Sunday, 1 March 2026

राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (एसईओसी) २४×७ सुरुनागरिकांनी फोन १०७७ (टोल फ्री) फोन +९१-९३२१५८७१४३ दूरध्वनी : ०२२-२२०२७९९० ई-मेल : controlroom@gov.in यावर संपर्क साधावा.,pl share

 राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (एसईओसी२४×७ सुरु

परदेशात अडकलेल्या नागरिकांबाबत माहिती देण्यासाठी अथवा आपत्कालीन मदतीसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्र २४×७ सुरु राहणार आहे.  नागरिकांनी  फोन  १०७७ (टोल फ्री) फोन  +९१-९३२१५८७१४३ दूरध्वनी : ०२२-२२०२७९९० ई-मेल : controlroom@gov.in यावर संपर्क साधावा.

 

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय गल्फ व मध्य-पूर्व देशांतील भारतीय दूतावासांचे देशनिहाय आपत्कालीन संपर्क क्रमांक- कतार (दोहा) फोन : ००९७४-५५६४७५०२ / ००९७४-५५६४७५०३ई-मेल : cons.doha@mea.gov.in

 

संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी / दुबई) – टोल फ्री : ८००-४६३४२व्हॉट्सॲप : +९७१-५४३०९०५७१ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.inई-मेल : ca.abudhabi@mea.gov.in

 

सौदी अरेबिया (रियाध / जेद्दाह) – फोन : ००-९६६-११-४८८४६९७व्हॉट्सॲप (फक्त) : ००-९६६-५४२१२६७४८टोल फ्री : ८००-२४७-१२३४ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in

 

बहरीन (मनामा) - फोन : ००९७३-३९४१८०७१

कुवैत फोन : +९६५-६५५०१९४६ (२४×७ आपत्कालीन)ई-मेल : community.kuwait@mea.gov.in

ओमान (मस्कत)- कम्युनिटी टोल फ्री : ८००७१२३४व्हॉट्सॲप : +९६८-९३५७७९७९,

कॉन्सुलर हेल्पलाईन : २४६९५९८१

 

इराण (तेहरान)- फोन : +९८-९१२-८१०-९११५फोन : +९८-९१२-८१०-९१०९फोन : +९८-९१२-८१०-९१०२,

फोन : +९८-९९३-२१७-९३५९

 

इस्रायल (तेल अवीव)-  फोन : +९७२-५४-७५२०७११फोन : +९७२-५४-२४२८३७८ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in

 

जॉर्डन (अम्मान)-  फोन : ००९६२-७७०४२२२७६ (तातडीने देश सोडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे)

 

पॅलेस्टाईन (रामल्लाह)- फोन : +९७०-५९२९१६४१८ई-मेल : repoffice@mea.gov.in

 

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • सुरक्षित ठिकाणीच वास्तव्यास राहावे व अनावश्यक हालचाल टाळावी
  • भारतीय दूतावास व वाणिज्य दूतावासांच्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे
  • आपले सध्याचे लोकेशन व परिस्थिती कुटुंबीयांना नियमित कळवावी मोबाईल फोन पूर्ण चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत
  • सोशल मीडियावरील अफवा व अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये
  • संबंधित दूतावासाकडे नोंदणी करणे अत्यावश्यक आहे

 

महाराष्ट्र शासन व भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय हे संयुक्तपणे परदेशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास कार्यरत आहे. आवश्यक मदतमाहिती समन्वय तसेच परिस्थितीनुसार स्थलांतराची (इव्हॅक्युएशन) तयारी सुरू असल्याचे आपत्कालीन कार्य केंद्राचे उपसचिव दत्तात्रय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi