Saturday, 25 July 2026

महाराष्ट्र सारख्या पुरोगामी आणि भक्ती मार्गाची समृद्ध परंपरा असलेल्या

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र सारख्या पुरोगामी आणि भक्ती मार्गाची समृद्ध परंपरा असलेल्या या राज्यात वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने २०१६ पासून सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदा निर्मल वारी उपक्रम सुरु केला आणि २०१७ पासून राज्याच्या अर्थसंकल्पात आणून जिल्हा प्रशासन आणि सहयोग संस्था  माध्यमातून वारी निर्मल वारी करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात शौचालय, स्नानगृह, स्वच्छता आदी व्यवस्था सुविधा सुरु केल्या.  वारकऱ्यामध्ये विठू माऊली असल्याने त्याची सेवा करणे हे आपले परम कर्तव्य मानून या व्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi