Friday, 5 September 2025

नागपुर को विश्वस्तरीय अवसंरचना वाले शहर के रूप में नई पहचान

 नागपुर को विश्वस्तरीय अवसंरचना वाले शहर के रूप में नई पहचान

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में कामठी मार्ग का

डबल डेकर मेट्रो फ्लाईओवर दर्ज

 

नागपुर२ सितम्बर : महा-मेट्रो ने अल्प समय में विश्वस्तरीय अवसंरचना खड़ी कर नागपुर को वैश्विक पहचान दिलाई है। कामठी मार्ग पर बने सबसे लंबे डबल डेकर मेट्रो फ्लाईओवर का नाम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में दर्ज हुआ है। इस उपलब्धि ने नागपुर को उत्कृष्ट अवसंरचना वाले शहर के रूप में दुनिया के मानचित्र पर स्थापित किया हैऐसा गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया। उन्होंने इस वैश्विक सम्मान पर महा-मेट्रो के अधिकारियों को शुभकामनाएँ भी दीं।

रामगिरी में आयोजित विशेष कार्यक्रम में गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड के भारत प्रतिनिधि स्वप्नील डोंगरीकर ने महा-मेट्रो के प्रबंध निदेशक श्रवण हार्डीकर को आधिकारिक प्रमाणपत्र मुख्यमंत्री फडणवीस की उपस्थिति में प्रदान किया।

कामठी मार्ग का डबल डेकर मेट्रो वायाडक्ट दुनिया का सबसे लंबा है। 5.637 किलोमीटर लंबे इस फ्लाईओवर का निर्माण मेट्रो और राजमार्ग यातायात के लिए सिंगल कॉलम पिलर पर किया गया है। यह स्थापत्य कला और अभियांत्रिकी का उत्कृष्ट उदाहरण माना जा रहा है। अत्याधुनिक तकनीक से बने इस फ्लाईओवर को गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में स्थान मिला है। इससे पहले छत्रपति नगर का 3.2 किमी डबल डेकर फ्लाईओवर भी वैश्विक स्तर पर दर्ज किया गया था। अब नागपुर को "संतरा नगरी" के साथ-साथ "इन्फ्रास्ट्रक्चर सिटी" की नई पहचान मिली है।

इस फ्लाईओवर के निर्माण में 1,650 टन स्टील का उपयोग हुआ है। कामठी मार्ग पर रेलवे, राजमार्ग और मेट्रो यातायात की सुविधाएँ एक ही कॉरिडोर पर समाहित करना दुनिया में पहली बार हुआ है। इसे इंजीनियरिंग का अद्भुत नमूना बताया गया है। वास्तुकला और अभियांत्रिकी विशेषज्ञ यहाँ प्रत्यक्ष अध्ययन के लिए आ रहे हैं। महा-मेट्रो और नागपुर को ऐसे डबल डेकर फ्लाईओवर बनाने में पायनियर बताया गया हैऐसा प्रबंध निदेशक श्रवण हार्डीकर ने कहा।

कार्यक्रम में भारत का सबसे लंबा डबल डेकर मेट्रो वायाडक्ट निर्माण पर आधारित एक डॉक्यूमेंट्री भी प्रदर्शित की गई। इस फ्लाईओवर पर गड्डीगोडामकडबी चौकइंदोरा चौकनारी रोड और ऑटोमोटिव चौक – कुल पाँच मेट्रो स्टेशन बनाए गए हैं। यह चार स्तरों पर आधारित है – भूतल पर पहले से मौजूद राजमार्गपहले स्तर पर राजमार्ग यातायात और दूसरे स्तर पर मेट्रो। इससे कामठी मार्ग पर होने वाली भारी ट्रैफिक समस्या से नागरिकों को राहत मिली है।

इससे पहले छत्रपति चौक फ्लाईओवर को भी गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में शामिल किया गया था।

इस अवसर पर महा-मेट्रो के निदेशक अनिलकुमार कोकाटेपरियोजना निदेशक राजीव त्यागीकार्यकारी निदेशक नरेश गुर्बानीमहाप्रबंधक यतीन राठौड़मुख्य परियोजना प्रबंधक एन. वी. पी. विद्यसागरपरियोजना निदेशक प्रकाश मुदलियार सहित गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड के प्रतिनिधि उपस्थित थे।

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” ही केवळ स्पर्धा नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाची दिशा

 पुरस्कार रचना :


 राज्यात प्रथम विजेत्या ग्रामपंचायतीस ५ कोटी रुपयांचा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जाईल. तर द्वितीय ३ कोटी रुपये, तृतीय २ कोटी रुपये पुरस्कार असेल .


विभागस्तरीय पुरस्कार -


प्रत्येक विभागात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार. प्रथम रुपये १कोटी, द्वितीय रुपये ८० लाख, तृतीय रुपये ६० लाख


जिल्हास्तरीय पुरस्कार -


प्रत्येक जिल्ह्यात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार. प्रथम रू ५० लाख, द्वितीय रू ३० लाख, तृतीय रुपये २० लाख


तालुकास्तरीय पुरस्कार :-


प्रत्येक तालुक्यात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार प्रथम रुपये १५ लाख, द्वितीय रुपये १२ लाख, तृतीय रुपये ८ लाख


विशेष पुरस्कार : प्रत्येकी तालुक्यातील २ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५ लाख रुपये पुरस्कार आहे.


विभाग आणि राज्यस्तरावर पंचायत समित्यांसाठी आणि जिल्हा परिषदासाठी ही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.


पंचायत समित्यांना ३ राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतील. प्रथम २ कोटी, द्वितीय १.५ कोटी, तृतीय १.२५ कोटी असे पुरस्कार आहे.


            विभागस्तरीय पुरस्कारांमध्ये प्रथम १ कोटी, द्वितीय ७५ लाख, तृतीय ६० लाख रुपये असे आहे


जिल्हा परिषदांना अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी राज्यात ३ जिल्हा परिषदांना पुरस्कार आहेत यात प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी, तृतीय २ कोटी असे पुरस्कार दिले जातील.


या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असा असून, एकूण १०० गुणांच्या निकषांवर मूल्यांकन केले जाईल. पारदर्शक प्रशासन, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार, पर्यावरण, कर वसुली आणि लोकसहभाग यांचा विचार केला जाईल. प्रत्येक ग्रामपंचायतीने दररोजचा अहवाल विशेष मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेबसाईटवर सादर करावा लागेल.


अभियानापूर्वी राज्यस्तरीय कार्यशाळा, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण, तसेच ग्रामसभांच्या माध्यमातून तयारी केली जाईल. व्यापक जनजागृतीसाठी कार्यशाळा, पोस्टर, बॅनर, सोशल मिडिया, यशोगाथा चित्रफीत आणि इतर साधनांचा उपयोग केला जाणार आहे.


राज्य आणि देशाच्या शाश्वत विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण ही प्रगतीची पहिली पायरी आहे. सक्षम युवा पिढी घडवण्यासाठी गावांमध्ये डिजिटल वर्ग, ई-लर्निंग, पुस्तकालये, तसेच कौशल्याधारित प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे. यातून युवक युवतींना संगणक, मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रिक, शिवणकाम, कारागिरी अशा विविध व्यवसाय शिक्षणातून कौशल्य दिल्यास रोजगार निर्मिती व उद्योजकता वाढेल. अशा गावाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या सर्व घटकांना चालना देण्यावर या निमित्ताने लक्ष दिले जात आहे.


 “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” ही केवळ स्पर्धा नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाची दिशा आहे. प्रत्येक ग्रामस्थाने यात सहभाग घेतल्यास गावांचा चेहरामोहरा बदलून शाश्वत विकास साध्य होईल. हे अभियान खऱ्या अर्थाने लोकचळ

वळीचे दूरदृष्टीपूर्ण पाऊल ठरेल.


पंचायत विकास अभियान

 अभियानाचे ७ प्रमुख घटक

१. सुशासनयुक्त पंचायत — पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन

२. सक्षम पंचायत — आर्थिक स्वावलंबनकंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) व लोकवर्गणी

३. जलसमृद्धस्वच्छ व हरित गाव — पर्यावरण संरक्षण व पाणी व्यवस्थापन

४. योजनांचे अभिसरण — मनरेगा व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी

५. संस्था सक्षमीकरण — शाळाअंगणवाडीआरोग्य केंद्रे यांची बळकटी

६. उपजीविका विकास व सामाजिक न्याय — रोजगार निर्मिती व महिला सक्षमीकरण

७. लोकसहभाग व श्रमदान — ग्रामस्थांचा प्रत्यक्ष सहभाग व श्रमदान

खरं तर सातवा घटक वैशिष्ट्यपूर्ण असून गावकऱ्यांचा थेट सहभाग व श्रमदान याचा अर्थ लोकसहभाग व श्रमदान यातून हे अभियान लोकचळवळ बनणे अपेक्षित आहे. अभियानाला प्रोत्साहन देण्याचे काम पुरस्काराच्या रूपाने होईल. पुरस्कारांसाठी एकूण २४५.२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकूण १९०२ यशस्वी स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या गावांच्या विकास कामांसाठी या ग्रामपंचायतींना मोठा निधी उपलब्ध होईल.

पुरस्कार रचना :

 राज्यात प्रथम विजेत्या ग्रामपंचायतीस ५ कोटी रुपयांचा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जाईल. तर द्वितीय ३ कोटी रुपयेतृतीय २ कोटी रुपये पुरस्कार असेल .

विभागस्तरीय पुरस्कार -

प्रत्येक विभागात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार. प्रथम रुपये १कोटीद्वितीय रुपये ८० लाखतृतीय रुपये ६० लाख

शाश्वत विकास साधण्यासाठी ठिबक सिंचन, शेततळी, बंधारे, जलसंवर्धन, जलयुक्त शिवार

 शाश्वत विकासअभियानाचे उद्दिष्ट

            या अभियानाचा मुख्य उद्देश गावागावात सुशासन प्रस्थापित करणेग्रामस्थांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करणे आहे. योजना केवळ प्रशासकीय यंत्रणेपुरती मर्यादित नसूनग्रामस्थांच्या थेट सहभागावर आधारलेली आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास विभाग शाश्वत विकास साधण्यासाठी ठिबक सिंचनशेततळीबंधारेजलसंवर्धनजलयुक्त शिवार यांसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनरासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी प्रयत्नआवास योजनांतर्गत घरेमहिलांना बचतगटांच्या माध्यमातून सक्षम करणेतसेच दुग्धोत्पादनमधमाशीपालनमत्स्यव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांना चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. या प्रयत्नांना अभियानातून प्रोत्साहन मिळणार आहे.

शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ; "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान"

 शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ;

"मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान"

 

आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि गाव हे त्याचे प्राणकेंद्र आहे. त्यामुळे गावांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आणि त्यांचा शाश्वत विकास साधल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. शाश्वत विकास हा असा विकास आहेजो सध्याच्या पिढीच्या गरजा भागविताना पुढील पिढ्यांसाठी साधन संपत्तीचे सातत्याने संवर्धन करत राहतो. म्हणूनच गावांचा शाश्वत विकास हा आपल्या राज्याच्या व राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

आज अनेक गावांमध्ये शिक्षणआरोग्यरोजगाररस्तेपिण्याचे पाणीवीजपुरवठा या मूलभूत गरजांसह रोजगारमाहिती तंत्रज्ञानशाळांमध्ये शिक्षणाचा उच्च दर्जाशिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण सुविधाप्राथमिक आरोग्य केंद्रे तेथे औषधांची उपलब्धतातज्ञ डॉक्टरांची सेवा अशा प्राथमिक चांगल्या सुविधा उपलब्ध करणे यासाठी शासन मोठ्या प्रमाणात काम करते.

            या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियानाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. ही अंमलबजावणी केवळ स्पर्धात्मक राहणार नसून ग्रामविकास अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देणारी ठरेल.

हे अभियान राबविण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. २९ जुलै २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळाची यास मंजुरी मिळाली व अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महत्वाचे पाऊल टाकले गेले. अभियान राबविण्यासाठी ₹२९०.३३ कोटींची तरतूद करण्यात आलीत्यापैकी ₹२४५.२० कोटी पुरस्कारांसाठीतर उर्वरित निधी प्रचारप्रशिक्षण आणि मार्गदर्शनासाठी वापरण्यात येणार आहे.


झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी संस्थेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी संस्थेस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 

नागपूरदि. २ :-  गोधनी येथील झुलेलाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजी या संस्थेतर्फे श्री गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या संस्थेस भेट देवून श्री गणेशाचे पूजन करुन आरतीत सहभाग घेतला.

यावेळी आमदार परिणय फुकेअल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खानसंस्थेचे अध्यक्ष महेश साधवानीविरेंद्र कुकरेजानॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटचे प्रमुख शैलेश जोगळेकरजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरतसेच घनशामजी कुकरेलाजयप्रकाश गुप्तागिरीष साधवानीअसरानीसंस्थेचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटीउपाध्यक्ष एस.ई. चौधरी आदी लोकप्रतिनिधीपदाधिकारी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गणेश उत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. संस्थेचे प्रमुख महेश साधवानी यांनी स्वागत करुन संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.


जगातील पहिल्या सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट या पुलाचे सर्व देशांना आकर्षण

 जगातील पहिल्या सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट या पुलाचे सर्व देशांना आकर्षण आहे. प्रत्यक्ष निर्मितीसंदर्भातील माहिती घेण्यासाठी अभियांत्रिकी व वास्तुकलेतील तज्ञ भेट देवून पाहणी करत आहे. अशा प्रकारच्या डबल डेकर पुलांची निर्मिती करणारे महामेट्रो व नागपूर हे पायोनिअर असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

प्रारंभी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर महामेट्रोतर्फे बांधण्यात आलेल्या भारतातील सर्वात लांब डबल डेकर मेट्रो व्हायाडक्ट या पुलाच्या निर्मितीसंदर्भातील चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. तंत्रज्ञानाचा अतुलनिय वापर करुन उड्डाणपुलावर गड्डीगोदामकडबीचौकइंदोरा चौकनारी रोडऑटोमोटीव्ह चौक या पाच मेट्रो स्थानके बांधण्यात आली आहे. हा उड्डाणपुल चार पदरी असून पहिल्या स्तरावर महामार्गदुसऱ्या स्तरावर मेट्रो आणि जमिन स्तरावर आधीच असलेला महामार्ग आहे. या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी छत्रपती चौकाचा समावेश असलेल्या उड्डाणपुलाला देखील गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi