Saturday, 27 April 2024

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान

 

        मुंबईदि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात  सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

वर्धा - ५६.६६ टक्के

अकोला - ५२.४९  टक्के

अमरावती - ५४.५० टक्के

बुलढाणा -  ५२.२४ टक्के

हिंगोली -  ५२.०३ टक्के

नांदेड -  ५२.४७ टक्के

परभणी -५३.७९ टक्के

यवतमाळ - वाशिम - ५४.०४ टक्के

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi