Tuesday, 13 January 2026

प्रत्येक जिल्ह्यात हेक्टरी 23 क्विंटलप्रमाणे कापूस खरेदी होणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 प्रत्येक जिल्ह्यात हेक्टरी 23 क्विंटलप्रमाणे

कापूस खरेदी होणारमुख्यमंत्र्यांचे निर्देश

- पणन मंत्री जयकुमार रावल यांची विधानसभेत माहिती

 

नागपूरदि. 12 : अद्ययावत तंत्रज्ञान तसेच सिंचन प्रणालीचा वापर करून राज्यातील शेतकरी कापसाचे उच्चतम उत्पादन घेतो त्यानुसार राज्यात किमान हमीभाव योजनेंतर्गत हेक्टरी कापूस खरेदी मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यात सर्व जिल्ह्यासाठी उच्चतम उत्पादकतानुसार हेक्टरी 23 क्विंटल उत्पादकता निश्चित करून त्याप्रमाणे कापूस खरेदी करण्यात यावा, असे निर्देश नुकतेच दिले होते. त्यानुसार आता प्रत्येक खरेदी केंद्रावर हेक्टरी 23 क्विंटल प्रमाणे कापूस खरेदी होणार आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत निवेदन करताना दिली

संक्षेप में: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

 संक्षेप में: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

ग्रामीण क्षेत्रों में स्थानीय स्वशासन संस्थाओंग्राम पंचायतपंचायत समिति और जिला परिषदके स्तर पर केंद्र व राज्य सरकार की सभी योजनाओं को अधिक प्रभावी ढंग से लागू करने हेतु प्रतिस्पर्धा होइस उद्देश्य से सन 2025-26 से तालुकाजिलाराजस्व विभाग और राज्यइन चार स्तरों पर प्रतिस्पर्धात्मक स्वरूप में मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लागू किया जा रहा है।

इस अभियान के मुख्य घटक हैं:

• ग्राम पंचायतों को सक्षमसुशासनयुक्तजलसमृद्धस्वच्छ एवं हरित बनाना

• मनरेगा व अन्य योजनाओं का अभिसरण

• आजीविका विकास एवं सामाजिक न्याय

• जनसहभाग व श्रमदान के माध्यम से जनचेतना निर्माण

अभियान के अंतर्गत विभिन्न स्तरों पर उत्कृष्ट कार्य करने वाली पंचायतराज संस्थाओं को पुरस्कार भी दिए जाएंगे।

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान से गांवों की समृद्धि को नई दिशा मिलेगी

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान से गांवों की समृद्धि को नई दिशा मिलेगी

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत का लोकार्पण

 

नागपुरदि. 12 : राज्य में पिछले कुछ दिनों में आई बाढ़ की स्थिति के कारण मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान के कार्यान्वयन में बाधा उत्पन्न हुई थी। लेकिन अब इस अभियान को नई शुरुआत दी गई है और इसके प्रभावी कार्यान्वयन से गांवों की समृद्धि को नई दिशा मिलेगीऐसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया।

विदर्भ भवन स्थित मंत्रिपरिषद सभागार में मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान के शीर्षक गीत का लोकार्पण कार्यक्रम संपन्न हुआ। इस दौरान दूर-संवाद प्रणाली (वीडियो कॉन्फ्रेंसिंग) के माध्यम से कार्यक्रम में शामिल सरपंचोंग्राम विकास अधिकारियोंसमूह विकास अधिकारियों तथा मुख्य कार्यकारी अधिकारियों को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मार्गदर्शन किया। इस अवसर पर ग्राम विकास एवं पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे भी उपस्थित थे।

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि पिछले दस वर्षों में राज्य में चलाए गए किसी भी बड़े अभियान की सफलता देखें तो उसमें जनसहभाग का अत्यंत महत्वपूर्ण स्थान रहा है। जनसहभाग के बिना कोई भी अभियान सफल नहीं होता। जलयुक्त शिवार अभियान इसका उत्तम उदाहरण है। इस अभियान के कारण जल साक्षरता बढ़ी और राज्य को जलसंपन्न बनाने में सहायता मिली। जलयुक्त शिवार के माध्यम से महाराष्ट्र देश में रोल मॉडल’ के रूप में उभरा। इसी के साथ नरेगा 11 कलमी कार्यक्रम तथा मागेल त्याला शेततळे अभियान भी सफलतापूर्वक लागू किए गए।

थोडक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान..

 थोडक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान..

ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायतपंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्रराज्य शासनाच्या सर्व योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्पर्धा व्हावीया स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढावीयासाठी तालुकाजिल्हामहसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर स्पर्धात्मक स्वरुपात सन 2025-26 या वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्‍यात येत आहे.

ग्रामपंचायत सक्षमसुशासनयुक्तजलसमृद्धस्वच्छ व हरित गाव निर्माण करणेमनरेगा व इतर योजनांशी अभिसरणउपजिविका विकास व सामाजिक न्यायलोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ हे या अभियानाचे मुख्य घटक आहेत. या अभियानांतर्गत विविध स्तरांवर पुरस्कार दिले जाणार आहेत.

0000

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात

 गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे. ग्रामपंचायत डिजिटलस्वयं अर्थपूर्ण असाव्याततसेच गावांचा  पर्यावरणपूरक  विकास करण्यात यावायासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामसभांना या अभियानासाठी सहकार्य करणारे कलाकार उपस्थित राहणार आहेतअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांमध्ये समृद्धीची स्पर्धा निर्माण होईल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी  अभियानात  सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावेअसे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी अभियानाची  पार्श्वभूमी सांगितली. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीताचे लोकार्पण

 

नागपूरदि. १२ : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विधान भवन येथील मंत्रिपरिषद सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरपंचग्रामविकास अधिकारीगटविकास अधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमागील दहा वर्षात राज्यामध्ये कुठल्याही अभियानाची यशस्वीता बघितलीतर त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निदर्शनास येते. कुठलेही अभियान लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही. जलयुक्त शिवार अभियान हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसाक्षरता वाढून राज्य जलसंपन्न होण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्र रोल मॉडेलम्हणून देशात पुढे आले. यासोबतच नरेगा ११ कलमी कार्यक्रम,  मागेल त्याला शेततळे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. 

सांगोला व मंगळवेढा तालुक्यांच्या चारा छावणी अनुदान प्रश्नावर शासन सकारात्मक

 सांगोला व मंगळवेढा तालुक्यांच्या

चारा छावणी अनुदान प्रश्नावर शासन सकारात्मक

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

            नागपूरदि. 12 : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यात चारा छावण्याच्या प्रलंबित अनुदानासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समितीची बैठक तत्काळ बोलावून एक महिन्याच्या आत निर्णय देण्याचा स्पष्ट आदेश देण्यात येतीअशी माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

            विधानसभा सदस्य बाबासाहेब देशमुखसमाधान आवताडेसुधीर मुनगंटीवारअभिजित पाटील यांनी सांगोला येथील चाराछावणीधारक अनुदानापासून वंचित असल्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडलीत्यास राज्यमंत्री ॲड.जयस्वाल यांनी उत्तर दिले.

            राज्यमंत्री ॲड.जयस्वाल म्हणाले, राज्य कार्यकारी समितीची बैठकीत उपायुक्तआयुक्तजिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांना संपूर्ण रेकॉर्डसह उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या जातील. यात त्रुटीची पूर्तता तिथल्या तिथेच करण्याचे निर्देशही दिले जातील. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत राज्य कार्यकारी समितीची मंजुरी अनिवार्य असल्याने प्रक्रियेनंतर आता प्रलंबित अनुदानाच्या निर्णयासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बैठकी बोलावण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे राज्यमंत्री ॲड.जयस्वाल यांनी सांगितले

Featured post

Lakshvedhi