Friday, 20 March 2026

तरुण भारतने राष्ट्रवादाचा विचार समाजापर्यंत पोहोचविला-नितीन गडकरी तरुण भारतला

 तरुण भारतने राष्ट्रवादाचा विचार समाजापर्यंत पोहोचविला-नितीन गडकरी

तरुण भारतला अनेक संकटांचा सामना करावा लागलापणत्याने आपली वैचारिक भूमिका कधीही सोडली नाहीरा.स्वसंघाचा राष्ट्रवादाचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम तरुण भारतने सातत्याने केले आहेअसे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी बोलताना काढलेया शतकपूर्तीच्या इतिहासात भाऊसाहेब माडखोलकर यांच्यासह सर्वांचेच अत्यंत मोलाचे योगदान आहेअसेही ते म्हणालेयावेळी रास्वसंघाच्या ज्येष्ठ प्रचारकांच्या कार्याची नोंद घेणाऱ्या समर्पण या विशेषांकाचे तसेच शताब्दीपूर्तीनिमित्त काढण्यात आलेल्या अविरत या विशेष पुरवणीचे प्रकाशनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi