Sunday, 12 June 2022

मतदार यादी

 221 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्यांची 21 जूनला प्रसिद्धी


            मुंबई, दि. 10 (रानिआ): विविध जिल्ह्यांमधील 221 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 जून 2022 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 27 जून 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले.

            मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या 221 नगरपरिषदा/ पंचायतींमध्ये 208 नगरपरिषदा आणि 13 नगरपंचायतींचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 21 जून 2022 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 21 ते 27 जून 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 1 जुलै 2022 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 5 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

            प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

Start up

 स्टार्टअप आणि उद्योजकता विकासासाठी युनिकॉर्नसह यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन घेणार

                                      -प्रधान सचिव मनीषा वर्मा

            मुंबई, दि. 11: देशात सर्वाधिक युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. त्याचबरोबर स्टार्टअप इकोसिस्टीममध्येही  महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात तरुणांमधील नवकल्पनांना चालना देणे त्याचबरोबर उद्योजकता वाढीसाठी स्टार्टअप यात्रा, स्टार्टअप सप्ताह, इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात यापुढील काळातही स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी युनिकॉर्न लीडर तसेच यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन घेण्यात येईल, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी यांनी के

            येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या tiecon india unicorn summit 2022 मध्ये काल उद्घाटनपर भाषणात त्या बोलत होत्या. यावेळी श्रीमती वर्मा यांनी सविस्तर सादरीकरण करून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. टायकॉन परिषदेसाठी यंदा विभागामार्फत प्रथमच भागीदारी करण्यात आली. युनिकॉर्नच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे तसेच उद्योजकांना प्रेरित करणे ही यंदाच्या टायकॉन समीटची थीम हो

            श्रीमती वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीने tie मुंबईसोबत स्टार्टअप्स आणि इनक्यूबेटर्सना मार्गदर्शन करण्यासाठी आणि tie च्या विशाल नेटवर्कचा फायदा घेऊन गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यासाठी भागीदारी केली आहे. राज्यात स्टार्टअपचा शासकीय कामात उपयोग करून घेण्यासाठी स्टार्टअप सप्ताहसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवउद्योजकांना कार्यादेश देऊन शासकीय काम देण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 15 कोटी रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय स्टार्टअपना पेटंट मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. राज्यात घेण्यात आलेले असे विविध निर्णय आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची फलनिष्पत्ती म्हणून स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मितीमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे, असे त्यांनी सांगितले

            युनिकॉर्न आणि स्टार्टअप्समार्फत राबविण्यात आलेल्या बेस्ट प्रॅक्टिसेस, त्याचबरोबर बेस्ट बिझनेस माॅडेल यांना स्वीकारून त्यांचा अवलंब करण्यात आला पाहिजे. राज्यात स्टार्टअप आणि यूनिकॉर्नची निर्मिती ही सध्या महानगरांभोवतीच केंद्रित झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातही स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मिती, त्याचबरोबर उद्योजकतेला मोठा वाव आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही श्रीमती वर्मा यांनी यावेळी सांगित

            अनेक युनिकॉर्न संस्थापक, उद्योजक विविध उद्योगांचे सीईओ या कॉन्फरन्समध्ये उपस्थित होते. अनुपम मित्तल (shaadi.com), हर्ष जैन (ड्रीम11) नवीन तिवारी (इनमोबी), अमिताव साहा (एक्सप्रेस बीज), आशिष हेमराजानी (बुक माय शो), निशिथ देसाई, सिद्धार्थ शाह (pharmeasy) आदी विविध उद्योजकांनी यावेळी सादरीकरण केले

कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या शुभेच्छा

            दरम्यान, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी या कॉन्फरन्ससाठी शुभेच्छा कळविल्या . tiecon india unicorn summit 2022 च्या माध्यमातून स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. या कार्यात महाराष्ट्र शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी 

            विभागाने आयोजित केलेल्या स्टार्टअप सप्ताहाचे विजेते ठरलेल्या स्टार्टअप्सच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचे कॉन्फरन्समध्ये प्रदर्शन करण्यात आले

            याप्रसंगी विविध स्टार्टअप, युनिकॉर्नचे प्रतिनिधी, उद्योजक, tiecon चे पदाधिकारी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथुन जॉन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

००००











 

  

  

 ०

 .

 . दिली..ले..ती.ले.

०००००


 


 


 


 


 


 



जय हिंद


 राज्यपालांच्या हस्ते रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट प्रदान

रतन टाटा विनम्रता, मानवता व नितिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती

 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई दि :नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे श्री. टाटा यांना ही पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.


            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले,रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगताचे प्रमुखच नाहीत तर ते त्याहीपेक्षा विनम्रता, मानवता व नितिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती असून नव्या उद्योजकांसाठी दीपस्तंभ आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी केले.रतन टाटा यांनी मानद पदवी स्वीकारुन विद्यापीठाचा तसेच उपस्थितांचा गौरव वाढवला. टाटा यांचा सन्मान हा संपूर्ण टाटा समूहाचा तसेच टाटा घराण्याचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.


विद्यापीठांनी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी : रतन टाटा


            एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी अशी अपेक्षा रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केली.


            दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीश, माजी अध्यक्ष किशु मानसुखानी व कुलगुरु डॉ हेमलता बागला आदी उपस्थित होते.



Governor Koshyari confers Honorary Doctorate on Ratan Tata


Mumbai Date 11 :Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Honorary Doctor of Literature to industrialist and philanthropist Ratan Tata at Raj Bhavan Mumbai on Saturday (10th Jun).


            The Honorary doctorate was presented to Tata at the First Special Convocation of the HSNC University. Provost of the HSNC University Dr Niranjan Hiranandani, president of HSNC Board Anil Harish, former President Kishu Mansukhani, Vice Chancellor of the University Dr Hemlata Bagla and trustees were present.


            Speaking on the occasion, the Governor said the honour for Ratan Tata is in effect the honour of the entire Tata family and Tata Group. He said, by accepting the Honorary doctorate from HSNC University, Ratan Tata has honoured the HSNC University and the audiences.


            The Governor said, Ratan Tata is much more than an industrialist or Corporate leader; he is a role model and an icon for young entrepreneurs and startups. He said values, ethics, humility and humanity make Ratan Tata an inspiration for the younger generation.


 


00000


 


 


 राज्यपालांच्या हस्ते रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट प्रदान

रतन टाटा विनम्रतामानवता व नितिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती

 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी


            मुंबई दि 
:नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे श्री. टाटा यांना ही पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.

            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले,रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगताचे प्रमुखच नाहीत तर ते त्याहीपेक्षा विनम्रतामानवता व नितिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती असून नव्या उद्योजकांसाठी दीपस्तंभ आहेतअसे प्रतिपादन राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी केले.रतन टाटा यांनी मानद पदवी स्वीकारुन विद्यापीठाचा तसेच उपस्थितांचा गौरव वाढवला. टाटा यांचा सन्मान हा संपूर्ण टाटा समूहाचा तसेच टाटा घराण्याचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विद्यापीठांनी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी : रतन टाटा

            एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी  नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी अशी अपेक्षा रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केली.

            दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानीउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीएचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीशमाजी अध्यक्ष किशु मानसुखानी व कुलगुरु डॉ हेमलता बागला आदी उपस्थित होते.


Governor Koshyari confers Honorary Doctorate on Ratan Tata

Mumbai Date 11 :Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Honorary Doctor of Literature to industrialist and philanthropist Ratan Tata at Raj Bhavan Mumbai on Saturday (10th Jun).

            The Honorary doctorate was presented to Tata at the First Special Convocation of the HSNC University. Provost of the HSNC University Dr Niranjan Hiranandani, president of HSNC Board Anil Harish, former President Kishu Mansukhani, Vice Chancellor of the University Dr Hemlata Bagla and trustees were present.

            Speaking on the occasion, the Governor said the honour for Ratan Tata is in effect the honour of the entire Tata family and Tata Group. He said, by accepting the Honorary doctorate from HSNC University, Ratan Tata has honoured the HSNC University and the audiences.

            The Governor said, Ratan Tata is much more than an industrialist or Corporate leader; he is a role model and an icon for young entrepreneurs and startups. He said values, ethics, humility and humanity make Ratan Tata an inspiration for the younger generation.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

वृत्त 


 


 


 


 


 


 


 


वृत्त 




 

 *सु-संकेत*

     *रस्ता कितीही दगड खड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बुट घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो, परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही, तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.*

     *सुप्रभात*

 


गंमत जंमत

 *थोडीशी गंमत* 


१) स्वर्गात जायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा.. मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..😂


२) काही चेहरे मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी भाग पाडतात..😂


3) काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत. फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.


४) रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂


५) चष्मे लावणाऱ्या लोकांचं अर्ध आयुष्य.. "माझा चष्मा कुठं आहे" हे शोधण्यातच निघून जातं.. 😂


६) तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी.. ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..😂


७) मटणाच्या आणि दारुच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला.. Corona ची किंचित ही भीती नसते..😂


८) कुंडली खरं तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे. मुलगा बिचारा कुणही adjust करून घेतो..😂


९) ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात.. त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते..😂


१०) लग्नात मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही..😂


११) आज कालच्या पोरा पोरींपेक्षा संस्कारी तर मच्छर आहेत.. सातच्या आत घरात येतात..😂


१२) ज्यांचं मन साफ असतं ना.. त्यांना रोज आंघोळ करायची गरज नसते...😂


१३) जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😂


१४) आयफोन वाल्यांच अर्ध आयुष्य.. मिरर सेल्फी काढण्यात अन् आयफोन चा EMI भरण्यातच निघून जातं...😂


१५) वर्षभर Dp न बदलणारे.. जेव्हा २-२ दिवसात Dp बदलतात.. तेव्हा समजून जायचं.. कोणीतरी नवीन 'जेवलीस का ' add झाली आहे..😂


१६) पोट आणि Ego कमी असेल तर.. माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. 😂


१७) गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 😂


१८) काही लोक रोज सकाळी लवकरच उठतात.. फक्त त्यांना शुद्धीवर यायला १-२ तास लागतात.. 😂


१९) आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..😂


२०) जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😂


२१) जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो.. तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं..की आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षाही खराब आहे.. 😂 😄


     *आजचे ज्ञान समाप्त.....*

Featured post

Lakshvedhi