शिवकालीन धरण व जिजाऊंची दृष्टी यांची गोष्ट!
(भवतालाच्या गोष्टी २५)
रयतेला उपयोगी पडेल असा कारभार करण्याची जिजाऊंची दृष्टी होती. त्याचे एक उदाहरण म्हणजे, शिवरायांच्या बालपणी पुण्याजवळ त्यांनी बांधून घेतलेले तीन बंधारे. त्यांची ही दृष्टी शिवरायांकडे आली असेल आणि त्यांनी ती अधिक विकसित केली असेल तर ते स्वाभाविकच आहे. अशा कितीतरी रचना, निर्मिती शिवरायांनी त्यांच्या कार्यकाळात करून घेतल्या आहेत. त्यामुळेच त्यांचे छत्रपती बनणे लोकांसाठी आनंदाचे, जिव्हाळ्याचे, अभिमानाचे होते. आज तब्बल ३४८ वर्षांनंतरही त्यांचा राज्याभिषेक इतक्या उत्साहात का साजरा केला जातो, याचे कारणही त्यांच्या या दृष्टीतच दडले आहे... या शिवकालीन बंधाऱ्यांची आणि जिजाऊंच्या दृष्टीची ही गोष्ट!
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://www.bhavatal.com/Jijau-Ranje-Bandhara
(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी खास भवतालाच्या गोष्टी या सदरातील ही पंचवीसाची गोष्ट)
भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी - bhavatal.com
(इतरांसोबतही शेअर करा
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment