Thursday, 26 March 2026

पोलीस दल बळकट करण्यासाठीही महत्वाचे पाऊल उचलण्यात

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीपोलीस दल बळकट करण्यासाठीही महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यात एकूण २.३० लाख पदांपैकी २.०६ लाख पदे भरलेली असून १६,६०७ पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ५० हजारांहून अधिक पोलिसांची भरती करण्यात आली आहे. तसेच १२,९५२ पोलीस घरे बांधकामाधीन असून पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्याबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi