Saturday, 31 January 2026

राज्य शासनाने कायदेविषयक प्रशिक्षण आणि संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीराज्य शासनाने कायदेविषयक प्रशिक्षण आणि संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग करून अतिशय कमी कालावधीत ही उत्कृष्ट वास्तू उभारली गेली आहे. अकॅडमीच्या इमारतीचे दर्जेदार आणि अल्पावधीत पूर्ण झालेले बांधकाम हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीची आठवण करून देणारे असल्याचे सांगून त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय हा देशातील पहिलाच निर्णय असून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र यांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक केले. बदलते कायदेनवीन फौजदारी कायदेतसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयव तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी प्रशिक्षित वकील आणि अभियोजक तयार करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी अकॅडमीसाठी राज्य शासनाकडून 10 कोटी रुपयांचे अनुदान आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वितरित केले जाईलअसेही सांगितले.

तळोजा येथील या अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते पार

 तळोजा येथील या अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी भूषविले.यावेळी व्यासपीठावर मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरेभारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. अनिल सी. सिंगमहाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ.मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. देविदास पांगम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची

 कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील

दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची  

 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर' (बीबीएटीआरसीचे कौतुक करीत मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी आवर्जून नमूद केले कीज्याप्रमाणे न्यायमूर्तींसाठी प्रशिक्षण अकॅडमी आहेत्याप्रमाणे वकिलांसाठी प्रशिक्षण अकॅडमी का नाहीयाचे उत्तर बार कौन्सिलने दिले आहे. कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज (कोर्ट क्राफ्ट) यातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी अत्यंत महत्त्वाची ठरेल.

            तळोजा येथील या अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी भूषविले.यावेळी व्यासपीठावर मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरेभारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. अनिल सी. सिंगमहाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ.मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. देविदास पांगम यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

 राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

मुंबई31 : महाराष्ट्र के राज्यपाल आचार्य देवव्रत ने आज सुनेत्रा अजित पवार को राज्य के उपमुख्यमंत्री पद एवं गोपनीयता की शपथ दिलाई।

लोकभवन में सादे रूप में आयोजित इस शपथग्रहण समारोह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा अध्यक्ष एडवोकेट राहुल नार्वेकरविधान परिषद की उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेमंत्रिमंडल के सदस्यजनप्रतिनिधिमुख्य सचिव राजेश अग्रवालवरिष्ठ प्रशासनिक एवं पुलिस अधिकारीसुनेत्रा पवार के परिवारजन तथा आमंत्रित गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।





राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ




  

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

 

मुंबईदि. 31 : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

लोकभवन येथे साधेपणाने आयोजित या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेमंत्रिमंडळातील सदस्यलोकप्रतिनिधीमुख्य सचिव राजेश अग्रवालवरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

किसानों के हित के लिए सरकार प्रतिबद्ध

 किसानों के हित के लिए सरकार प्रतिबद्ध

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि सरकार किसानों के हितों के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है और संकट के समय किसानों को भरपूर सहायता प्रदान की गई है। अगले चरण में सूखामुक्त महाराष्ट्र के निर्माण हेतु नदी जोड़ परियोजनाओं के माध्यम से राज्य के कोने-कोने तक पानी पहुंचाया जाएगा। उन्होंने बताया कि बुनियादी ढांचे के क्षेत्र में महाराष्ट्र नए कीर्तिमान स्थापित कर रहा है। मुंबई महानगर क्षेत्र के बुनियादी ढांचा प्रकल्पसमृद्धि महामार्ग और शक्तिपीठ महामार्ग जैसे प्रोजेक्ट राज्य के विकास को गति दे रहे हैं।


भारत एक महत्वपूर्ण वैश्विक शक्ति और अर्थव्यवस्था के रूप में स्थापित

 भारत एक महत्वपूर्ण वैश्विक शक्ति और अर्थव्यवस्था के रूप में स्थापित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में आज भारत को एक महत्वपूर्ण वैश्विक शक्ति और अर्थव्यवस्था के रूप में देखा जा रहा है। मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि यह सफलता संविधान द्वारा प्रदत्त लोकतांत्रिक व्यवस्था के कारण ही संभव हुई है। महाराष्ट्र संतों और वीरों की भूमि है तथा छत्रपति शिवाजी महाराज द्वारा दिए गए स्वाभिमान के मूल्यों पर राज्य की प्रगति आधारित है। उन्होंने कहा कि विदर्भमराठवाड़ाउत्तर महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रकोकण और मुंबई सहित राज्य के सभी क्षेत्रों में निवेश और रोजगार सृजन हो रहा है।

Featured post

Lakshvedhi