाख रुपये हो रही है और क्षेत्र के किसानों को दिन में बिजली मिल रही है।

धुले (शिरपुर – वाकवड) : किसान चंदू पावरा ने 7.5 एचपी सौर पंप लगाया। अब मक्कागेहूं और मूंगफली जैसी फसलें हो रही हैं।

सातारा : किसान गोपाल महल्ले ने सौर प्रोजेक्ट से 1,700 लोगों को बिजली उपलब्ध कराई। ग्राम पंचायत को 5 लाख रुपये वार्षिक आय मिल रही है और किसानों को दिन में बिजली से फायदा हो रहा है।

सौर ऊर्जा परियोजनाओं से बड़े पैमाने पर रोजगार सृजन“सौर परियोजनाएँ कृषि को बदल रही हैं

 सौर ऊर्जा परियोजनाओं से बड़े पैमाने पर रोजगार सृजन

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

  • महाराष्ट्र में 2,458 मेगावाट क्षमता वाली 454 सौर परियोजनाओं का लोकार्पण
  • प्रधानमंत्री ने लाभार्थी किसानों से साझा की सफलताओं की कहानियाँ

 

मुंबई25 सितम्बर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज महाराष्ट्र में 2,458 मेगावाट क्षमता वाली 454 सौर ऊर्जा परियोजनाओं का लोकार्पण वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से किया। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी उपस्थित थे।

प्रधानमंत्री ने कहा कि सौर परियोजनाओं से किसानों को दिन में बिजली उपलब्ध हो रही हैजिससे उनकी आय दुगनी हो रही है। उन्होंने किसानों से अपील की कि वे प्राकृतिक खेती की ओर रुख करेंकम लागत और अधिक उत्पादन वाली फसलों को अपनाएं तथा भूमि स्वास्थ्य संरक्षण पर ध्यान दें। प्रधानमंत्री ने कहा कि इन सौर परियोजनाओं से बड़े पैमाने पर रोजगार भी सृजित हो रहे हैं।

यह कार्यक्रम राजस्थान के बांसवाड़ा से आयोजित हुआजिसका ऑनलाइन प्रसारण मुंबई के बांद्रा (पूर्व) स्थित प्रकाशगढ़ से किया गया। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमहावितरण के अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक लोकेश चंद्रमहानिर्मिती के प्रबंध निदेशक राधाकृष्णन बी.तथा पीएम-कुसुम सी (मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0) और पीएम-कुसुम सीबी (मागेल त्याला सौर कृषि पंप योजना) के लाभार्थी किसान उपस्थित थे। प्रधानमंत्री मोदी ने महाराष्ट्र के किसानों से सीधे संवाद भी किया।

सौर परियोजनाएँ कृषि को बदल रही हैं – प्रधानमंत्री मोदी

प्रधानमंत्री ने कहा कि सौर ऊर्जा परियोजनाओं से किसानों को दिन के समय बिजलीसालभर सिंचाई और स्थायी आय मिल रही है। उन्होंने रासायनिक खाद और कीटनाशकों पर निर्भरता कम कर शून्य बजट प्राकृतिक खेती अपनाने का आह्वान किया। इससे लागत घटती हैभूमि की गुणवत्ता सुधरती है और किसानों का मुनाफा बढ़ता है।

प्रधानमंत्री ने यह भी कहा कि भारत को हर वर्ष एक लाख करोड़ रुपये का खाद्य तेल आयात करना पड़ता है। इस समस्या के समाधान हेतु किसानों को तिलहन फसलों की खेती करनी चाहिए। साथ हीबाजरा (मिलेट्स) की बढ़ती मांग को देखते हुए ऐसी फसलें लेने से किसानों की आय बढ़ेगी और आर्थिक स्वावलंबन की ओर कदम बढ़ेंगे। उन्होंने किसानों से आह्वान किया कि वे प्राकृतिक खेती पर राज्यपाल आचार्य देवव्रत के व्याख्यान अवश्य सुनें।

Featured post

Lakshvedhi