महिला उद्योजिका भारताच्या विकासाचा कणा
- पणन मंत्री जयकुमार रावल
· गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस, मॅग्नेट योजना व महिला मॉलच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठेपर्यंत थेट प्रवेश
मुंबई, दि. २५ महिलांचे आर्थिक सबलीकरण हाच भारताच्या विकासाचा कणा असून महिलांनी मोठ्या संख्येने उद्योग-व्यवसायात उतरावे असे आवाहन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उद्योजिका कार्यशाळा व प्रदर्शनात पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.
No comments:
Post a Comment