कामगारांच्या हक्कांबाबत विभागाने सक्रिय भूमिका घ्यावी
कामगारांच्या तक्रारींकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता त्यांच्या हक्कांचा गांभीर्याने विचार करावा. तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी कामगार विभागाने सक्रिय भूमिका बजावावी, असे राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले. बैठकीत राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष पावसकर आणि कर्मचारी नेते डॉ. हरिहरन यांनी कामगारांच्या विविध समस्या मांडल्या.
0000
No comments:
Post a Comment