Sunday, 22 March 2026

भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला असून, आता तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने

 उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन म्हणाले कीउद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. मुंबईतील वीज पुरवठ्याचे उदाहरण देत त्यांनी टाटांच्या जिद्दीचे कौतुक केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला असूनआता तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ही प्रगती साधताना तरुणांनी 'स्किल इंडियाआणि 'पीएम-दक्षसारख्या व्यासपीठांचा लाभ घ्यावाअसा सल्ला त्यांनी दिला. आज ज्यांना पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे नाही. आयुष्यभर नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा. कॅम्पसच्या बाहेर स्पर्धेचे जग कठीण आहेपण आत्मविश्वासाने संकटांचा सामना केल्यास यश तुमचेच आहे असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi