Friday, 8 May 2026

मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण काम आवश्यक

 मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत संघभावनासंयम आणि सातत्यपूर्ण काम आवश्यक

– निवृत्त आयपीएस अधिकारी आशिष गुप्ता

मुंबईदि. ८ : शासन अथवा खासगी कोणताही नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविताना सायबर सुरक्षाडेटा एन्क्रिप्शन आणि गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असून नाविन्यपूर्ण प्रकल्पावर काम करणा-या टीममध्ये संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण काम करणे आवश्यक असल्याचे मत निवृत्त आयपीएस अधिकारी आशिष गुप्ता यांनी व्यक्त केले. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या टेक वारी २.०’ उपक्रमांतर्गत इम्प्लिमेंटेशन ऑफ लार्ज आयटी प्रोजेक्ट्स अँड प्रोक्युअरमेंट्स या विषयावरील विशेष व्याख्यानात गुप्ता  बोलत होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi