Monday, 13 September 2021

 *लक्ष्मी*

पण काहीही म्हणा ज्या ज्या घरात सगळ्या सुना , मुलं , जावा , नातवंडं एकत्र येतात सर्वजण मिळून कामं करतात तिथं खरंच प्रसन्न वाटतं , करमतं ! दोन तीन दिवस अगदी मजेत जातात !*मित्र हो ,*

हे करमणं , मजा वाटणं , प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते ! ती येते , रहाते , जेवते आणि जातांना म्हणते खुशाल रहा असंच मिळून मिसळून रहात जा ! कुणी आणि का लावलं असेल आपल्या मागे हे सगळं? शास्त्रीय दृष्ट्या असेल का काही अर्थ या सणसमारंभाना ? थोडा विचार केला , चिंतन केलं तर आपल्याला कळेल..........या सणाच्या निमित्ताने आपलं घर भरून जातं आपुलकीला उधाण येतं माणसं एकत्र येतात ,भेटतात , बोलतात आणि पुन्हा आपापल्या गावी पोट भरण्यासाठी निघून जातात ......! बैठकीत झालेली माणसांची गर्दी आणि दारा समोर झालेली पादत्राणांची , पाऊलांची दाटी हीच खरी लक्ष्मी .......! चार दिवस सर्व कुटुंबाचं एका छता खाली येणं गुण्यागोविंदाने रहाणं आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं ...... हीच खरी लक्ष्मी ! पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा तुम्ही राहूद्या मी करते असा एका जावेने दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हीच खरी लक्ष्मी ....! मित्रहो त्यामुळे पूर्वजांना नाव ठेऊ नका ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते पण मनाने श्रीमंत होते सुशिक्षित नसतीलही पण नम्र होते एखाद्या वेळेस रागवत असतील पण डुख धरत नव्हते ते फॉरेन रिटर्न नव्हते परंतू एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची हे त्यांना चांगलं कळत होतं योग्य वेळी योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं ...... हीच खरी लक्ष्मी ! मला मला करण्यापेक्षा तू घे , तू घे चा आग्रह करणे आधी काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर काम करा अशी  जेष्ठांनी केलेली मायेची सूचना घर , कुटुंब आणि नातं टिकण्यासाठी केलेला प्रत्येक सदस्याचा त्याग....हीच खरी लक्ष्मी ....* 

💖💖💞💞💕💕💝💝


 


 


 

Sunday, 12 September 2021

 पुरुष को हमेशा एक स्त्री का साथ चाहिए

   फिर वो चाहे मन्दिर हो या संसार


 मंदिर में कृष्ण के साथ --> राधा 

               राम के साथ --> सीता

            शंकर के साथ --> पार्वती


       सुबह से रात तक मनुष्य को

            अपने हर काम में 

              एक स्त्री की

          आवश्यकता होती ही है.


       पढ़ते समय --> विद्या

                फिर --> लक्ष्मी

       और अंत में -->  शाँति

दिन की शुरुआत --> ऊषा के साथ,

 दिन की समाप्ति --> संध्या से होती है.

   किन्तु काम तो --> अन्नपूर्णा के

                           लिये ही करना है.


    रात यानी --> निशा के समय भी 

                         निंदिया रानी

     सोने के बाद --> सपना 


 मंत्रोच्चार के लिये --> गायत्री 

          ग्रंथ पढ़ें तो --> गीता


  👇 मंदिर में भगवान के सामने 👇

          वंदना, पूजा, अर्चना

            आरती, आराधना

                और ये सब भी ...

   केवल --> श्रद्धा के साथ.


       अंधेरा हो तो  --> ज्योति


          लड़ाई लड़ने जायें तो --> 

         जया और विजया


      बुढ़ापे में --> करुणा वो भी 

                  --> ममता के साथ.


    गुस्सा आ जाए, तब --> क्षमा


   इसीलिए तो धन्य है --> स्त्री जाति👸

    जिसके  बगैर पुरुष🤵 अधूरा है.


🙏नारी शक्ति को प्रणाम🙏 

इस लेख को पढ़ें और भेजने वाले को धन्यवाद अवस्य दे

 *झाडूशी संबंधित प्रथा :*


 *लक्ष्मी कृपेसाठी करा 3 झाडूंचा हा एक उपाय *


*झाडू एक सामान्य वस्तू आहे परंतु शास्त्रामध्ये या वस्तूचा संबंध महालक्ष्मी कृपेशी सांगण्यात आला आहे. झाडू आपल्या घरातील कचरा रूपातील दरिद्रता दूर करते आणि साफ-सफाई रुपात लक्ष्मीची कृपा प्रदान करते. ज्या घरामध्ये स्वच्छता असते, त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.*

 देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराजवळील एखाद्या मंदिरात तीन झाडू ठेवून या. ही प्राचीन काळापासून सुरु असलेली प्रथा आहे. प्राचीन काळी लोक मंदिरात झाडू दान करत होते.


*लक्षात ठेवा या गोष्टी...*

-----------$$$----------------


- सकाळी ब्रह्म मुहुर्तामध्ये मंदिरात झाडू ठेवावेत.

- हे काम एखाद्या विशेष दिवशी करण्यात यावे. विशेष दिवस म्हणजे एखादा सण, ज्योतिषातील शुभ योग किंवा शुक्रवार.

- हे काम कोणालाही न सांगता गुप्त स्वरुपात करावे. शास्त्रामध्ये गुप्त दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.

- ज्या दिवशी हे काम करावयाचे आहे, त्यापूर्वी एक दिवस अगोदर तीन झाडू बाजारातून खरेदी करून आणावेत.

झाडूमुळे दूर होते नकारात्मक उर्जा

जर घरातील कचरा, धूळ, जाले-जळमट चांगल्या प्रकारे स्वच्छ केला नाहीत तर घरातील वातावरण नकारात्मक होते. झाडूमुळे ही घाण दूर केली जाते यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते. नकारात्मक वातावरणात राहणाऱ्या लोकांचे विचाराची नकारात्मक होऊ शकतात. याचा प्रभाव घरातील आर्थिक स्थितीवर पडू शकतो. घरात साफ-सफाई, स्वच्छता केल्यास या समस्यांना सामोरे जावे लागत नाही तसेच देवी-देवतांची कृपा प्राप्त होते.


- शास्त्रामध्ये झाडूला देवी लक्ष्मीचे रुप मानण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे झाडूचा अनादर करू नये.


*- झाडूला दरवाजामागे ठेवणे जास्त शुभ राहते.*


*- झाडू कधीही उभा ठेवू नये. हा अपशकून मानला जातो.*


*- आजही अनेक लोक झाडूला पाय लागल्यानंतर झाडूला प्रणाम करतात.*


*- जेव्हाही तुम्ही नवीन घरामध्ये जाणार असाल तेव्हा नवा झाडू घेऊन घरामध्ये प्रवेश करावा. हा शुभ शकुन मानला जातो. यामुळे देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. नवीन घरामध्ये सुख-समृद्धी येते.*


*- जर घरामध्ये एखादे लहान मुल अचानक झाडून काढू लागले तर समजावे की एखादा पाहुणा घरामध्ये येणार आहे.*


*- लक्षात ठेवा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नये. असे केल्यास घरामध्ये दरिद्रता येते. सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करून घ्यावी, कारण सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मी पृथ्वी भ्रमण करत असते.*


*जेव्हा झाडूचे काम संपते तेव्हा कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवा. झाडू इतरांच्या दृष्टीस पडल्यास घरात कलह होतात, असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे. झाडूला पाय लागणे म्हणजे झाडूचा अपमान करणे होय. त्यामुळे झाडू नेहमी लपवून ठेवतात. असे केल्याने घराला बरकत येते.*

🙏🏻🙏🏻


 *झाडूशी संबंधित प्रथा :*


 *लक्ष्मी कृपेसाठी करा 3 झाडूंचा हा एक उपाय *


*झाडू एक सामान्य वस्तू आहे परंतु शास्त्रामध्ये या वस्तूचा संबंध महालक्ष्मी कृपेशी सांगण्यात आला आहे. झाडू आपल्या घरातील कचरा रूपातील दरिद्रता दूर करते आणि साफ-सफाई रुपात लक्ष्मीची कृपा प्रदान करते. ज्या घरामध्ये स्वच्छता असते, त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.*

 देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराजवळील एखाद्या मंदिरात तीन झाडू ठेवून या. ही प्राचीन काळापासून सुरु असलेली प्रथा आहे. प्राचीन काळी लोक मंदिरात झाडू दान करत होते.


*लक्षात ठेवा या गोष्टी...*

-----------$$$----------------


- सकाळी ब्रह्म मुहुर्तामध्ये मंदिरात झाडू ठेवावेत.

- हे काम एखाद्या विशेष दिवशी करण्यात यावे. विशेष दिवस म्हणजे एखादा सण, ज्योतिषातील शुभ योग किंवा शुक्रवार.

- हे काम कोणालाही न सांगता गुप्त स्वरुपात करावे. शास्त्रामध्ये गुप्त दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.

- ज्या दिवशी हे काम करावयाचे आहे, त्यापूर्वी एक दिवस अगोदर तीन झाडू बाजारातून खरेदी करून आणावेत.

झाडूमुळे दूर होते नकारात्मक उर्जा

जर घरातील कचरा, धूळ, जाले-जळमट चांगल्या प्रकारे स्वच्छ केला नाहीत तर घरातील वातावरण नकारात्मक होते. झाडूमुळे ही घाण दूर केली जाते यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते. नकारात्मक वातावरणात राहणाऱ्या लोकांचे विचाराची नकारात्मक होऊ शकतात. याचा प्रभाव घरातील आर्थिक स्थितीवर पडू शकतो. घरात साफ-सफाई, स्वच्छता केल्यास या समस्यांना सामोरे जावे लागत नाही तसेच देवी-देवतांची कृपा प्राप्त होते.


- शास्त्रामध्ये झाडूला देवी लक्ष्मीचे रुप मानण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे झाडूचा अनादर करू नये.


*- झाडूला दरवाजामागे ठेवणे जास्त शुभ राहते.*


*- झाडू कधीही उभा ठेवू नये. हा अपशकून मानला जातो.*


*- आजही अनेक लोक झाडूला पाय लागल्यानंतर झाडूला प्रणाम करतात.*


*- जेव्हाही तुम्ही नवीन घरामध्ये जाणार असाल तेव्हा नवा झाडू घेऊन घरामध्ये प्रवेश करावा. हा शुभ शकुन मानला जातो. यामुळे देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. नवीन घरामध्ये सुख-समृद्धी येते.*


*- जर घरामध्ये एखादे लहान मुल अचानक झाडून काढू लागले तर समजावे की एखादा पाहुणा घरामध्ये येणार आहे.*


*- लक्षात ठेवा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नये. असे केल्यास घरामध्ये दरिद्रता येते. सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करून घ्यावी, कारण सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मी पृथ्वी भ्रमण करत असते.*


*जेव्हा झाडूचे काम संपते तेव्हा कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवा. झाडू इतरांच्या दृष्टीस पडल्यास घरात कलह होतात, असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे. झाडूला पाय लागणे म्हणजे झाडूचा अपमान करणे होय. त्यामुळे झाडू नेहमी लपवून ठेवतात. असे केल्याने घराला बरकत येते.*

🙏🏻🙏🏻

Featured post

Lakshvedhi