Saturday, 28 February 2026

नाशिक ही आध्यात्माची राजधानी आहे. ही भूमी, संत, विचारवंत, कवी, लेखकांची भूमी

 उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्यानाशिक ही आध्यात्माची राजधानी आहे. ही भूमीसंतविचारवंतकवीलेखकांची भूमी आहे. येथे मराठी भाषेचा कुंभमेळा विश्व मराठी संमेलनानिमित्त भरला आहे. मराठी ही मातीशी जोडलेली भाषा आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लंडनमध्ये महाराष्ट्र भवन उभारणीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

 मराठी भाषेचा अभिमान बाळगत तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करू याअसेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

मराठी भाषा ज्ञानविज्ञानउपजिवीकेची भाषा व्हावी अशी अपेक्षा करून नव्या पिढीला मराठीची गोडी लावण्यासाठी प्रत्येकाने मराठीचा अभिमान बाळगावाअसे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi