Saturday, 12 November 2022

पार्थ स बोध केला माधवन

 😊अनेक चांगले मेसेज पाठवूनही, *रिप्लाय न मिळाल्याने,* अर्जुनाने वैतागुन जेंव्हा *मोबाईल खाली* ठेवला...


तेंव्हा *श्रीकृष्णाने अर्जुनास तीन सत्ये* समजावली...


- ज्यांना *तु आवडतोस,* ते न वाचताही *तुझ्या मेसेजला रिप्लाय* देतात .. कारण ते तुझे मित्र असतात .


- काहींना *तुझे मेसेज आवडतात,* पण पद ' प्रतिष्ठा ' व लोकं काय म्हणतील ? याचा विचार करून ते *रिप्लाय करीत नाहीत,* कारण ते चतुर असतात


- ज्यांना तु आवडत नाहीस त्यांना तुझा *मेसेज कितीही आवडला* तरी ते *कधीच रिप्लाय* करणार नाहीत..!!

कारण ते तुझे विरोधक असतात.


म्हणून हे पार्था ! 

 

तु *मोबाईल उचलीत* रहा!

तु *लिहीत* रहा !

तु *पाठवत* रहा !


*"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"*

ही वेळ सुद्धा निघून जाणार 

जय श्री कृष्ण 🌹🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi