Thursday, 26 March 2026

अमली पदार्थांविरोधात राज्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई

 अमली पदार्थांविरोधात राज्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. २०२४ मध्ये ४४ हजार किलोतर २०२५ मध्ये ५६ हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. २०२५ मध्ये १५,९३३ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ५,५०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. केवळ आरोपींना पकडण्यापेक्षा संपूर्ण साखळी उघड करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi