लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात
सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान
मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे- १७.३८ टक्के
दिंडोरी- १९.५० टक्के
नाशिक - १६.३० टक्के
पालघर- १८.६० टक्के
भिवंडी- १४.७९ टक्के
कल्याण - ११.४६ टक्के
ठाणे - १४.८६ टक्के
मुंबई उत्तर - १४.७१ टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - १७.५३ टक्के
मुंबई उत्तर - पूर्व - १७.०१ टक्के
मुंबई उत्तर - मध्य - १५.७३ टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- १६.६९ टक्के
मुंबई दक्षिण - १२.७५ टक्के
0000
No comments:
Post a Comment