*स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...*
*संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते*
*आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*.
*✍❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...*
❤️🙏🏾शुभ प्रभात🙏🏾❤️: *ईश्वर सिर्फ मिलाने का काम करता हैं...*
*संबंधों में नजदीकियाँ या दूरियाँ बढ़ाने का काम व्यक्ति स्वयं करता है...*
💖 * 💖 ज्याला एक तरी खरा मित्र असतो त्याला कधीच आरशाची गरज भासत नाही.
*नात्यांमध्ये दिलं घेतलं पाहिजे असं कधीच नसतं तर कधी कधी आपले आपुलकीचे दोन शब्दच समोरच्याला सगळ्यात मोठा आनंद देत असतात...*
*!! !!*
No comments:
Post a Comment