Wednesday, 29 October 2025

पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने 5 हजार बसेस घेण्याचा निर्णय

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने 5 हजार बसेस घेण्याचा निर्णय पूर्वीच झाला आहे. त्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.  मुंबई वन ॲपच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी  'सिंगल तिकीट सिस्टीमआणण्यात आली आहे. प्रवासी भाड्याचे उत्पन्न  जास्त असेल तर बेस्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. यासाठी हे उत्पन्न जास्तीत जास्त वाढविण्यासाठी काम केले जावेअधिक व्यावसायिक दृष्टिकोन आणला जावा. 'बेस्टसक्षमीकरणासाठी राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका तत्पर आहेचअसा आश्वासक दिलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi