Wednesday, 11 March 2026

बालविवाहाविरुद्ध सामूहिक लढा अधिक बळकट

 केवळ जनजागृती वाढली नाहीतर बालविवाहाविरुद्ध सामूहिक लढा अधिक बळकट झाला आहे. 2030 पर्यंत देशातून बालविवाह पूर्णपणे समाप्त करण्याच्या निर्धाराला या उपक्रमामुळे नवी उर्जा मिळाली आहे. तज्ञांच्या मतेप्रत्येक मुलीला शिक्षणाचा हक्कसन्मान आणि सुरक्षित भविष्य मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढे येणे आवश्यक आहे. बालविवाहमुक्त भारताच्या दिशेने ही मोहीम एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi