Friday, 3 September 2021

 [02/09, 12:26] B Vaishali: *"कात्रीची" धार गेली तर कापड एकवेळ कापलं जात नाही पण "खात्रीची" धार गेली की "नातं" मात्र हमखास कापलं जातं.*                                                  

*अपयश हे संध्याकाळी विसरून* 

*जायचे असते  कारण*

*उद्याची येणारी सकाळ*

*ही तुम्हाला एक नवीन संधी असते* 

*यशापर्यंत पोहचण्याची …*


🙏🙏 शुभ  सकाळ 🙏🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi