[02/09, 12:26] B Vaishali: *"कात्रीची" धार गेली तर कापड एकवेळ कापलं जात नाही पण "खात्रीची" धार गेली की "नातं" मात्र हमखास कापलं जातं.*
*अपयश हे संध्याकाळी विसरून*
*जायचे असते कारण*
*उद्याची येणारी सकाळ*
*ही तुम्हाला एक नवीन संधी असते*
*यशापर्यंत पोहचण्याची …*
🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏
No comments:
Post a Comment