Wednesday, 15 April 2026

क्वांटम तंत्रज्ञान हे केवळ सायन्स फिक्शन राहिलेले नाही, तर संगणक, संवाद

 माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीक्वांटम तंत्रज्ञान हे केवळ सायन्स फिक्शन राहिलेले नाहीतर संगणकसंवाद व्यवस्थाआरोग्यवित्त आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणारे पुढील पाऊल आहे. पारंपरिक संगणकातील ‘बिट्स’पासून ‘क्युबिट्स’पर्यंत झालेला प्रवास हा तंत्रज्ञानातील मोठा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.

क्वांटमची संकल्पना सोप्या शब्दांत स्पष्ट करताना मंत्री ॲड.शेलार यांनी ‘परिमाण आणि मापन’ यावर आधारित उदाहरण दिले. नकाशावर दिसणारे अंतर आणि प्रत्यक्षातील अंतर यातील फरक समजून घेण्याची मानवी क्षमता हीच पुढे क्वांटम तंत्रज्ञानाच्या रूपात विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री ॲड.शेलार यांनी उद्योग क्षेत्र आणि तरुणांना या क्वांटम क्रांतीत सहभागी होण्याचे आवाहन करत शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधाप्रोत्साहन आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाईलअसे सांगितले. तसेच तंत्रज्ञानावर आपण आरूढ झालो नाहीतर तंत्रज्ञान आपल्यावर आरूढ होईलअसे सांगून त्यांनी क्वांटम युगात सक्रिय सहभागाची गरज व्यक्त 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi