Friday, 5 September 2025

शाश्वत विकास साधण्यासाठी ठिबक सिंचन, शेततळी, बंधारे, जलसंवर्धन, जलयुक्त शिवार

 शाश्वत विकासअभियानाचे उद्दिष्ट

            या अभियानाचा मुख्य उद्देश गावागावात सुशासन प्रस्थापित करणेग्रामस्थांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करणे आहे. योजना केवळ प्रशासकीय यंत्रणेपुरती मर्यादित नसूनग्रामस्थांच्या थेट सहभागावर आधारलेली आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास विभाग शाश्वत विकास साधण्यासाठी ठिबक सिंचनशेततळीबंधारेजलसंवर्धनजलयुक्त शिवार यांसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनरासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी प्रयत्नआवास योजनांतर्गत घरेमहिलांना बचतगटांच्या माध्यमातून सक्षम करणेतसेच दुग्धोत्पादनमधमाशीपालनमत्स्यव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांना चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. या प्रयत्नांना अभियानातून प्रोत्साहन मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi