😊अनेक चांगले मेसेज पाठवूनही, *रिप्लाय न मिळाल्याने,* अर्जुनाने वैतागुन जेंव्हा *मोबाईल खाली* ठेवला...
तेंव्हा *श्रीकृष्णाने अर्जुनास तीन सत्ये* समजावली...
- ज्यांना *तु आवडतोस,* ते न वाचताही *तुझ्या मेसेजला रिप्लाय* देतात .. कारण ते तुझे मित्र असतात .
- काहींना *तुझे मेसेज आवडतात,* पण पद ' प्रतिष्ठा ' व लोकं काय म्हणतील ? याचा विचार करून ते *रिप्लाय करीत नाहीत,* कारण ते चतुर असतात
- ज्यांना तु आवडत नाहीस त्यांना तुझा *मेसेज कितीही आवडला* तरी ते *कधीच रिप्लाय* करणार नाहीत..!!
कारण ते तुझे विरोधक असतात.
म्हणून हे पार्था !
तु *मोबाईल उचलीत* रहा!
तु *लिहीत* रहा !
तु *पाठवत* रहा !
*"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"*
ही वेळ सुद्धा निघून जाणार
जय श्री कृष्ण 🌹🙏🙏🙏
No comments:
Post a Comment