लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात
सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे- ६.९२ टक्के
दिंडोरी- ६.४० टक्के
नाशिक - ६.४५ टक्के
पालघर- ७.९५ टक्के
भिवंडी- ४.८६ टक्के
कल्याण - ५.३९ टक्के
ठाणे - ५.६७ टक्के
मुंबई उत्तर - ६.१९ टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - ६.८७ टक्के
मुंबई उत्तर - पूर्व - ६.८३ टक्के
मुंबई उत्तर - मध्य - ६.०१ टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- ७.७९ टक्के
मुंबई दक्षिण - ५.३४ टक्के
0000
No comments:
Post a Comment