मान्सूनच्या लांबलेल्या आगमनाची गोष्ट !
(भवतालाच्या गोष्टी ३८)
मान्सून म्हणजेच मोसमी वारे सर्वसाधारणपणे १ जून रोजी केरळमार्गे भारतात येतात. त्यानंतर ते हळूहळू संपूर्ण भारत व्यापतात. हे वारे पूर्वी १५ जुलै रोजी संपूर्ण भारत व्यापत होते, आता मात्र आठवडाभर आधी म्हणजे ८ जुलै रोजी संपूर्ण भारतात पोहोचतात. महाराष्ट्रात मात्र ते उशिराने पोहोचू लागले आहेत. मुंबई-पुण्याला एक दोन दिवसांचा उशीर, तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आठवड्याभराचा विलंब होत आहे. असे का? याचा मागोवा घेणारी ही रंजक गोष्ट.र्ण वाचण्यासाठी लिंक-
https://www.bhavatal.com/
वताल बेवसाईटच्या वाचकांसाठी भसाठी - bhavatal.com
इतरांसोबत शेअरही करा.
--

भवताल
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment