Tuesday, 7 June 2022

 राज्यात ४४२ टॅंकर्सने पाणीपुरवठा

            राज्यात ३० मे २०२२ च्या स्थितीप्रमाणे ५१५ गावे आणि ११८० वाड्यांना ४४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये कोकण विभागात १८२ गावे आणि ५७२ वाड्यांना १०६ टँकर्सद्वारेनाशिक विभागात १२६ गावे  आणि २३४ वाड्यांना १०५ टँकर्सद्वारेपुणे विभागात ७५ गावे आणि ३४२ वाड्यांना ८० टँकर्सद्वारेऔरंगाबाद विभागात ५४ गावे आणि ३२ वाड्यांना ७३ टँकर्सद्वारेअमरावती विभागात ७५ गावांना ७५ टँकर्सद्वारेनागपूर विभागात ३ गावांना ३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.

राज्यात मोठेमध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा २६.२८ टक्के

            राज्यात मोठेमध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात २ जून २०२२ रोजीच्या आकडेवारीप्रमाणे २६.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये अमरावती विभागात ३२.३० टक्केऔरंगाबाद विभागात २९.५८ टक्केकोकण विभागात ३८.४७ टक्केनागपूर विभागात २८.५४ टक्केनाशिक विभागात २४.०९ टक्केपुणे विभागात २०.४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi