Saturday, 21 February 2026

माझी वसुंधरा’ अभियान लोकचळवळ व्हावी

 माझी वसुंधरा’ अभियान लोकचळवळ व्हावी

-          उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

 

पृथ्वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या पंचतत्त्वांचं जतन करणं आपली संस्कृती आणि कर्तव्य आहे.  हवामान बदलाचं संकट आपल्यासमोर उभं असताना ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून केलेली वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाची कामे कौतुकास्पद आहेत. ‘माझी वसुंधरा’ हे अभियान नाही तर लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi