Monday, 20 May 2019

कोण होता 'चेन्दरू मडावी'...?

कोण होता 'चेन्दरू मडावी'...?


(विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...)

एक आदिवासी मुलगा वाघासोबत खेळत असल्याचे फोटो अनेकवेळा सोशल मिडीयावर असलेल्या आदिवासी मित्रांच्या वॉल वर पहायला मिळायचे. फोटो पाहिला की असं वाटायचं - असेल एखाद्या चित्रपटातला' म्हणून तो फोटो पाहून झालं कि दुर्लक्ष व्हायचं. 

आज भेळ खाता खाता रद्दी झालेल्या एका हिंदी वृत्तपत्रातली बातमी पाहिली. फोटो तोच होता आणि बातमीचे शीर्षक होते - 'दुनिया का असली मोगली. चेन्दरू अब नही रहा.' त्याच क्षणात मनावर मोठा घाव झाल्याचा भास झाला. 

प्रवासात असूनही नेमका हा चेन्दरू कोण. याची उत्सुकता मनाला लागून गेली. गुगल मास्तरांच्या वाचनालयात याच चेन्दरू विषयी थोडी शोधाशोध केली तेंव्हा समजले अरे हा चेन्दरू तर जगातला एकमेव मोगली आहे. 

भारतातल्या एका आदिवासी गावातला आणि आदिवासी कुटुंबातला लहानसा मुलगा चेन्दरू त्याचा एक मित्र वाघ टेंबू. चेन्दरू आणि टेंबू च्या मैत्रीने पूर्ण प्रांतात नाव लौकिक मिळवला. ह्याच मैत्रीने नंतर जगाची सफर केली!

स्वीडन येथील आर्नेस डोर्फ या चित्रपट निर्मात्याने टेंबू आणि चंदरूच्या मैत्रीवर चित्रपट काढून ऑस्कर पुरस्कार मिळवला. जगाने आर्नेस डोर्फ यांना कायम आठवणीत ठेवले. मात्र ज्या चेन्दरूने आर्नेस डोर्फ यांना जागतिक ओळख दिली त्या चेन्दरूला भारतातच कुणी ओळखत नव्हते. चेन्दरूची आठवण भारतीयांना झाली तेंव्हा मात्र चेन्दरू जग सोडून गेला होता. 

जगातली सर्वात मोठ्या आणि महान असलेल्या आदिवासी संस्कृतीत चंदरू चा जन्म झाला होता. डोंगर दऱ्या आणि नद्यांनी वेढलेल्या बस्तरच्या जंगलांनी त्याचे पालनपोषण केले. जंगल ही आदिवासींची आई आहे तर त्या जंगलात राहणारे सर्वच प्राण्यांना भाऊबंद मानतात. आपल्या दिवसाची सुरुवात त्यांच्याकडून जंगलाची पूजा
करून होते. जंगल आणि आदिवासींच्या या नात्याला ओळख दिली ती बस्तर च्या जंगलातील चेन्दरू याने. 

चेन्दरू चे वडील आणि आजोबा खूप चांगले शिकारी होते. शिकारीसाठी रोज जंगलात जावे लागे, असेच एके दिवशी त्यांनी चेन्दरूसाठी एका मोठ्या टोकरीत भेट आणली. चेन्दरूला टोकरी उघडायला लावली. नक्कीच एखाद्या मोठ्या जनावराचे चवदार मटन असणार या उद्देशाने आनंदाच्या भरात चेन्दरूने टोकरी उघडली आणि त्यात त्याला वाघाचं लहानसं गोंडस पिल्लू दिसलं! 


चेन्दरूने वाघाचं पिल्लू हातात घेतलं आणि वाघाच्या व माणसाच्या मैत्रीच्या एका अतूट धाग्याची गुंफण तयार झाली. प्राणी आणि मानवाच्या मैत्रीची सुरुवात झाली. चेन्दरू, चेन्दरूची बहिण आणि टेंबू एकत्र एकाच पत्रावळीवर जेवण करायचे. 

वाघाने माणूस मारल्याचे अनेक वेळा वाचनात येते, मात्र वाघाने माणसासोबत बसून माणसाच्या पंगतीतले जेवण खाल्ल्याची जगातली ही पहिलीच घटना असावी.

टेंबू मोठा झाला होता त्याच्या खाण्यात वाढ झाली होती. चेन्दरू टेंबूसाठी मोठमोठे मासे मारून आणायचा. टेंबू मोठ्या थाटात ते मासे खायचा. 

अश्या या निर्मळ मैत्रीची चर्चा कशी कुणास ठाऊक साता समुद्रापार गेली. एक दिवस बस्तरच्या या जंगलात चेन्दरूच्या घरासमोर गोऱ्या लोकांच्या गाडयांचा ताफा येऊन थांबला. मोठमोठ्या मशीन, कॅमेरा घेऊन आलेल्या. लोकांनी चेन्दरूला घेऊन चित्रपटाचे शूटिंग सुरु केले. चित्रपटाचे नाव होते 'दि जंगल सागा'. 

बस्तरच्या जंगलातील आदिवासींना घेऊन चित्रित केलेल्या या चित्रपटाने जगभरात धुमधडाका करून टाकला होता. जगभरात चेन्दरू हिरो झाला होता. त्याला बघायला लोक उतावळे झाले होते. 

भारतात मात्र या गोष्टीची गंधवार्ता देखील नव्हती. चित्रपटात २ रुपये रोजाने काम करणारा चेन्दरू सुपरस्टार झाला होता. बस्तरच्या जंगलातील माडिया गोंड या आदिवासी जमातीचा हिरो चेन्दरू मडावी. 

जगभर लोकांनी या फिल्म ला डोक्यावर घेतले होते आता लोकांना या फिल्म मधील हिरो ला भेटायचे होते, जवळून अनुभवायचे होते. लोकांच्या आग्रहास्तव आर्नेस डोर्फ यांनी चेन्दरूला स्वीडनला नेले. स्वीडनला तिथे काळा हिरो म्हणून संबोधले गेले. 

चेन्दरू एक वर्षभर आर्नेस डोर्फ यांच्या घरी राहिला. वर्षभर स्वीडन च्या लोकांनी चेन्दरूला पाहिले आणि चेन्दरूने स्वीडनचे दर्शन केले. चित्रपट आणि दिग्दर्शक चेन्दरूच्या छायेत श्रीमंत झाले होते मात्र चेन्दरू तसाच रिकाम्या हाताने मायभूमीत परत आला. चित्रपटाच्या लोकप्रियतेचा एक टेंबू काही दिवसातच जग सोडून गेला. 

चेन्दरूने बस्तर च्या आदिवासी परंपरेनुसार आयुष्याच्या मार्गावरचा जोडीदार गोटुल मध्ये निवडून लग्न केले. स्वप्नाच्या दुनियेतून चेन्दरू बाहेर आला होता आता त्याला पोटाची खळगी भरायला धडपड करावी लागत होती. संघर्ष करावा लागत होता. 

चेन्दरू आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कच्च्या कुडाच्या घरात राहिला. जगात हिरो ठरलेल्या चेन्दरूचा 'दि जंगल सागा' हा चित्रपट ४० वर्षांनंतर बस्तरच्या आदिवासींनी पाहिला. 

चेन्दरूच्या बायकोला अजूनही पटत नाही की आपला नवरा कधी सुपरस्टार होता. ४० वर्षानंतर गावातील व परिसरातील लोकांनी हा चित्रपट पहिला, मात्र चेन्दरू ने तो चित्रपट पाहिला नाही. त्यावेळी चेन्दरू जुन्या आठवणीत गरीबीचे ओझे पाठीवर घेऊन अंधारात रडत बसला होता. 

माणसाच्या आणि प्राण्याच्या मैत्रीचा आदर्श नमुना ठरलेला आणि चित्रपटाच्या माध्यमातून जगभर पोहचलेल्या चेन्दरूला आजारपणात उपचारासाठी न्यायला देखील पैसे राहिले नाहीत. शेवटी १८ सप्टेंबर २०१३ ला या आदिवासी सुपरस्टार आणि जगातल्या एकमेव मोगलीने जगाचा निरोप घेतला. 

कुणी आपला शेवटचा श्वास घेतला तर त्याच्यासाठी श्रद्धांजली वाहणाऱ्या लोकांची स्पर्धा लागते मात्र ६० वर्षांपूर्वी वाघाच्या आणि माणसाच्या मैत्रीचा संदेश जगाला देणाऱ्या चेन्दरू बद्दल कुणी साधा एक शब्दही काढला नाही की कुणाला सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्याची गरजही वाटली नाही. 

प्रसिद्धी मिळवून देखील दारिद्र्याने त्याची पाठ सोडली नाही. करोडो डॉलर आणि शेकडो पुरस्कार मिळवणाऱ्या चित्रपटाचा हिरो शेवटी उपाशीपोटी जग सोडून गेला...!!!


305 comments:

  1. आज मराठी राजभाषा दिन 👍
    मायबोली मराठी श्रेष्ठ करणारे पु. ल. देशपांडे यांचा अप्रतिम किस्सा.

    आपण हे जरूर वाचावे. आपल्या मातृभाषेचा अभिमान नक्कीच दुणावेल.

    असे हे मराठी प्रतिभावंत ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

    ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे ह्यांच्या प्रतिभेचा एक अप्रतिम व अफलातून किस्सा:

    १९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु.ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीच वातावरण होतं.

    त्यावेळी साहीर लुधियानवी (हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी) मंचावर आले. ते म्हणाले- "अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।"

    पु.ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलवल. आणि म्हणाले, "साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही". असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.

    मग साहीरजींनी तो शेर ऐकवला -
    "एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी, एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
    रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी।
    सेजिओ पे दिया जलाना हराम हैं,
    खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?
    अँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,
    रातभर रहिओ सबेरे चले जइयो जी।"

    आणि साहीरजींचा शेवटचा "जी" पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांचं पूर्ण मराठी रुपांतर झालं होतं.
    "एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
    एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी
    ओ रातभर तुम्ही राव्हा, #झुंझुरता तुम्ही जावा जी
    सेजेशी समई मी लावू कशाला?
    जुळत्या जीवालागी जळती कशाला?
    अंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,
    रातभर तुम्ही राव्हा, #झुंझुरता तुम्ही जावा जी".

    ह्यातील #झुंझुरता ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा.... आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु.ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.

    असे हे आपले मराठी प्रतिभावंत...

    एक नंबरी सोनेरी नाण,, धन्य धन्य ती माय मराठी ।। मराठी भाषेच्या प्रसारासाठी प्रत्येकाने हा संदेश जास्तीत जास्त लोकांना पाठवावा । तसेच आपणही इतर भाषेचा अतिरेक न करता जास्तीत जास्त मराठीच बोलण्याचा, वाचण्याचा व लिहिण्याचा आग्रह धरावा !

    ReplyDelete
  2. [2/27, 22:56] Mahendra Gharat: आज मराठी राजभाषा दिन 👍
    मायबोली मराठी श्रेष्ठ करणारे पु. ल. देशपांडे यांचा अप्रतिम किस्सा.

    आपण हे जरूर वाचावे. आपल्या मातृभाषेचा अभिमान नक्कीच दुणावेल.

    असे हे मराठी प्रतिभावंत ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

    ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे ह्यांच्या प्रतिभेचा एक अप्रतिम व अफलातून किस्सा:

    १९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु.ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीच वातावरण होतं.

    त्यावेळी साहीर लुधियानवी (हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी) मंचावर आले. ते म्हणाले- "अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।"

    पु.ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलवल. आणि म्हणाले, "साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही". असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.

    मग साहीरजींनी तो शेर ऐकवला -
    "एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी, एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
    रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी।
    सेजिओ पे दिया जलाना हराम हैं,
    खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?
    अँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,
    रातभर रहिओ सबेरे चले जइयो जी।"

    आणि साहीरजींचा शेवटचा "जी" पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांचं पूर्ण मराठी रुपांतर झालं होतं.
    "एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
    एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी
    ओ रातभर तुम्ही राव्हा, #झुंझुरता तुम्ही जावा जी
    सेजेशी समई मी लावू कशाला?
    जुळत्या जीवालागी जळती कशाला?
    अंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,
    रातभर तुम्ही राव्हा, #झुंझुरता तुम्ही जावा जी".

    ह्यातील #झुंझुरता ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा.... आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु.ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.

    असे हे आपले मराठी प्रतिभावंत...

    एक नंबरी सोनेरी नाण,, धन्य धन्य ती माय मराठी ।। मराठी भाषेच्या प्रसारासाठी प्रत्येकाने हा संदेश जास्तीत जास्त लोकांना पाठवावा । तसेच आपणही इतर भाषेचा अतिरेक न करता जास्तीत जास्त मराठीच बोलण्याचा, वाचण्याचा व लिहिण्याचा आग्रह धरावा !
    [3/1, 08:46] Mahendra Gharat: *अट्टहासाने जोपासलेला राग,दुसर्‍याने भरवलेले कान आणि वैर भावनाच माणसाला जास्त थकवते... हे ज्यांना समजत नाही, त्यांना स्वतःला थकवा कशाचा आला आहे हे आयुष्यभर उमगत नाही...*✍

    *_🌹शुभ सकाळ 🌹_*

    ReplyDelete
  3. आरोग्य विभागाच्या पदभरतीतील

    51 संवर्गातील पदांचे निकाल घोषीत करणार

    - सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे



    मुंबई, दि. 9 : सार्वजनिक आरोग्य विभागातील 54 संवर्गातील 3 हजार 276 पदे भरण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 51 संवर्गातील पदांचे निकाल घोषीत करुन निवड प्रकिया पूर्ण करण्यात येईल. आरोग्य सेवक व वाहन चालक पदाच्या परीक्षेसंदर्भातील अनियमिततेचा पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत निकाल घोषीत करण्यात येणार नाही. ठाणे विभागात सुतार पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली.

    यासंदर्भात सदस्य विनायक मेटे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना श्री. टोपे बोलत होते.

    सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागात गट क व ड संवर्गाची पदे रिक्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पन्नास टक्के पदभरतीला परवानगी दिली आहे. या रिक्त पदांसाठी 28 फेब्रुवारीला 32 जिल्ह्यातील 829 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 1 लाख 33 हजार उमेदवार होते. ही परीक्षा मेसर्स जिंजरवेब कंपनीमार्फत घेण्यात आली. या परीक्षेदरम्यान दोन सेंटरमध्ये सोशल डिस्टसिंग पाळले नाही, प्रश्नपत्रिका उशिरा प्राप्त झाल्या, सेंटर वेळेत उघडले नाही, डमी उमेदवारांने परीक्षा दिली, उमेदवार मोबाईल फोन घेऊन आले अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जेथे प्रश्नपत्रिका उशिराने पोहोचल्या तेथे वेळ वाढवून देण्यात आला. दोन ठिकाणी पोलीस तक्रार दाखल झाली. औरंगाबादमध्ये पोलीस छाप्यात आरोग्यसेवक व वाहन चालक या पदाचे काही प्रश्न एका अभ्यासिकेत आढळले त्याचा पोलीस तपास सुरु असून तोपर्यंत या दोन पदांचा निकाल राखून ठेवण्यात येत आहे. भाईंदर येथे सुतार या पदाचे 15 उमेदवार परीक्षेसाठी गेले परंतु त्यांची प्रश्नपत्रिका नालासोपारा येथे गेली होती, अशी माहिती श्री.टोपे यांनी यावेळी दिली.

    ReplyDelete
  4. आंग्रे घराण्याचा इतिहास’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन



    मुंबई दि.7 : इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज अशा परकीय सत्तांना आपले दस्तक (परवाने) घेण्यास बाध्य करणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आंग्रे घराण्याचा इतिहास असलेल्या ‘कुलाबकर आंग्रे सरखेल: आंग्रे घराण्याचा इतिहास’ या पुस्तकाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले.

    महाराष्ट्राला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला असून हा इतिहास हिंदी भाषेत भाषांतरित झाल्यास सर्व देशाला त्याचा लाभ होईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    दामोदर गोपाळ ढबू यांनी लिहिलेले हे पुस्तक प्रथम 1939 साली प्रसिद्ध झाले होते. या पुस्तकाचे पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. प्रकाशन सोहळ्याला कान्होजी आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे, भैरवीराजे आंग्रे, चंद्रहर्षा आंग्रे, आंतरराज्य छात्र जीवन दर्शन प्रकल्पाचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

    या पुस्तकात मराठा आरमाराचा 150 वर्षांचा इतिहास, आंग्रे कालखंडातील समाज जीवन, न्यायव्यवस्था, नौकाबांधणी, व्यापार, युद्धजन्य परिस्थिती, अंतःकलह आदी घटनांचा उहापोह करण्यात आला असल्याची माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी यावेळी दिली.

    पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे पुनर्लेखन व संपादन दीपक पटेकर, संतोष जाधव व अंकुर काळे यांनी केले असून श्री समर्थ सेवा प्रकाशन, नाशिक यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

    ReplyDelete
  5. 🌹 *महाशिवरात्र* 🌹


    *महाशिवरात्री’ म्हणजे काय ?*

    पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.

    *महाशिवरात्रीचे व्रत का करावे ?*

    शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातात. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.

    *व्रत आचरण्याची पद्धत व विधी*

    उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी.

    *शिवपूजेची वैशिष्ट्ये*

    १) शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
    २) शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.
    ३) शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.
    ४ ) शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात.
    ५ ) शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

    *संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

    ReplyDelete
  6. https://www.facebook.com/groups/2660002177399079/permalink/4026662210733062/?sfnsn=wiwspwa

    ReplyDelete
  7. मुंबई जीपीओचा इतिहास ई-पुस्तक रूपात;

    राज्यपालांच्या हस्ते डिजीटल प्रकाशन



    मुंबई, दि. 15 : 100 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई जनरल पोस्ट ऑफिसच्या इतिहासावर आधारित पहिल्या ई-पुस्तकाचे डिजिटल प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले.

    मुंबई जीपीओ चा इतिहास ई-पुस्तक रुपात उपलब्ध करुन दिल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करुन राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले की, जीपीओला गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. देशातील प्रत्येक भागात पोस्ट ऑफीस सर्वसामान्यांपर्यंत पोहचलेले आहे. या पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून अनेकांना चांगले अनुभव आले आहेत. अशा अनुभवांचा, लोकांच्या प्रतिक्रियांचा आणि कथांचा संग्रह करुन प्रभावी पुस्तिकेची निर्मिती केल्यास पोस्ट विभागाचा ऐतिहासिक ठेवा या संग्रहाच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी उपलब्ध करता येईल, यासाठी पोस्ट ऑफीसने प्रयत्न करावेत. मुंबईला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक वास्तू आहेत. हा राष्ट्रीय ठेवा असून तो सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. मुंबई पोस्ट ऑफीस नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून त्याचे जतन करीत आहे. याचा आनंद आहे. नवनवीन संकल्पनांच्या आधारे ई-पुस्तकाच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवा यापुढील काळातही जतन केला जावा, असे भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    यावेळी महाराष्ट्र- गोवाचे चीफ पोस्ट मास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल, मुंबई विभागाच्या चीफ पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांनी मुंबई जीपीओचा इतिहास, कामकाजाची माहिती आणि अविरत सेवेबाबत माहिती दिली.

    या ई-पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र- गोवाचे चीफ पोस्ट मास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल, मुंबई विभागाच्या चीफ पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे तसेच मुंबई जीपीओचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होत.

    ००००

    पवन राठोड/15.3.21

    ReplyDelete
  8. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण

    आता इतर शहरांमध्ये देखील बग्गीची सुविधा

    मुंबई दि. 14: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी बग्गीची माहिती घेतली आणि या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते बग्गी चालक युसूफ मुसा चोरडवाला, इरफान देसाई, अजीज खान, इस्माईल चोरडवाला यांना चाव्या प्रदान करून बग्गी मार्गस्थ करण्यात आल्या.

    पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाची माहिती घेत पाहणी केली. मुंबई व्यतिरिक्त राज्यातील पुणे, कोल्हापूर अशा पर्यटन स्थळांवर देखील अशी सुविधा सुरु होणे गरजेचे असल्याचे पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे म्हणाले. मुंबईतील हेरिटेज स्थळे दाखवणे आणि प्रत्येक स्थळाजवळ संबंधित स्थळांची माहिती पर्यटकांना मिळण्याची सुविधा या गाडीत असेल.

    उबो राईड्ज या कंपनीकडून बग्गी चालविण्यात येणार आहे. एकूण 40 व्हिक्टोरिया बग्गी टप्प्या-टप्प्याने मुंबईत चालवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात 12 दक्षिण मुंबईत सुरु करण्यात येणार आहे. या 12 बग्गींपैकी 6 बग्गी 'गेट वे ऑफ इंडिया' येथील ताज पॅलेस हॉटेल समोरून सुटतील. तर उरलेल्या 6 बग्गी नरीमन पॉईंट येथून सुटणार आहेत. या बग्गींमधून सायंकाळी 4 वाजल्यापासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईची सफर करता येईल. घोडागाड्या बंद झाल्याने या व्यवसायातील सुमारे 250 बेरोजगारांना यात सामावून घेतले जाणार आहे. ही बग्गी पर्यावरणपूरक लिथियम बॅटरीवर चालणारी आहे. एकदा बॅटरी चार्ज झाल्यावर 70 ते 80 किमी पर्यंत प्रवास शक्य होणार आहे. मुंबईनंतर जुहू, बँडस्टँड, ठाणे तलाव पाळी इत्यादी ठिकाणी या सेवेचा विस्तार तर मुंबईबाहेरील पर्यटन स्थळांवरही लवकरच सेवा सुरु केली जाणार असून मुंबईतील मोठ्या रेस्टॉरंटसोबतही टायअप केला जाणार आहे.

    0000

    ReplyDelete
  9. ✍ *प्रारब्धवशात जे आहे तेच होते....१) लग्न (२) पैसा (३) मरण (४) अन्न (५) जन्म... हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात...१) रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रम्हदेवांना विचारले, "या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ?" ब्रम्हदेवांनी कुंडली पाहून सांगितले, "समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबर होणार आहे." रावणास राग आला. माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची ? शक्यच नाही. नोकरांना सांगितले, "याला समुद्रात फेकून द्या." नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला. तो मुलगा एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. मुलगा वयात आला. *रावणाची कन्या उपवर झाली.* बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता जावयास बोलाविले. *रावण म्हणाला, "ब्रम्हदेवपण हल्ली खोटे बोलतो." त्याने सांगितले होते, "माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून. पण आपण तर राजकुमार आहात." जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे." पायाचा अंगठा दाखविला. मग रावणास खात्री पटली. या ब्रम्हदेवाच्या गाठी असतात...२) पैसा -* ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणीच मिळतो.... *३) -* ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते.... *कथा -* एकदा गरुडाची आई आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण कोण आले होते ? आई सर्वांची नावे सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले. पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईस विचारले, आज कोण आले होते ? आई म्हणाली, *आज यमराज आले होते व जाताना हसले."* गरुडास शंका आली, का हसले असावे ? त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले. *यमराज दुसऱ्या दिवस तिथेही आले. यमराजांना गरुडाने विचारले, "आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण जाताना आपण हसला का ?" यमराज म्हणाले, "आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो." त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती... तात्पर्य -* काहींचा मृत्यू एस् टी त, काहींचा रेल्वेत, काहींचा विमानात, काहींचा पाण्यात, काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे... पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे.. 🙏🌹 *संकलन - ह.भ.प. बळीराम (दादा) आळंदीकर* 🚩🚩🚩🇹🇯

    ReplyDelete
  10. *जपानी प्रोफेसराने आश्चर्यकारक संशोधन केलेले आहे.*

    1. *आम्लता* ही फक्त आहार त्रुटीमुळे होत नसून, *अधिक मानसिक तणावामुळे* वाढते.

    2. *हायपरटेन्शन* केवळ खारट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात म्हणून नाही, तर प्रामुख्याने स्वतःच्या *भावनांचे व्यवस्थापन नीट न* केल्याने होते.

    3. *कोलेस्टरॉल* केवळ फॅटी पदार्थांमुळेच वाढत नाही, तर *अति आळस* अधिक जबाबदार आहे.

    4. *दमा* होण्याचं कारण फुफ्फुसाला ऑक्सिजनच्या कमी पुरवठ्यामुळे नाही तर नेहमी स्वतःची *दुःखी भावना* फुफ्फुसांना कमकुवत बनविते.

    5. *मधुमेह* केवळ ग्लुकोजच्या अति उपयोगामुळेच नव्हे, तर व्यक्तीची स्वार्थी आणि हट्टी वृत्ती स्वादुपिंडच्या कार्यामध्ये अडथळा आणते.

    कोणत्याही रोगाचे खरे कारण:
    *आत्मिक* 50%
    *मानसिक* 25%
    *सामाजिक* 15%
    *शारीरिक* 10%

    जर आपल्याला निरोगी व्हायचे असेल, तर आपल्या मनाचे निराकरण करा यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यान नियमितपणे करा ... जो तुमचा आत्मा आणि मन मजबूत करेल .... त्यासाठी वेळ न मिळण्याचे कारण शोधू नका ... जर तुम्हाला वेळ मिळत नाही तर हे सिद्ध होते की आपण आळशी आहात .... नाही का? ....
    ती तुमची निवड राहिल की,वरील सर्व रोगांना आमंत्रित करायचं की, योगासने आणि ध्यान पद्धती
    अंमलात आणुन स्वतःचे जीवन आरोग्यदायक बनवायचे.

    ReplyDelete
  11. 🎓 *एका पालकाची मुलाला पहिलीच्या वर्गात टाकताना सुचलेली अफलातून कल्पना....*

    *ह्या कल्पनेला 100 तोफांची सलामी*💣

    *१००% विचार करायला लावणारी ही गोष्ट!!*

    *ज्यांचा मुलगा किंवा मुलगी 2021 मध्ये "पहिलीला" जाणार त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती.*

    मित्रांनो, माझं नाव नितिन काकडे (नाव बदललं आहे)

    माझा मुलगा समर्थ नितीन काकडे (काल्पनिक नाव) याच्यासाठी मी "First standard" ला ऍडमिशन घेण्यासाठी पुण्यात बऱ्याच जागी फिस विचारली तर 40,000 पासून 1 लाखा पर्यंत आहे, नर्सरी ते यु के जी साठी सुद्धा सारखीच आहे.

    मग मला एक आयडिया सुचली की जर मुलांच्या शिक्षणासाठीच आज वर्षाला एवढे पैसे खर्च करायचे तरीही नोकरीची हमी असेल का नाही? ? तर नाही, शिवाय आरक्षण आणि इतर अडचणी आहेतच.

    मग मला वाटतं जर प्रत्येक वर्षी त्याला लागनारी फि जर रिलायन्स , टाटा , मारुती सुजूकी , हिंदुस्थान युनीलिव्हर , इन्फोसिस , अदानी, बजाज ,BANK , SBIN HDFC, ICICI, KOTAK AXIS यासारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांचे शेअर्स प्रत्येक वर्षी 1 लाखाचे घेतले आणि मुलाला "जिल्हा परिषद" च्या शाळेत घातले तर जर मुलगा कर्तृत्ववान असेल तर स्वत:ची प्रगती करेलच कारण कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये फि भरुनही तो कर्तृत्ववान होईलच अशी खात्री देणारी शाळा अजून तरी या जगात उपलब्ध नाही अथवा जन्माला पण येणार नाहीच म्हणुन ही फी कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये न भरता मुलाच्या पहिली च्या वर्गाला असताना 1 लाख , 2 री ला 1 लाख , 3 री ला एक लाख..
    अस करत करत 15 वीला त्याचे शेअर्स 15 लाख रुपयाचे असतील, आणि पहिल्या वर्गात घेतलेल्या शेअर्स ची किमत 15 वीला म्हणजे 15 वर्षांनी कमीतकमी ₹ 1 कोटी असेल असे त्याच्या नांवे 15 शेअर्स असतील आणि आणि जर आपण मागील 15 वर्षात वरील Top कंपनी चे शेअर्स ची किंमत पाहिली तर माझ्या मुलाकडे 15 वीला पंधरा वर्षात एकुण रक्कम असेल कमीतकमी 1 कोटी जास्तीत जास्त 15 कोटी.....,

    मला अशी कल्पना सुचली जर कोणी यावर्षी मुलांना फर्स्टला घालणार असेल तर त्याला पहिलीला घाला यामुळे जिल्हापरिषद, सरकारी शाळा आणि खाजगी अनुदानित मराठी शाळाही वाचतील, मातृभाषेतुन शिक्षणही मिळेल, शिक्षणसम्राटाना आळा बसेल, फोफावलेला भ्रष्टाचारही कमी होईल आणि एका बापाची आयुष्याची कमाई सुद्धा वाचेल आणि मुलाला शिक्षण पूर्ण झाल्यावर कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज पडणार नाही तोच इतराना रोजगार देऊ शकेल.

    *विचार करा सर्वांनी ' Be Practical'*

    बघा पटेल सर्वांनी एकदा अवश्य विचार करा सर्वांनी, आवडल्यास शेअर नक्कीच करा थोडी जन-जागृती होईल..

    -एक पालक

    ReplyDelete
  12. बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

    दिल्ली, दि. २२ : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील चित्रपटांमध्ये ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘ताजमाल’ या मराठी चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

    येथील नॅशनल मिडीया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये विविध श्रेणीत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.

    ‘बार्डो’ हा ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

    ‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे हे आहेत. या चित्रपटाचे निर्माते रितु फिल्मस कट एलएलपी हे आहेत. याच चित्रपटातील ‘रान पेटला...’ या गाण्याच्या गायिका सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

    ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनचाही पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रोडक्शन डिझाइन सुनिल निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे.

    राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ‘ताजमाल’ या सिनेमाला जाहीर झाला आहे. हा सिनेमा नियाज मुजावर यांनी दिग्दर्शीत केला आहे. तर टूलाईन स्टूडियो प्रा.ली. यांची निर्मिती आहे.

    ‘ताकश्ंत फाईल’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार ‘कस्तुरी’ या हिंदी सिनेमाला जाहीर झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक विनोद कांबळे आहेत तर इनसाईट फिल्मसची निर्मिती आहे.

    नॉन फिचर फिल्म या श्रेणीत विविध मराठी चित्रपटांना पुरस्कार

    ‘जक्कल’ या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सिनेमा निऑन रील क्रियेशनने निर्मित केला असून विवेक वाघ दिग्दर्शक आहेत.

    उत्कृष्ट डेब्यु दिग्दर्शक या श्रेणीमध्ये ‘खिसा’ या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते पीपी सिने प्रोडक्शन आहेत. तर राज प्रितम मोरे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहे.

    सामाजिक विषयावर आधारित श्रेणीत ‘होली राईट्स’ या हिंदी नॉन फिचर फिल्मला विभागुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या प्रियंका मोरे या आहेत तर दिग्दर्शक फराह खातून या आहेत.

    स्पेशल मेन्शन या श्रेणीत 2 मराठी चित्रपटांना पुरस्कार जाहीर

    स्पेशल मेन्शन या श्रेणीत ‘लता भगवान करे’ या मराठी सिनेमाच्या अभिनेत्री लता करे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याच श्रेणीत ‘पिकासो’ या सिनेमाला सुद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत वारंग हे आहेत.

    सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रटाचा पुरस्कार ‘अनु रूवड’ या सिनेमाला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते ओबो नोरी पिक्चर आहेत तर दिग्दर्शक दिलीप कुमार डोले हे आहेत. ‘त्रिज्या’ या सिनेमाला उत्कृष्ट ऑडीयोग्राफी (साऊंड डिजाइनर) चा पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपटांवरील उत्कृष्ट समिक्षात्मक पुस्तक या श्रेणीत ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला स्पेशल मेन्शन पुरस्कार प्राप्त झाला आहे.

    ००००

    ReplyDelete
  13. यानिमित्ताने मुंबईत १७४० बार आहेत
    ही माहिती मिळाल्याने
    काही जणांच्या आनंदाला
    बारावार उरलेला नाही.

    कुणाचंकायतरकुणाचंकाय🤪🤣

    ReplyDelete
  14. 😂🤣😜😆😜😂🤣😂😂

    एक माणुस जन्मल्यापासुन जंगलात राहत होता….
    शहरी जीवन त्याने कधी बघितले नव्हते एके दिवशी त्याला आरसा सापडला
    त्याने त्यात बघितले आणि स्वत:चं बिंब बघुन विचार केला हा माझा बाप दिसतो..तो रोज आरसा बघायचा आणि ठेवून द्यायचा…

    त्याच्या बायकोला वाटले हा काय रोज बघतो त्या काचेत… नवरा घरात नसतांना तिने आरशात बघितले आणि म्हणाली

    “या बाईच्या नादी लागला का माझा नवरा”

    तिने तो आरसा तिच्या सासूला दाखवला…
    सासूने आरशात बघुन सांगितले

    “काळजी करू नकोस म्हातारी आहे , लवकर मरेल “
    🤣😂🤣🤣😂😂😆😜🤣😂😂😜😜😜😜😜😜😂

    ReplyDelete
  15. जुन्या वर्गमित्र-मैत्रिणींच्या संमेलनात एका वर्गमित्राने व्यक्त केलेली भावना....

    शाळेत असताना एक सुंदर मुलगी माझ्याकडुन नेहमीच Home work सोडवुन घ्यायची..

    त्यामुळे सर्व मुले माझ्यावर जळायची
    मी जाम खुश व्हायचो !

    पण बघा काय नशिबात असतं..

    आज तीच मुलगी माझी बायको आहे

    पण तीची ती सवय अजूनही तशीच कायम आहे 😌

    सारं Homework आजही ती माझ्या कडूनच करून घेते रे 😩😩😩

    अन् तिच्या सगळ्या मैत्रिणी आता तिच्या वर जळतात रे....😜😍😜

    ReplyDelete
  16. जटिल भूतकाळ आणि विविधातपूर्ण भविष्य’ : जागतिक वारसा दिनाची यंदाची संकल्पना
    ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोकडून तत्वत:स्वीकार
    - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती


    मुंबई दि. 18:- युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दर वर्षी 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोने तत्वत: स्वीकार केला आहे. ही बाब भारतासह अवघ्या महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची आहे असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
    श्री देशमुख म्हणाले, कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम साजरा करायला बंधने आली आहेत. जागतिक वारसा स्थळांसाठी यूनेस्कोकडून नामांकन मिळवण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. याचा विस्तृत प्रस्ताव पुरातत्व व वास्तुसंग्रहालये संचालनालायमार्फत व इनटॅक या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात येणार आहे. त्यात वास्तुविशारद शिखा जैन, तेजस्विनी आफळे अशा आंतरराष्ट्रीय तज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

    श्री. देशमुख पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी होण्यास ह्या नामांकनामुळे मदत होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील किल्ल्यांचे महत्व जागतिक पातळीवर अधोरेखित होऊन आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ येथे सुरू होण्यास हातभार लागेल. कोकणात आजपर्यंत पर्यटन केवळ समुद्रकिनारे व डोंगरी भागात होत होता, कातळशिल्पामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कलाप्रेमी पर्यटक कोकणातील सडयांकडे वळतील व स्थानिक अर्थकारणास हातभार लागेल. कातळशिल्पांच्या शोधामुळे कलेचा इतिहास हजारो वर्षे मागे गेला आहे. जागतिक पातळीवरील तज्ञ यामुळे भारतीय संस्कृतीचा पाया अश्मयुगातच रचला गेला या दृष्टीकोनातून बघू शकतील. या कातळशिल्पांच्या पुरास्थळांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असल्याचे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.
    या नामांकन प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांचे डोंगरी व समुद्री किल्ले -रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा/ रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा आदि किल्ल्यांचा तसेच कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी, कुडोपी या महाराष्ट्रातील तर गोवा राज्यातील फणसईमाळ या कातळशिल्पस्थानांचा समावेश आहे.

    ReplyDelete
  17. पोलिस बाहेर पडणाऱ्यांना चोपतायत, याचे व्हिडिओ कृपया फाॅरवर्ड करू नका…


    ते पाहून काही बायका नवऱ्यांना मुद्दाम सारख्या भाजी आणायला पाठवतायत...
    🤢🤢🤢

    ReplyDelete
  18. या पक्षाचे नाव आहे पफिन Paffin. आर्टिक्ट समुद्रात याचा वावर असतो. स्कॉटलंड ते आइसलँड ते नॉर्वे या देशाच्या किनाऱ्यावर हा दिसतो. हा समुद्र पक्षी 8 महीने भरसमुद्रात असतो व उन्हाळ्यात 4 महीने तो किनाऱ्यावर असलेल्या कडे कपारीत तो बिळा सारखी घरे बनवतात. अंडी घातल्यावर पिल्ले आली की प्रचंड मेहनत करून त्यांना sand eel मासे पकडतो व भरवतो, तेही दिवसभर. हा कुशल मासेमार असल्याने दुसरे समुद्रपक्षी त्याच्यामागे लागतात. त्यांना चुकवून पिल्लाना ते मासे घेऊन जाताना त्याची दिवसात अनेकदा कसोटी लागत असते. कधीतरी स्वतःचा जीवही गमवावा लागतो. Skua सारखे शिकारी पक्षी त्याना आपले भक्ष्य बनवतात.

    हे विलक्षण सुंदर पफिंन पक्षी Faroe Islands ला पहाता येतात. हजारोच्या संख्येने तेथे असलेले हे पक्षी व तिथे आपल्या पिल्लांना भरवायला मासे घेऊन येत होते व गल व इतर पक्षी त्यांच्या माशांवर टपून होते. तिथे चाललेले ते थरार नाट्य बघताना आपला जीव वेडा होऊन जातो 👇

    ReplyDelete
  19. शौनक अभिषेकींच्या आवाजातील श्रीराम वंदना . शब्द वाचून ऐकायला सुंदर वाटतं .

    नादातुनी या नाद निर्मितो
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    नाद निर्मितो मंगलधाम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    चैतन्यात आहे राम .
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    सत्संगाचा सुगंध राम .
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    आनंदाचा आनंद राम ..
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    त्रिभुवनतारक आहे राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    सुखकारक हा आहे राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    श्रद्धा जेथे तेथे राम .
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    शांती जेथे तेथे राम ..
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    सबुरी ठायी आहे राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    चैतन्याचे सुंदर धाम .
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    पुरुषोत्तम परमेश राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    भक्तिभाव तेथे राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    निर्गुणी सुंदर आहे राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    लावण्याचा गाभारा
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    कैवल्याची मूर्ती राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    चराचरातील स्फूर्ती राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    अत्म्याठायी आहे राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    पर्मात्माही आहे राम .
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    सगुणातही आहे राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    निर्गुणी सुंदर आहे राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    जे जे मंगल तेथे राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    सुमंगलाची पहाट राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    सृष्टीचे ह्या चलन राम ..
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    कर्तव्याचे पालन राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    दु:ख निवारक आहे राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    स्वानंदाच्या ठायी राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    सुंदर सूर तेथे राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    शब्द सुंदर तेथे राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    सकल जीवांच्या ठायी राम.
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    वात्सल्याचे स्वरूप राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    सुंदर माधव मेघ श्याम ..
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    दशरथ नंदन रघुवीर राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    अयोध्यापती योद्धा राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    रघुपती राघव राजाराम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    रामनाम सुखदायक राम ..
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    सकल सुखाचा सागर राम .
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    चराचरातील जागर राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    रामभक्त नीत स्मरतो राम .
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    कुशलव गायिणि रमतो राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    हनुमंताच्या हृदयी राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    जानकी वल्लभ राजस राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    चराचरातील आत्मा राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    समर्थ वचनी रमला राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    कुलभूषण रघुनंदन राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    राम गायिणि रमतो राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    स्वरांकुरांच्या हृदयी राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    भक्तीरंगी खुलतो राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    दाशरथी हा निजसुखधाम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    कौसल्यासुत हृदयनिवास
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    राजीवलोचन पुण्यनिध्य हा
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    सीतापती कैवल्य प्रमाण
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    पत्नीपरायण सीताराम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    लक्ष्मण छाया दे विश्राम
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    आदर्शांचा आदर्श राम
    ।। श्री राम जय र ाम जय जय राम ।।
    एक वचनी हा देव महान
    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  20. खूप सुंदर कथा ..

    चैत्र महिन्यातील नवमी, प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, या गोजिरवाण्या दिव्य बालकाचे दर्शन व्हावे म्हणून सर्व देव देवता वेगवेगळी रूपे घेवून दर्शनाला येवू लागले, ज्याला जसे दर्शन घेता येईल ते ते देव श्री रामाचे दर्शन घ्यायला येवू लागले .. सूर्यनारायण भगवान पण दर्शन घेवू लागले, इतके लोभस मोहक रूप पाहून भगवान सूर्यानारायणाचे समाधान होईना , त्या वेळी सूर्यभगवान आपल्या जागेवरून हालेचनात ... इतर सर्व देवता दर्शन घेवून जात होत्या , पण "चंद्र " मात्र दु:खी होता , सूर्य पुढे सरकेना त्यामुळे संध्याकाळ होईना, त्यामुळे चंद्राला दर्शन घेता येईना .. त्यांनी सूर्य नारायणाला खूप विनवण्या केल्या, पण सूर्य काही पुढे जाईना ..
    शेवटी चंद्राने राम प्रभूंना सांगितले की सूर्याला पुढे सरकायला सांगा पण सूर्य भगवान त्यांचे ऐकेनात, माझे समाधान झाले की मी पुढे जाईन, असे म्हणू लागले ..
    रामप्रभूंनी चंद्राची समजूत घातली, व म्हणाले आज पासून माझ्या नावापुढे तुझे नाव लावले जाईल , "राम - चंद्र" आणि माझ्या पुढल्या अवतारात तुला पहिले दर्शन होईल ...
    राम जन्म दुपारी झाला ... आणि पुढल्या अवतारात "श्री कृष्ण " जन्म मध्यरात्री झाला ..
    कृष्ण जन्म झाला तेंव्हा फक्त तिघे जागे होते .. देवकी - वसुदेव आणि चंद्र ...
    🙏🏻 *श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा* 🙏

    🙏 *जय श्रीराम...* 🙏

    ReplyDelete
  21. *वाल्या कोळ्याची बायको...*
    *आणि त्याचा आदर्श घेऊन वाटचाल केल्यास....*
    "रामायण", म्हटले की, आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरुन येतो. "रामायण" आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात. 'पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा'! 'पती असावा तर मर्यादापुरूषोत्तम "श्रीरामासारखा"!!', भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा !', 'पत्नी असावी तर सीतेसारखी !',
    खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा. तो म्हणजे, *'बायको असावी तर वाल्याकोळ्याच्या बायकोसारखी !'*,
    कारण तीच खरी रामायणकर्त्याची ' कर्ती ' आहे, हे दुर्लक्षीत सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले.
    रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो. वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा. एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौधिक घेतले. 'अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस' असे विचारल्यावर, 'माझ्या बायकोपोरांसाठी', असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात, 'जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय.. ??. 'तू इथेच थांब, मी विचारुन येतो' म्हणत वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात. वाल्या बायकोला धमकाऊन विचारतो. 'बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही ? आता असा विचार करा, शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार !!
    पण नाही. त्या तडफदार आदिमायाशक्तीने, क्षणाचाही विचार न करता, *'नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!'*, असे सडेतोडपणे सांगितले आणि तोच वाल्याकोळ्याच्या जडणघडणीतला *निर्णायक टप्पा* (टर्नींग पाॅईंट) ठरला. गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षीत तडफदार उत्तराने वाल्याकोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात. तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्याकोळ्याचा
    *'वाल्मिकीऋषी'* होऊन *'रामायण' हे महाकाव्य* रचतो. ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही! की समजा, वाल्याकोळ्याच्या बायकोने,
    'व्हय..आम्ही आहोतच की तुमच्यासंगं !', असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर ! नारदाचं काही खरं नव्हतंच पण वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन त्याने "रामायण" तरी कसे काय रचले असते? अशी रास्त शंका घेता येऊ शकते. पापाचा पैसा कमावणाऱ्या पतीपरमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, आजच्या *सुसंस्कृत भारतीय गृहिणी नकार देतील तर, बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल*. फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगिकारला पाहिजे. असे घडल्यास *भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्ते च्या दिशेने निश्चितपणे वाटचाल करेल.!* व पुन्हा एकदा या भारत 'भूमी' वर *रामराज्य* अवतरेल. यात शंकाच नाही.!!me in all philse
    🙏

    ReplyDelete
  22. *गवार मोडता मोडता...*

    भांडं पडल्याचा आवाज ऐकून बाहेर डोकावले तर काय ?अहों ची मांडी मोडून पाय पसरलेले आणि पुढ्यातील गवारीचा ढीगही अस्ताव्यस्त पसरलेला! "मी नाही ही गवार बीवार मोडणार, दुसरं काम असेल तर सांग, कसलं वैतागवाडी काम आहे हे.. चुकलं माझे आई , गवारीची शीर दाताखाली आली की डोक्याची शीर तटतटते, असं पुन्हा कधी म्हणणार नाही, गवारीची भाजीच खाणार नाही तर पण आता ही नको डोळ्यासमोर !!
    तेवढ्यात स्वारीला उमेशचा फोन आला आणि फुटाणा तडतडायचा थांबला. हाय-हॅलो झालं आणि "काय सांगतोस ? मी पण सेमच कार्यक्रम.. योगायोग की सूड ? "काम करता करता बोलता यावं म्हणून फोन स्पीकर वर होता, संभाषण आपसूक कानावर पडत होतं.
    अरे परवाच मी आमच्या 'ही'ला म्हटलं डब्यात भाजी अपूरी होते,आता घरी आहे तर आवडीच्या भाज्या भरपूर खाऊन घेतो,हवं तर मी आणून-निवडून देतो.मला गवारीची भाजी खूप आवडते, पण भाजी आणायचा अनुभव इतका अगाध की ५ जणांसाठी किलोभर आणली आणि मोडायला बसलो.. शेवटी मान मोडायची वेळ आली तस सगळं टाकलं आणि तूला फोन लावला.
    अरे मलाही गवार-घेवडा अशा भाज्या खूप आवडतात पण तिची शीर दाताखाली आली की सगळा मजा किरकिरा होतो. आज फुशारकी मारली, तू रात्री बिनडोक मालिका बघत भाजी निवडतेस, लक्ष नसतं तुझं,चल आज मी मोडतो.. पण यार not so easy job हे कळलं आणि दिलं टाकून.
    हो रे भाज्या निवडणं किती नीरस काम आहे. आमच्या कडे पण मला यायला उशीर होणार असतो तेंव्हा माझी वाट पाहत टीव्ही समोर हा कार्यक्रम सुरु असतो. नुसत बसायच तर हात का मोकळे ठेवायचे ? शिवाय सकाळच्या कामाचं ते नियोजन असतं.. अस उत्तर मिळालंय मला.
    खरंच या बायकांच्या Time Management चा फंडा आपल्याला या जन्मात तरी जमायचा नाही. स्वयंपाकघरात दोन तासाच्यावर काम करणार नाही सांगत दूध तापतं, २/४ वेळा चहा होतो, रवा-दाणे भाजून होतात, लोणी कढवलं जातं, पोळ्यांची लयकारी तर पहात रहावी एक सेकंदही तवा मोकळा राहात नाही. एक ना हजार कामे.. शिस्तीत आणि बिनबोभाट !!
    हो ना, एरवी सुट्टीच्या दिवशी घरी असलो तरी कामात मदत करायची सुबुध्दी झाली नाही कधी! आता जवळून पाहतोय सगळं. तुला सांगतो,मधे हीने आमच्या कामवाल्या बाईंना बोलावलं आणि साखर-चहापावडर, रवा, पोहे, तेल आणि दोन महिन्यांचा फूल्ल पगार दिला. म्हणाली रोज सकाळी तिचा चहा-नाश्ता आपल्या पैकी कोणाकडे तरी होतो. सवयीने भूक लागतच असणार पण या कठीण प्रसंगी ती स्वतःचे चोचले पूरवेल की चार तोंडांचा विचार करेल ? तिने किती भूक मारायची ? पैसे दिले तर इकडे तिकडे खर्च होतील म्हणून सामान दिलं आणि पगार नाही दिला तर तिचा गाडा चालायचा कसा ?
    घ्या, आम्ही इथे ढासळणा-या जागतिक अर्थ व्यवस्थेवर तावातावाने चर्चा करतोय तोवर यांनी आपल्या परीने ती सावरायला सुरुवातही केली.
    आमच्याकडे पण lockdown झाल्याबरोबर, आईने आणि हीने काय खलबतं केली कोणास ठाऊक आणि एकदम फतवा काढला. पुढला एक महिना पुरेल इतकं सामान घरात आहे. कोणीही बाहेर पडायचे नाही... अट एकच, पानात पडेल ते निमूट खायचं.तुला सांगतो, लहानपण पुन्हा अनुभवलं, सगळे पारंपारिक पदार्थ मनसोक्त हादडले.
    कबूल केलंच पाहिजे रे समयसूचकता, निर्णयक्षमता, पैशांचं-वेळेचं-पर्यायांचं व्यवस्थापन, Money -Time - Resources Management मधे बायकांचा हात कोणी नाही धरू शकत. कधी कधी वाटतं MBA करायला तीर्थरुपांचे एवढे पैसे घालवले त्यापेक्षा आईसोबत स्वयंपाकघरात दोन वर्ष काढली असती तर खूप काही शिकलो असतो..
    थोडक्यात काय, अनपढ़ नसलो तरी बायकांच्या तुलनेत आपण सगळे... गंवारच 😀

    👍👍👍👍

    ReplyDelete
  23. बाबा लगीन..लॉक डाऊनमधे....
    फक्त 25 जणांच्या उपस्थितीत...

    भटजी-1
    अंतरपाट धरण्यासाठी - 2
    नवऱ्याचे आईवडील - 2
    नवरीचे आईवडील - 2
    नवऱ्याच्या करवल्या - 2
    नवरीच्या करवल्या - 2
    नवऱ्याचे करवले - 2
    नवरीचे करवले - 2
    नवऱ्याचे फोटोग्राफर( व्हिडीओ/फोटो) -2
    नवरीचे फोटोग्राफर( व्हिडीओ/फोटो) -2
    नवऱ्याचे मामा मामी - 2
    नवरीचे मामा मामी - 2
    मंडप वाला - 1
    Dj वाला -1

    झाले टोटल- 25

    बाकी कोणाला एन्ट्री नाहीये...
    कोणी राग मानून घेऊ नये...

    बोला शुभमंगल सावधान..!!!

    च्यायला नवरा-नवरी राहिलीच की.??
    😂😂😂

    भरा 50000....😢😢😢

    ReplyDelete
  24. *हळवी असतात मने*
    *जी शब्दांनी मोडली जातात...!*
    *अन् शब्द असतात जादुगर*
    *ज्यांनी माणसे जोडली जातात...!!*
    *मोत्यानां तर सवयच असते*
    *विखुरण्याची*,
    *पण धाग्याला सवय असते,*
    *सर्वांना एकत्र बांधून* *ठेवण्याची...!!*

    🌹 *शुभ सकाळ* 🌹

    ReplyDelete
  25. 🙆‍♂️ *लॉकडाऊन इफेक्ट... !*

    लॉकडाऊनमुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या.
    असाच एक इंजिनीअरही बेरोजगार झाला.
    पडेल ते काम करायचं म्हणून तो नोकरी शोधू लागला.
    सगळीकडे त्याला नकारच मिळत होता.

    एकेदिवशी तो सर्कस पाहायला गेला.
    सर्कस पाहून त्याच्या डोक्यावरचा ताण थोडासा हलका झाला.
    त्यातच त्याला सूचलं की, इथे एखादी तरी नोकरी नक्कीच असेल.

    तो सर्कस अरेंज करणाऱ्या मुख्य मालकापर्यंत जाऊन पोहोचला आणि नोकरीसाठी विचारणा केली.
    त्या मालकानेही जवळपास नकारच कळवला.
    फक्त एक माकडाचा गणवेश घालून लोकांना हसवण्याचं काम आहे असं त्याने सांगितलं
    बेरोजगार इंजिनीअर एका पायावर तयार झाला.

    दुसऱ्या दिवशी नोकरी सुरू झाली.
    माकडाचे हावभाव करत लोकांना हसवण्याचं कामही छान जमायला लागलं.
    एकेदिवशी माकडाचा गणवेश घालून उड्या मारणारा इंजिनीअर वरून चुकून वाघाच्या पिंजऱ्यात पडला.

    लोकही आश्चर्यचकित होऊन केवळ पाहत राहिले.

    आपला शेवट जवळ आलाय हे समजल्यावर तो तसाच बसून राहिला आणि या बेरोजगारीने आपला कसा बळी घेतला याचा विचार करू लागला.

    तेवढ्यात दुसऱ्या टोकाला असलेला वाघ हळूहळू जवळ यायला लागला...

    लोक आता स्तब्ध होऊन पाहू लागले...

    शेवटी वाघ 🐯जवळ आला आणि हळूच त्या माकडाच्या🐵 कानात पुटपुटला,

    *"शिंदे, घाबरू नको. मी, पळशीकर, २००९ मेकॅनिकल बॅच !"*
    😂😂😂😂😂😂😂

    ReplyDelete
  26. 30 एप्रिल या दादासाहेब फाळके यांच्या जयंती दिनानिमित्त विशेष लेख)



    धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके

    भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक



    ३० एप्रिल भारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. दादासाहेबांचा जन्म ३० एप्रिल १८७० (त्रंबकेश्वर). मृत्यू १६ फेब्रुवारी १९४४ (नाशिक).

    आज शतकी परंपरा लाभलेला हा चित्रपट व्यवसाय देशात, विदेशात मोठ्या झपाट्याने विस्तारला. एका मराठी माणसाने सुरू केलेला हा व्यवसाय १०० वर्षात संपूर्ण रुजला, रुळला, वाढला. लाखों कुटुंब या व्यवसायात कार्यरत असुन कित्येक कोट्यावधींची उलाढाल होते. कोटीच्या कोटी उड्डाणे चित्रपट घेतात असे म्हटले जाते. अलिकडच्या काही वर्षात मराठी भाषिक चित्रपटांनी सुद्धा ही कोटींची उड्डाणे पूर्ण केली आहेत, त्यावरूनच या व्यवसायाची महती कळते.

    भारतीय चित्रपट मुर्हूतमेढ

    मुंबईच्या सँडहर्स्टरोडवरील एका चित्रपटगृहात लाईफ ऑफ ख्राईस्ट नावाचा चित्रपट सुरू होता. दादासाहेबांसह अनेक प्रेक्षक उत्सुकतेने हा चित्रपट पहात होते. मात्र चित्रपट पाहतांना दादासाहेबांच्या मनात वेगळ्याच विचारांचे काहूर उठले. चित्रपटातील प्रसंग पाहून त्यांचे मन कावरेबावरे झाले त्या चित्रपटाची तुलना ते आपल्या रामायण-महाभारताशी करु लागले. चार-पाच वेळा त्यांनी लाईफ ऑफ ख्राईस्ट पहिला आणि याच ठिकाणी चित्रपट निर्मितीची ठिणगी पेटली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या पर्वाची सुरूवात झाली.

    मराठी माणूस एकदा मनात आले की, मग काहीही होवो मागे हटणार नाही..वयाच्या ४० व्या वर्षी एका नव्या क्षेत्रात भरारी घेण्याचे स्वप्न बाळगून दादासाहेबांनी चित्रपटनिर्मितीचे कार्य सुरू केले. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा त्यांनी प्रथम अभ्यास केला. केवळ तीन तासांची झोप आणि अभ्यास याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर झाला. प्रख्यात नेत्र विशारद डॉ. प्रभाकर यांनी दादासाहेबांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली. सावधानतेचा इशारा दिला पण त्याचीही पर्वा न करता त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. चित्रपटनिर्मितीच्या जोशाने भारावलेल्या फाळकेंनी लंडनला जाऊन चित्रपटनिर्मितीचे तंत्र समजावून घेतले. त्यासाठी आपली विमा पॉलिसी गहाण ठेवली. लंडन येथे त्यांची भेट बायोस्कोप सिने विकली या सिने साप्ताहिकाच्या संपादकांशी मि. केपबर्न यांच्याशी झाली. त्यांना दादासाहेबांनी लंडन येथे येण्यामागील हेतू स्पष्ट केला. त्यावर यात पडू नका, इंग्लंडचे काही निर्मातेही अयशस्वी ठरले आहेत. शिवाय भारतात चित्रपटाची फिल्म ठेवण्यासाठी योग्य हवामान नाही असाही सल्ला केपबर्न यांनी दिला. त्यावर दादासाहेबांनी आपल्या अभ्यासाच्या आधारे प्रतिकूल मुद्दे खोडून अनुकूल मुद्दे मांडले व केपबर्न यांना प्रभावित केले. सुप्रसिध्द चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्या वाल्टन येथील स्टुडिओत चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया आत्मसात करुन फाळके हिंदुस्थानात परतले

    ReplyDelete
  27. Continue. राजा हरिश्चंद्र : निर्मिती

    राजा हरिश्चंद्र हा एक तासाचा चित्रपट तयार होण्यास आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लागला होता. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची भूमिका दादासाहेबांनी स्वत: केली तर तारामतीची भूमिका साळुंके नावाच्या पुरूष कलावंताने साकारली. राजा हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका दादासाहेबांचा मुलगा भालचंद्र यांनी केली होती. कठोर परिश्रमातून तयार झालेल्या या चित्रपटाने प्रचंड यश, किर्ती व पैसा मिळविला आणि भारतीय चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. राजा हरिश्चंद्र या चित्रपटानंतर दादासाहेबांनी आपला स्टुडिओ नाशिक येथे स्थलांतरीत केला. त्या ठिकाणी मोहिनी भस्मासूर व सावित्री सत्यवान हे चित्रपट निर्माण केले. चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच आणखी अत्याधुनिक यंत्रसामुग्री तसेच चित्रपटांच्या प्रिंट काढणाऱ्या मशिनरीची त्यांना गरज भासू लागली. यासाठी १ ऑगस्ट १९१४ रोजी दादासाहेब पुन्हा इंग्लंडला गेले.४ ऑगस्टपासून दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यामुळे अडचणी वाढल्या फारसे पदरात न पडता दादासाहेबांना रिक्त हस्ताने परत यावे लागेल.

    विक्रमी कलाकृती

    दादासाहेबांची चित्रपटनिर्मिती सुरूच होती. त्यांनी १९१७ मध्ये लंकादहन या चित्रपटाची निर्मिती केली. लंकादहनने त्या काळातील चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड मोडले. मद्रास येथे या चित्रपटाच्या तिकीटविक्रीची जमा झालेली चिल्लर पोत्यात भरून बैलगाडीतून पोलीस बंदोबस्तात न्यावी लागली.

    तद्नंतर त्यांनी How Films are made (१९१७), श्रीकृष्ण जन्म (१९१८), कालिया मर्दन (१९१९), भक्त प्रल्हाद (१९२०) हे अविस्मरणीय चित्रपट निर्माण केले. दरम्यान मूक चित्रपटांचा जमाना संपून बोलपटाचे युग सुरू झाले होते. १९३२ मध्ये बोलपटाचा जमाना आला. दादासाहेबांनी सेतुबंधन या मूकपटाचे डबिंग करुन तो बोलपट बनवला. पुढे कोल्हापूर सिनेटोन कंपनीसाठी दादासाहेबांनी १९३७ मध्ये गंगावतरण हा चित्रपट दिग्दर्शित केला. हाच चित्रपट दादासाहेबांचा शेवटचा चित्रपट ठरला.

    चित्रपट कारकिर्द

    फाळके यांनी ५२ मूकपट, गंगावतरण बोलपट , अनुबोधपटांबरोबर ३० लघुपटांची निर्मीती केली. ३ मे १९१३ रोजी मुंबई च्या कॉरनेशन चित्रपटगृहात "राजा हरिश्चंद्र" चित्रपट प्रदर्शित झाला आणि दादासाहेबांचे नाव जागतिक पातळीवर "भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक" म्हणून नोंदविले गेले.

    दादासाहेबांचा अंतिम काळ मात्र कष्टदायक गेला. १६ फेब्रुवारी १९४४ रोजी नाशिक येथे फाळके युगाचा अस्त झाला. दादासाहेब फाळके यांचे स्मारक नाशिक येथे आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव येथे मोठ्या दिमाखाने उभी आहे. या ठिकाणी त्यांचा एक सुरेख पूर्णाकृती पुतळा देखील आहे. भारतीय पोस्ट विभागाने दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ तिकिट देखील काढले आहे.

    फाळके पुरस्कार विजेते

    दादासाहेबांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी केलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ अत्यंत मानाचा प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारने दादासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त सन १९६९ पासून सुरू केला. पहिल्या पुरस्काराच्या मानकरी देविका राणी ठरल्या. तर नुकताच अभिनेते रजनीकांत यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

    चित्रपटसृष्टीतील पृथ्वीराज कपूर, रुबी मायर्स (सुलोचना), नितीन बोस, सोहराब मोदी, नौशाद, दुर्गा खोटे, सत्यजीत रे, व्ही.शांताराम, राज कपूर, एल.व्ही.प्रसाद, ऋषिकेश मुखर्जी, भालजी पेंढारकर, भुपेन हजारिका, मजरुह सुलतानपूरी, गीतकार प्रदिप, डॉ.राजकुमार, दादामुनी अशोक कुमार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, दिलीप कुमार, शिवाजी गणेशन, बी.आर.चोप्रा, यश चोप्रा, देव आनंद, मृणाल सेन, अदूर गोपालकृष्णन, बी.एन.सिरचार, पंकज मालिक, बी.एन.रेड्डी, धिरेंद्रनाथ गांगुली, काननदेवी, रायचंद बोराट, बी.नागी रेड्डी, आशा भोसले, जयराज, ए.नागेश्वर राव, शाम बेनेगल, तपन सिंन्हा, मन्ना डे, व्ही.के.मुर्ती, डी.रामा नायडू, के.बालचंदर, शशी कपूर व गीतकार गुलजार, सौमित्र चटर्जी, मनोज कुमार, प्राण, के. विश्वनाथ, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आदी विभूतींना हा पुरस्कार मिळाला आहे.

    ReplyDelete
  28. *राजा रवि वर्मा*

    महान चित्रकार राजा रवि वर्मा, यांचा आज जन्म दिन *(२९ एप्रिल ,१८४८)*

    हे भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार होते त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राजा रविवर्मा यांनी काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावॆत, ते समजले, आणि घरोघरी त्यांनी काढलेल्या देव देवतांच्या चित्रांच्या फ्रेम दिसू लागल्या. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्मा यांची चित्रे आजही प्रमाण मानली जातात.

    रवींचा जन्म एका राजघराण्यात २९ एप्रिल १८४८ रोजी केरळमधील कोईल तंपुरन येतील किलिमनूर राजवाड्यात झाला. त्यांचे वडील मोठे विद्वान होते व आई ही कवयित्री होती. त्यांच्या आईने लिहिलेले काव्य, 'पार्वती स्वयंवर' हे रविवर्म्याने तिच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केले. राजा रवि वर्मा यांना सी.गोडा वर्मा नावाचा भाऊ व मंगला नावाची बहीण होती.त्यांच्या बालपणीच त्यांना महाराज अलियम् तिरुनल या नातलग राजाचा आश्रय मिळाला. रविवर्मा यांचे काका उत्तम चित्रकार होते. तो वारसा पुतण्यात उतरला. याशिवाय त्रिवेंद्रमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्रावणकोर महाराजांच्य प्रोत्साहनामुळे त्यांना अधिकच प्रेरणा मिळाली.१८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत रविवर्मा यांना सुवर्णपदक मिळाले.महाराजांच्या दरबारात असणाऱ्या इटालियन तैलचित्रांकडे पाहून त्यांनी तैलचित्रे काढण्याचे ठरवले.

    राजा रविवर्म्याच्या चित्रांत एक सुंदर, प्रमाणबद्ध व सौंदर्यवती साडी नेसलेली स्त्री असते. त्यांचा स्टुडिओ महाराष्ट्रात मळवली लोणावळ्याला होता. तेव्हा दिसलेल्या मराठी स्त्रियांकडे पाहून त्यांनी तशाच स्त्रिया चित्रांत रंगवल्या.

    सन १८७३ मध्ये, व्हिएन्ना येथे झलेल्या कला प्रदर्शनात त्यांना मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे ते जगभर प्रसिद्ध झाले.

    राजा रविवर्म्याने चित्रांतील विविध विषयासाठी भारतभर प्रवास केला. त्यांची 'दुष्यंत व शकुन्तला','नल व दमयंती, या विषयावरील चित्रे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चित्रांनी भारतीयांस धर्मग्रंथांतील द्दष्ये डोळ्यासमोर आली. ही त्यांची चित्रे सर्व भारतभर प्रसिद्ध झाली.

    आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून राजा रवि वर्मा यांचे नाव घेतले जाते.

    युरोपियन चित्रकारांप्रमाणे ‘कमिशन पोर्ट्रेट ’ काढणारे ते पहिले भारतीय चित्रकार. त्यांच्या चित्रकलेवर पाश्चात्त्यांचा पगडा असला तरी त्यांची चित्रे मात्र अस्सल भारतीय होती. रामायण-महाभारतातील प्रसंग, विश्वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, उर्वशी-पुरुरवा अशी एकापेक्षा एक सरस चित्रे आपल्या वास्तववादी शैलीच्या कलाकृतीतून चितारली आहेत. आपली चित्रे छापण्यासाठी त्यांनी लोणावळ्याजवळील मळवली येथे शिळा (प्रेस) छापखाना उभारला. या छापखान्यातून हजारो देवदेवतांची चित्रं साऱ्या भारतभर पूजली जाऊ लागली. देवतांना मानवी चेहरे देण्याचे काम रविवर्मा यांनी केले.

    आपल्या चित्रांतून भारतीय संस्कृतीचा ठसा जगात पोहचविणाऱ्या रविवर्माना अनेक मानसन्मान मिळाले. शिकागोच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात स्थान मिळवणारे ते होते. सातव्या एडवर्डने कैसर-ए-हिंद’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते.

    त्या काळात देशविदेशातील राजांचे राजवाडे राजा रविवर्माच्या चित्रांच्या दालनांनी सजले होते. त्यांच्या चित्रातून मानवी स्वभावाच्या भावना, छटा सहजसुंदरतेने दर्शविलेल्या असायच्या.

    वयाच्या ५८ व्या वर्षी २ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांचे निधन झाले. भारतीय कलेच्या इतिहासात त्यांना उत्कृष्ट चित्रकारांपैकी एक समजले जाते .

    *राजाची पदवी*
    १९०४ मध्ये, भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केसर-इ-हिंद या सुवर्णपदकाने सन्मानित केले. त्यावेळेस त्यांचे नांव 'राजा रवि वर्मा' असे नोंदविलॆ गेले.



    ReplyDelete
  29. *राजा रवि वर्मा*
    Continue

    हे भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार होते त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राजा रविवर्मा यांनी काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावॆत, ते समजले, आणि घरोघरी त्यांनी काढलेल्या देव देवतांच्या चित्रांच्या फ्रेम दिसू लागल्या. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्मा यांची चित्रे आजही प्रमाण मानली जातात.

    रवींचा जन्म एका राजघराण्यात २९ एप्रिल १८४८ रोजी .

    १९९३ मध्ये4,नवी दिल्ली येथे त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले.त्यानी भारतीय कलेस दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून केरळ सरकारने त्यांच्या नावाने राजा रवि वर्मा पुरस्कार सुरू केला. हा कला व संस्कृतीच्या क्षेत्रात उत्कृष्ट प्रावीण्य दाखविणाऱ्याला प्रतिवर्षी दिला जातो.

    मावेलिकरा, केरळ येथे त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ फाइन आर्टचे एक महाविद्यालय उघडण्यात आले आहे. पुण्यातही घोले रोडवर, सुमुख सोसायटी येथे नवोदित चित्र-कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारे राजा रविवर्मा कलापीठ आहे.

    *श्रीमंतीवर मोहर उठवायची असेल तर स्वतःच्या संग्रहामध्ये राजा रवी वर्मा यांनी काढलेले चित्र असणे गर्वाचे मानले जाते , याच मानसिकतेमधून फरार निरव मोदींकडे पण रवी वर्मा यांच्या चित्रांचा संग्रह होता.आयकर खात्याने त्या चित्रांचा लिलाव केला, त्यातून त्यांच्या व अन्य चित्रकारांची चित्रे विकून रु.५९.३७ कोटींची वसुली केली.*

    राजा रवी वर्मा यांना विनम्र अभिवादन.

    ReplyDelete
  30. *शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे !*

    छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत. महाराष्ट्राला कित्येक शतकांनंतर महापराक्रमी, सिंहासनाधिष्ठीत, शककर्ता राजा लाभला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये ! अत्यंत धाडसी, पराक्रमी, न्यायी, निर्लोभी, प्रजाहितदक्ष, त्वरेने निर्णय घेणारा, पूर्णपणे धार्मिक वृत्तीचा पण त्याची राजकारणाशी सांगड न घालणारा असा हा राजा ! स्वतःचे आरमार, तोफा आणि
    दारुगोळा कारखाने, स्वतंत्र महसूल व्यवस्था, सांकेतिक गुप्त संदेशवहन, सक्षम हेरखाते, स्वतःचे किल्ले अशा असंख्य गोष्टी या राजियांनी, या महाराष्ट्रदेशी प्रथमच घडविल्या. अभिनव अशा गनिमी युद्धावर त्यांची कौशल्यपूर्ण हुकूमत होती. मोगल राजांसारखे स्वतः राजवाड्यात बसून, जोखमीच्या मोहिमांवर आपले सरदार आणि सैनिक पाठविणारे हे राजे नव्हते. शत्रू जितका अधिक घातकी, मोहीम जितकी अधिक जोखमीची, जिवावर बेतणारी, तितके शिवाजी राजे स्वतः सर्वात पुढे असायचे !!

    यापूर्वी आपले भारतातील राजे शत्रूविरुद्ध धर्माने, नियमांनी युद्ध करीत. पण मोगलांसारख्या क्रूर, कपटी, विश्वासघातकी शत्रूविरुद्ध त्याच्याच भाषेत त्याला सज्जड उत्तर देणारा हा पहिलाच राजा ! अनेकदा तर शत्रूचा कुटील डाव सुरु होण्याआधीच, महाराज तो त्याच्यावरच उलटवून त्याला भयचकित पराभूत करीत असत.

    पण महाराजांचे चरित्र, अफाट कर्तृत्व हे खऱ्या अर्थाने जगभर फारसे पोचले नाही. कांही देशांमधील त्यांची स्मारके, आख्यायिका यांची चर्चा होते. पण ती विश्वासार्ह नाहीत. खरेतर मोगल, पोर्तुगीज, ब्रिटिश आक्रमक हे कांही पराक्रमी वीर नक्कीच नाहीत. लूटमार, क्रूर अन्याय, सत्ता, पिळवणूक यासाठी त्यांची युद्धे होत असत. पण नेपोलियन, अलेक्झांडर यांच्याही आधी छत्रपतींचे नाव घ्यायला हवे असे त्यांचे कर्तृत्व होते, चारित्र्य होते.

    अत्यंत आनंदाची गोष्ट अशी की यादृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. छत्रपतींच्या जन्माला ३९० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने " साओ टोम अँड प्रिन्सीप " या चिमुकल्या आफ्रिकन देशाच्या टपाल खात्याने एक विक्रम केला आहे. शिवजयंतीची मिरवणूक आणि शिवपुतळे यावर आधारित ४ टपाल तिकिटांचा एक संच ( sheetlet ) आणि रायगडावरील महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचा एक Miniature Sheet त्यांनी २०२० मध्ये प्रसिद्ध केला आहे. या मालिकेसाठी अगदी अलीकडची छायाचित्रे वापरली गेलेली दिसतात. ४ तिकिटांच्या संचाच्या शीटवर शिवजयंतीच्या मिरवणुकीतील क्षणचित्रे पाहायला मिळतात. महाराजांच्या पुतळ्याच्या ३ चित्रांसोबत एका ढोलवादक तरुणीचे चित्र पाहायला मिळते. सर्वात वरती चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( पण चष्मा नसलेले ) शिवरायांना अभिवादन करतांना पाहायला मिळतात. तर एका तिकिटाच्या Miniature Sheet वर महाराजांच्या वेशभूषेत एका बालकाचे चित्र पाहायला मिळते. या तिकिटांवर महाराजांचा जन्म १६२७ असा नोंदला आहे. प्रत्यक्षात १६३० चा जन्म म्हणून ३९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तिकिटे जारी करण्यात आली आहेत. ही चूक विकिपीडियामध्ये त्यांची २ वेगळी जन्मवर्षे दिल्याने झाली असावी.पण टपाल तिकिटांचे वैशिष्ठ्य असे की त्यात जर काही चूक झाली असेल तर ती तिकिटे अत्यंत बहुमोल ठरतात.


    साओ टोम अँड प्रिन्सीप हा मध्य आफ्रिकेच्या गिनीच्या आखातातील, बेटसमूहांचा एक चिमुकला देश आहे. पोर्तुंगीज भाषा बोलणारा हा जगातील सर्वात छोटा देश आहे. याच्या टपाल तिकिटांवर या देशाचे " São Tomé e Príncipe " असे नाव लिहिलेले असते. डोबरा हे येथील चलन असून त्याचे Db असे लघुरूप आहे. जगातील कित्येक देशांमधील टपाल खाती, विविध विषयांवर अत्यंत कल्पक तिकिटे प्रसृत करून महसूल मिळवीत असतात. हा एक विशेष सन्मानही मनाला जातो. त्यांचे विषय, व्यक्ती यांचा त्या देशांशी कांही संबंध असतो असे नाही. पण त्यावर संग्राहकांच्या
    उड्या पडतात. अल्पावधीत अशी तिकिटे दुर्मीळ होतात, बहुमोल ठरतात. कांही ठिकाणी खासगी कंपन्यांना हे कंत्राट दिले जाते. तर कांहींना Universal Postal Union या जागतिक संस्थेची मान्यता नसते.

    ReplyDelete
  31. Continue -
    या आधी झांशीची राणी,नानासाहेब पेशवे या योद्ध्यांवर विदेशांनी टपाल तिकिटे प्रसारित केलेली आहेत. पण संपूर्ण देशभरातील आक्रमकांना यशस्वी आव्हान देऊन, भारतीयांना स्फूर्ती देणाऱ्या शिवाजी महाराजांवर आजपर्यंत
    जगातील एकाही देशाने टपाल तिकिटे प्रसारित केलेली नव्हती. आता ती कसर भरून निघाली असून यापुढे जगभरातील अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर टपाल तिकिटे प्रसृत केली जावोत अशी इच्छा व्यक्त करू या. आपले पोस्ट खाते आणि दुसऱ्या देशातील पोस्ट खाते यांच्या एकत्रित सहभागाने,अनेकदा तिकिटांचा Joint Issue काढतात. एकच व्यक्ती, संस्था, विषय यांवर एकाच चित्राची तिकिटे दोन्हीही देश एकाच वेळी प्रसारित होतात. त्यामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या नावाचा आग्रह धरला पाहिजे.

    सोबत माझ्याकडील या तिकीटसंचांची छायाचित्रे देत आहे. हिंदू तिथीनुसार २७ एप्रिलची शिवपुण्यतिथी आणि १ मे च्या महाराष्ट्र दिनाची ही अभिमानास्पद भेट !

    ***** *मकरंद करंदीकर*
    *makarandsk@gmail.com*

    ReplyDelete
  32. *पेशंट* : "डॉक्टर, या प्रिस्कीप्शनमधे तुम्ही जी औषधं लिहून दिलीत, त्यातल्या सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाहीयेत. 😐😕😟

    *डॉक्टर*: "त्या गोळ्या नाहीयेत. मी पेन चालतंय की नाही ते बघत होतो...!!!

    *पेशंट*: अबे बयताडा...52 मेडिकल फिरलो ना मी बोक्या 😡
    तरी एक मेडिकल वाला उद्या बोलावून देतो म्हणाले🙏
    😜🤣😂😂😀..

    ReplyDelete
  33. कोविड पाॅझीटीव्ह पुणेरी ग्रहस्थ ....
    .
    .
    .
    .
    .
    सदाशिव पेठेत ,राहत्या घरी शेवटच्या घटका मोजत होते..
    ...
    *कोणीतरी म्हणाले" *देवाचे नामस्मरण** *करा* ....
    .
    .काका चिडून म्हणाले... *आता प्रत्यक्ष भेटणारच आहे तर नामस्मरण कशाला* ??
    🤓🤩😍

    ReplyDelete
  34. *_✍️ "परत येण्याची वेळ"_*

    *_"आपण आयुष्याची ४०/५० वर्षे पूर्ण केली असल्यास, “परत फिरण्याची” तयारी सुरू करा....आपल्याकडे असलेल्या, जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्या अगोदर"!_*

    *का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे?*

    *_"जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉल्स्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते".._*

    *_"परत येणे ..... कधीच सोपे नसते"_*

    *"एक माणूस राजाकडे गेला. म्हणाला मी गरीब आहे, माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे."*

    *_"राजा दयाळू होता. त्याने विचारले : कोणत्या मदतीची आवश्यकता आहे?"_*

    *_"माणूस म्हणाला : कसायला थोडी जमीन द्या"_*

    *"राजा म्हणाला : उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये. तू चालु शकशील, धावु षशकशील तो संपूर्ण प्लॉट तुझा होईल. परंतू लक्षात ठेव, जिथुन धावणे सुरू करशील तिथेच सूर्यास्ता पर्यंत तुला परत यावे लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही"!!!_*

    *_"माणूस खूष झाला. तो सूर्योदय होताच पळायला लागला .. पळत राहीला; सूर्य माथ्यावर चढला होता .. पण माणूस धावयचां थांबला नाही .. अजून थोडी मेहनत .. मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती"!!!!!_*

    *_"संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं, त्याला परत यावं लागेल, नाहीतर त्याला काही मिळणार नाही!!!!! त्याने पाहिले की तो खूप दूर आला आहे .. आता परत यायचे होते .. सूर्य पश्चिमेकडे वळला होता .. तो थकला होता. परत पोहोचायचे होते.. पण वेळ वेगाने निघुन जात होती .. अजून थोडी मेहनत..न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला .. पण आता श्वास घेणं कठिण झालं होतं. तो खाली पडला .. आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला"!!!!!_*

    *राजा हे सर्व पहात होता. तो त्याच्या सहकार्यांसह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला:*

    *_"याला फक्त सात फुट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना इतका पळत होता!_*

    *आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत: ला ठेवून विचार करा. आपण तीच चूक करीत नाही ना? आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतू आपल्या इच्छा असीम आहेत! आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही. आणि जेव्हा आम्ही तयारी करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो.*

    मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही.

    *_"मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो..आजपर्यंत मी कुठे पोचलो? मला कुठे जायचे आहे आणि मला किती दिवसात पोहोचायचे आहे? जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेन? हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा!"_*

    *_"सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत"_*

    *_"अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसे परत फिरावे हे माहित नाही"_*

    *"थोडं थांबा, आणि विचारा स्वतःलाच प्रश्न की मी कोण आहे. मी या जगात कशासाठी आहे. नुसता जन्म झाला म्हणून जगायचं की काहीतरी कारण आहे माझ्या जगण्याच❓ आपल्या पूर्वजांनी विशेष कारण दिले आहे शास्त्र मधून, पुराणांमधून ‼️त्याचे वाचन करा .कृपया भगवद्गीता वाचा परम पिता आणि आपला काय संबंध आहे याविषयी शास्त्रीय वचन भगवंतांनी स्वतः दिले आहे. त्याचा अभ्यास करा. हरे कृष्णा🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  35. *जब आप धन कमाते हैं तो*
    *घर में चीजें आती है...!*
    *लेकिन जब*
    *आप दुआऐं कमाते हैं तो*
    *धन के साथ...*
    *खुशी...सेहत..और....*
    *प्यार...भी आता है.!*

    👼🤹‍♀️👼🤹‍♀️👼🤹‍♀️👼🤹‍♀️👼

    *🌈जो समय का*
    *मोल समझते है,*
    *समय उन्हें*
    *अनमोल बना देता है...!!!*
    *शुभ-प्रभात*🌷

    ReplyDelete
  36. *समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना.*
    *ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.*

    *अतीकोपता कार्य जाते लयाला,*
    *अती नम्रता पात्र होते भयाला ।*
    *अती काम ते कोणतेही नसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।*

    *अती लोभ आणी जना नित्य लाज,*
    *अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।*
    *सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।।* २ ।।

    *अती मोह हा दु:ख शोकास मूळ,*
    *अती काळजी टाकणे हेही खूळ ।*
    *सदा चित्त हे सद्विचारे कसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।*

    *अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,*
    *अती खेळणे हा भिकेचाच पाया ।*
    *न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।*

    *अती दान तेही प्रपंचात छिद्र,*
    *अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।*
    *बरे कोणते ते मनाला पुसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।*

    *अती भोजने रोग येतो घराला,*
    *उपासे अती कष्ट होती नराला ।*
    *फुका सांग देवावरी का रुसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।*

    *अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड,*
    *अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।*
    *अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।*

    *अती आळशी वाचुनी प्रेतरूप,*
    *अती झोप घे तोही त्याचाच भूप ।*
    *सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।*

    *अती द्रव्यही जोडते पापरास,*
    *अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।*
    *धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।*

    *अती भाषणे वीटती बुद्धिवंत,*
    *अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।*
    *खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।*

    *अती वाद घेता दुरावेल सत्य,*
    *अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।*
    *विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।*

    *अती औषधे वाढवितात रोग,*
    *उपेक्षा अती आणते सर्व भोग ।*
    *हिताच्या उपायास कां आळसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।*

    *अती दाट वस्तीत नाना उपाधी,*
    *अती शून्य रानात औदास्य बाधी ।*
    *लघुग्राम पाहून तेथे वसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।*

    *अती शोक तो देतसे दुःखवृद्धी,*
    *अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।*
    *ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।*

    *अती भूषणे मार्ग तो संकटाचा,*
    *अती थाट तो वेष होतो नटाचा ।*
    *रहावे असे की न कोणी हसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।*

    *स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती,*
    *अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।*
    *न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।*

    *अती भांडणे नाश तो यादवांचा,*
    *हठाने अती वंश ना कौरवांचा ।*
    *कराया अती हे न कोणी वसावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।*

    *अती गोड खाणे नसे रोज इष्ट,*
    *कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।*
    *असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।*

    *जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी,*
    *नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।*
    *खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।*

    *सदा पद्य घोकोनियां शीण येतो,*
    *सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।*
    *कधी ते कधी हेही वाचीत जावे,*
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।*

    🚩🚩जय जय रघुवीर समर्थ🚩🚩

    ReplyDelete
  37. नवीन *२०२१* वर्षात !! 👍

    *पाय जपावा* वळण्याआधी,
    *तोल जपावा* ढळण्याआधी...!!!
    *अन्न जपावे* विटण्या आधी,
    *नाते जपावे* तुटण्याआधी......!!!
    *शब्द जपावा* बोलण्या आधी,
    *अर्थ जपावा* मांडण्याआधी....!!!
    *रंग जपावे* उडण्याआधी,
    *मन जपावे* मोडण्याआधी......!!!
    *वार जपावा* जखमे आधी,
    *अश्रू जपावे* हसण्याआधी......!!!
    *श्वास जपावा* पळण्याआधी,
    *वस्त्र जपावे* मळण्याआधी....!!!
    *द्रव्य जपावे* सांडण्या आधी,
    *हात जपावे* मागण्याआधी....!!!
    *भेद जपावा* खुलण्याआधी,
    *राग जपावा* भांडणाआधी....!!!
    *जीव जपावा* जळण्याआधी,
    *वेळ जपावी* मरण्याआधी.....!!!

    *कोरोना- २ पासून सावध रहा !* 🙏

    *आयुष्य सुंदर आहे.आनंदात जगा,आपला जिव्हाळा कायम ठेवा.स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.एकमेकांना धीर द्या,आधार द्या,साथ द्या...!!!*

    ReplyDelete
  38. *मल्हार रागावर आधारीत सुंदर संगीतरचना आणि अर्थपूर्ण काव्य !*

    *माना मानव वा परमेश्वर,*
    *मी स्वामी पतितांचा*
    *भोगी म्हणुनी उपहासा,*
    *मी योगी कर्माचा ।।*

    खरं तर *राम* आणि *कृष्ण* ही दोन्ही आपली दैवतं. दोघांनाही काही कार्य करण्यासाठी मानवी अवतार घ्यावा लागला. मात्र दोघांचीही प्रवृत्ती ही भिन्न. राम हा एक पत्नीव्रताचं पालन करणारा तर कृष्णाची प्रतिमा मात्र भोगी, विलासी अशीच रंगवली जाते. कृष्णाने १६ सहस्त्र स्त्रियांशी विवाह केला ही गोष्ट वारंवार अधोरेखित केली जाते. पण मुळात ती तशी आहे का? तर मग *स्वत: श्रीकृष्ण आपली कैफियत मोठ्या उद्वेगाने कवी आणि संगीतकार मनोहर कवीश्वर* यांच्या शब्दांच्या आधारे, आणि *सुधीर फडके* यांच्या स्वरात आपल्या समोर मांडतो.

    *माना मानव वा परमेश्वर,*
    *मी स्वामी पतितांचा*
    *भोगी म्हणुनी उपहासा,*
    *मी योगी कर्माचा ||*

    *दैवजात दुःखाने*
    *मनुजा पराधीन केले*
    *त्या पतितांचे केवळ रडणे*
    *मजला ना रुचले*
    *भूषण रामा एकपत्नी व्रत,*
    *मला नको तसले*
    *मोह न मजला कीर्तीचा,*
    *मी नाथ अनाथांचा |*

    *रुक्मिणी माझी सौंदर्याची*
    *प्रगटे जणू प्रतिमा*
    *किंचित हट्टी परंतू लोभस*
    *असे सत्यभामा*
    *तरीही वरितो सहस्त्र सोळा*
    *कन्या मी अमला*
    *पराधीन ना समर्थ घेण्या*
    *वार कलंकाचा ||*

    *कर्तव्याला मुकता माणूस,*
    *माणूस ना उरतो*
    *हलाहलाते प्राशुन शंकर*
    *देवेश्वर ठरतो*
    *जगता देण्या संजीवन*
    *मी कलंक आदरितो*
    *वत्सास्तव मम ऊर फुटावा*
    *वत्सल मातेचा ||*
    *भोगी म्हणुनी उपहासा*
    *मी योगी कर्माचा ||*

    या संपूर्ण गीताला संदर्भ आहे तो नरकासुराचा श्रीकृष्णाने वध केल्यानंतर त्याच्या जनानखान्यात डांबुन ठेवलेल्या १६ सहस्त्र नारींना श्रीकृष्णाने मुक्त केले, पण त्यांना समाजाने अव्हेरल्यामुळे श्रीकृष्णानेच त्यांच्याशी विवाह केला आणि त्यांना आपले नाव दिले हा तो संदर्भ!

    म्हणून मग पहिल्या कडव्यात श्रीकृष्ण म्हणतात की दैवजात असलेलं त्या पीडित पतितांचं दुःख मला सहन झालं नाही म्हणून रामाप्रमाणे एकपत्नीव्रताचं पालन न करता कीर्तीचा मोह टाळून मी या अनाथांचा नाथ झालो.

    दुसऱ्या कडव्यात श्रीकृष्ण म्हणतात की माझ्याकडे रुख्मिणी आणि सत्यभामा या सारख्या सौंदर्यवती आणि लोभस अशा माझ्या सहचारिणी असूनही मी या १६ सहस्त्र स्त्रियांना वरीले, ज्या अमला (मलीन नसलेल्या किंवा शुद्ध या अर्थाने) होत्या परंतु पराधीन होत्या आणि नरकासुराकडे राहिल्यामुळे त्या तो कलंकाचा घाव सहन करू शकत नव्हत्या म्हणून मी त्यांना वरीले.

    आणि तिसऱ्या कडव्यात तर कवीची कमाल आहे. श्रीकृष्ण म्हणतात की मला माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे कर्तव्य पार पाडणं आणि माझं देवत्व सिद्ध करण्यासाठी हे हलाहल प्राशन करणं भागच होतं. तर जगताला संजीवनी देण्यासाठी मला हे करावं लागलं.

    मुळात एका खूप वेगळ्या विषयावरील ही कविता बाबूजी सुधीर फडक्यांनी नेहमीप्रमाणेच जीव ओतून गायलीय बाबूजींचा स्वर गाण्यातला उपहास, दुःख, हळवी भावना, सारं सारं उलगडून दाखवतो. *किंचित हट्टी परंतु लोभस* हे त्यांचे उच्चार आणि शब्दफेक आणि त्या नंतर *तरीही वरितो सहस्त्र सोळा* असा कणखर स्वर गाण्यातील भावना अधिकच गडद करतो. मनोहर कवीश्वर यांची उत्तम शब्दरचना, सुयोग्य चाल आणि श्रवणीय संगीत यामुळे गाणं अत्यंत श्रवणीय झालंय. गाण्याच्या सुरुवातीचे सतारीचे बोल अवर्णनीय ! १९७४ च्या सुमारास रेकॉर्ड झालेलं हे गाणं आजही ४३ वर्षांनी सकाळी आकाशवाणीवर ऐकताना देखील बाबूजींच्या स्वरातून श्रीकृष्णाची ही कैफियत थेट हृदयाला भिडते आणि अस्वस्थ करते.

    ReplyDelete
  39. [4/25, 10:53] E: When *Situations Bring* you down on your *knees*, Remember that You are in a *Perfect Position* to *Pray*,AND
    *Your Prayers* will make you Stand on your *Feet Again* with *Greater Strength*....!!✨
    Good morning
    [4/25, 10:56] E: 🙏🌻🌻🙏

    💐 *स्वभाव म्हणजे रंगांची पेटी!*
    *कधी कुठला रंग सांडेल,*
    *कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही,*
    *फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात...*😊

    ☕ *सुप्रभात* ☕

    ReplyDelete
  40. *गर्व आहे महाराष्ट्रात जन्माल्याचा*
    *जपतो आपली महाराष्ट्राची संस्कृती !!*
    *निष्ठा आहे आपल्या मराठी मातीशी!!*
    *महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या*
    *मनापासून शुभेच्छा!!*
    🙏🏻🌹 *।।जय महाराष्ट्र।।*🌹🙏🏻
    💐 *आनंदी रहा सुरक्षित रहा* 💐

    ReplyDelete
  41. *पुणेकर -*
    ओ काका, १ मॅगी च पॅकेट दया.

    *दुकानदार -*
    २ मिनीट...

    *पुणेकर -*
    *बनवुन नका देऊ. तशीच द्या*

    🤦‍♂️🤣🤣😀😀

    ReplyDelete
  42. एका वाड्यातली गोष्ट.चार पिढ्या आधीची हं.नऊवारी सासू आणि नऊवारी सून असलेल्या काळातली.घरात पैपाव्हणे,द्विपदचतुष्पदसहितं असं म्हणताना खरोखर ते असायचे घरात त्या काळातली. घरात कुळधर्म
    कुळाचार अगदी जसंन् तसं पाळणारं घर ते,आणि पापभिरू सासवासुना!
    एका कुळाचाराच्या दिवशी सूनबाई देवाचे नैवेद्य वाढत होत्या केळीच्या पानावर.तेवढ्यात सासूबाईंची हाक आली आणि पाठोपाठ सूचना!'सूनबाई,मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो.आणि मगच नैवेद्य ठेव देवापुढे'
    सूनबाई त्या काळातल्या होत्या.खालमानेने फक्त मान हलवून हो म्हणणार्या.दरवर्षी हीच सूचना!
    पुढे सूनबाई सासूबाई झाल्या.त्यांच्या सूनबाई घरी आल्या.कुळधर्म कुळाचार तेच होते.सासूबाईंनी छान तयार केलं होतं सूनबाईंना!त्याही सूचना द्यायच्या.'नैवेद्य देवापुढे ठेवण्याआधी मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो!'
    पुढे या सूनबाईंना पाचवारी सून आली.नोकरी करणारी.पण कुलाचार तेच होते.आणि सूचनापण तीच.सूनबाईसुद्धा ऐकायच्या.मांजरीची पोरं टोपलीखाली झाकायच्या नैवेद्य देवापुढे ठेवण्याआधी.
    आता तो वाडा पडला.तिथे मोठा टॉवर झाला.मंडळी ब्लॉकमधे रहायला गेली.घरातले द्विपद होते पण चतुष्पद नाहीसे झाले.आता काय करायचं!प्रश्न पडला!तोवर पाचवारी सूनबाई सासूबाई झाल्या होत्या आणि त्यांची पंजाबीड्रेस सूनबाईपण आली होती.कुळाचाराच्या दिवशी त्या हळूच म्हणाल्या,"माझ्या सासूबाई सांगत असत,मांजरीची पोरं टोपलीखाली झाकून मग नैवेद्य दाखवायचा.आता गं?मांजरच नाही तर पोरं कुठली आणायची झाकायला.काहीतरी बाई पूर्वजांच्या पद्धती एकेक!'
    पंजाबी सूनबाई हुशार!ती म्हणाली ,"आहो सासूबाई,काळजी कशाला करता?आहे ना आपली ट्रेडिशन मग करूया की आपण.तुळशीबाग कशाला आहे मग!"
    सूनबाई तुळशीबागेत जाऊन चिनीमातीची मांजरं आणि छानशी डेकोरेटेड टोपली घेऊन आल्या.आणि टोपलीखाली चिनीमातीची मांजरं झाकून ट्रेडिशनली नैवेद्य दाखवायला लागल्या!😀
    संपली गोष्ट!
    आता आपण विचार करूया.वाड्यात रहाणारी मांजर,दारातली कुत्री ही घरातले सदस्य होते तेव्हा.मांजरीची पोरं नैवेद्याच्या ताटात लडबडायला येणार हे नक्की. म्हणून आधी ती टोपलीखाली झाकायची आणि मग पान देवापुढे ठेवायचं!आता हेतू लक्षात घेतलाच नाही नुसती मान डोलवली!मग पुढे त्यातला हेतू लोप पावून त्याची रूढी झाली!अशा पडतात रूढी!पूर्वजांचे हेतू नीट समजून न घेता आचरले की!
    म्हणून आपण जी परंपरा जपतो तिचा हेतू,अर्थ लक्षात घेऊन भावपूर्णतेने ,अर्थपूर्णतेने आचरली की काही झुगारावं लागणार नाही इतकी छान आहे आपली संस्कृती!

    forwarded

    ReplyDelete
  43. 😍😌😀
    श्वास रोखून.....
    तुझ्याकडे पाहत तिरपा कटाक्ष टाकत.. जप करीत.....
    तुला हळुवार स्पर्श करण्याची
    अनिवार ओढ......

    आणि हलकासा जरी स्पर्श
    केला तरी जग जिंकल्याच्या
    धुंदीत, अत्यानंदाने जप करीतच
    माघारी येणे...💞
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    *यालाच "कबड्डी" हा खेळ म्हणतात.*
    😂😂😂

    ReplyDelete
  44. ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
    *श्री गुरुदेव दत्त ।*

    *दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद.औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे. कारण त्यात दत्त तत्त्व जास्त प्रमाणात असते.*

    *दत्त गुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वी प्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वाले पासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तू मध्ये ईश्वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्त गुरूंनी चोवीस गुरु केले.*

    *जैनपंथीय दत्त गुरूंकडे `नेमिनाथ' म्हणून पहातात आणि मुसलमान `फकिराच्या वेशात' पहातात. दत्तमहाराज दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नाना साठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत आणि दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात, तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्या साठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरनार येथे करीत.*

    *दत्त पूजेसाठी सगुण मूर्ती ऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे. दत्त हा `गुरुदेव' आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरु स्वरूपातच करावयाची असते.*

    *दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे - झोळी हे मधु मक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिक ठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळी मध्ये भिक्षा जमवतात. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो. म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.*
    ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

    ReplyDelete
  45. *समय और जिन्दगी*
    *दुनिया के सर्वश्रेष्ठ*
    *शिक्षक हैं,*

    *जिन्दगी, समय का*
    *सदुपयोग सिखाती*
    *है और..*

    *समय हमें जिन्दगी*
    *की कीमत सिखाता*
    *है ।*
    🙏🏻 सुप्रभात 🙏🏻
    🌹GOOD MORNING🌹

    ReplyDelete
  46. "जर तुम्ही ठरवलं तर काहीही साध्य करू शकता.."

    आज्जी ,आज वय वर्षे ८९. कल्याणजवळ "दहागाव" या खेडेगावामध्ये राहणारी. संपूर्ण आयुष्यात कधी, कोणत्या कारमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूलाही बसली नसेल.. पण आज ती स्वतः कार चालवत आहे.. साधारण ३-४ वर्षांपूर्वी ती थोडी आजारी असताना मी तिला विचारले होते की, गाडी चालवणार का? तर तिचा असा प्रश्न होता की मला येईल का? आणि बस्स! मी तिला लगेच गाडीत बसवून एक मैदानात घेऊन गेलो व तिला गाडी चालविण्यासाठी क्लच, गिअर, ब्रेक, स्ट्रेरिंग आणि एक्सलेटर बद्दल सांगितले.. आणि तिला गाडी चालवायला दिली.. त्यानंतर काल तिला मी पुन्हा विचारले की गाडी चालवणार का, तर चक्क ती पुन्हा तयार झाली.. आणि विशेष म्हणजे, ३-४ वर्षांनंतरही तिला क्लच, गिअर, ब्रेक, स्ट्रेरिंग आणि एक्सलेटरबद्दल सर्व माहीत होते.. खरंच अभिमान वाटतो मला.. ती जेव्हा असे काही नवीन करते तेव्हा ती कोणत्याही छोट्या-मोठ्या आजारातून बरी होते..

    मित्रांनो, जर ८९ वय वर्षे असणारी आज्जी गाडी चालवू शकते, तर मला असे वाटते या जगात अशक्य असे काहीच नाही..
    केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे!
    Just Do It.!

    विकास भोईर

    ReplyDelete
  47. सुरेश भट--
    रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार यानंतर भटसाहेबांनी गझलेची बाराखडी, काफिला, झंझावात, रसवंतीचा मुजरा, सप्तरंग, निवडक सुरेश भट आणि हिंडणारा सूर्य ही पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांना मानाचा सप्रेम मुजरा! त्यांच्याबाबत बोलायचं तर ओठी असं येतं :

    कंठी स्वरेश होता, शब्दी सुरेश होता
    उलटवून हरती बाजी, तो जगला नरेश होता
    गाजलेल्या मराठी गझल ♻

    तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
    एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
    अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
    अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
    सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
    उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
    बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
    रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?
    उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
    तू किनार्‍यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?


    मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
    राजसा किती दिसात , लाभला निवांत संग
    त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
    हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग
    दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
    सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग
    गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
    मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग
    ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
    सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग
    काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
    बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग


    आताच अमृताची बरसून रात गेली
    आताच अंग माझे विझवून रात गेली
    मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
    मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
    उरले जराजरासे गगनात मंद तारे
    हलकेच कूस माझी बदलून रात गेली
    अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..
    गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?


    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
    अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे
    कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
    पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे
    सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
    उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे
    उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
    दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे


    केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
    मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली
    कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
    कळले मला न केव्हा , निसटून रात गेली
    सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
    उसवून श्वास माझा , फसवून रात गेली !
    उरले उरात काही , आवाज चांदण्याचे..
    आकाश तारकांचे , उचलून रात गेली !
    स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
    मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !


    रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
    गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
    कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
    मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
    राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
    हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
    कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
    अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
    सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
    'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'
    माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
    माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !


    मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
    मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
    लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
    राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
    तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
    रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
    रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
    मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
    (सुरेश भट)

    भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
    एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !
    ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
    पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !
    लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
    अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !
    गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
    मी कशी होते मलाही आठवावे लागले !
    एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
    राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !
    (सुरेश भट)

    ReplyDelete
  48. *आमच्या रोटरी क्लब ऑफ लातूर मिड टाऊनची श्रीलंका टूर होती. त्या टूरमधे आलेला एक अनुभव....*

    *आम्ही चार पाच दिवस श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो शहरात होतो, एअर कंडीशन बस मध्ये बसुन आमची सिटी टुर चालली होती, अचानक गाईडने आमचे लक्ष एका रंगबेरंगी, आकर्षक आणि टोलेजंग टॉवरकडे वेधुन घेतलं!*

    *तो श्रीलंकन मुस्लिम गाईड इंग्लिशमध्ये बोलत होता, त्याचा हा मराठी अनुवाद !*

    *“ती बिल्डींग पहा, तो मस्त टॉवर दिसतो ना, ती कोलंबोमधील सर्वात उंच इमारत आहे , कोलंबोच्या कुठल्याही कानाकोपर्‍यातुन तुम्हाला ही बिल्डींग दिसेल! ”*

    *“हे चायनाच्या मालकीचे हॉटेल आहे . हे फक्त नावालाच हॉटेल आहे . खरंतर भारताच्या सॅटेलाईटवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारताच्या हिंदी महासागरातल्या हालचालींवर देखरेख करण्यासाठी उभारलेला तळ आहे हा !”*

    *“हे चीनी लोक अत्यंत नीच व विस्तारवादी प्रवृत्तीचे आहेत . श्रीलंकेच्या प्रत्येक व्यवसायाचा ते ताबा घेऊ पहात आहेत . श्रीलंकन नागरिक ह्यांच्या आर्थिक आक्रमणाला कंटाळले आहेत पण ह्यांच्या अवाढव्य शक्तीपुढे ते हतबल आहेत.”*

    *"तो त्या टॉवरकडे पाहुन जणु स्वतःशीच बडबडत होता . आपला प्रिय आणि सुंदर देश चायनाची वसाहत होत चालल्याचं शल्य त्याच्या चेहर्‍यावर दिसुन येत होतं !*

    *"श्रीलंकेमधल्या भ्रष्ट राजकारण्यांना विकत घेऊन चीन श्रीलंकेला गिळु पाहत आहे ".*

    *"जिकडे बघाल तिकडे चीनी लोकांचंच साम्राज्य वाढत आहे".*

    *त्याच्या चेहर्‍यावर चिंता स्पष्ट दिसत होती !*

    *बस मधे बसलेले सुमारे पन्नास ते पंचावन्न लोक त्या गाईडचं बोलणं ऐकून गहन विचारात पडले होते .*

    *त्या टॉवरकडे बारकाईनं न्याहाळत होते आणि चीनच्या आक्रमक वृत्तीला कोण रोखणार हाच विचार करत होते ,*

    *इथवर घडलं ते ठीक होतं, पण त्या गाईडच्या पुढच्या वाक्याने तर सगळेच अवाक झाले !*

    *"सध्या आशियामध्ये चीनला एकच माणुस आपल्या मर्यादेत रहायला भाग पाडु शकतो ,"*

    *"तो म्हणजे भारताचा पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ !"*

    *त्या गाईडचं नाव होतं .. हासन ! तो एक मुस्लिम होता !*

    *बसमधल्या लोकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला*,

    *आपल्या पंतप्रधानांची स्तुती दुसर्‍या देशाच्या नागरिकाने तोंड भरुन करावी, फारच आनंदाचा क्षण होता तो*,

    *जणु काही आपलाच गौरव होतो आहे, असं वाटुन, प्रत्येकाचीच छाती अभिमानाने फुलुन आली*.

    *जी गोष्ट इथुन हजारो किलोमीटर दुर रहाणार्‍या एका गाईडला कळते*,

    *ती विरोधकांच्या भ्रामक प्रचारामुळे मोदींच्या नावाने अहोरात्र बोटे मोडणा-या भारताच्या नागरिकांना व स्वतःला बुद्धीजीवी आणि हुशार मानणार्‍या लोकांना का कळत नाही याचे फार वाईट वाटते*

    *मनोज सुर्यवंशी, स्ट्रक्चरल इंजिनिअर, लातूर..रोटरी क्लब ऑफ लातूर मिड टाऊन.*

    ReplyDelete
  49. *मळके कपडे घातलेला शेतकरी जेव्हा पोलिस ठाण्यात गेला - ठाण्यात असं काही घडलं की, संपूर्ण ठाणेच झाले निलंबित..*

    🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
    ही गोष्ट सन १९७९ ची आहे. अंदाजे संध्याकाळचे सहा वाजले असतील. इटावा जिल्ह्यातील उसराहार पोलीस ठाण्यात एक शेतकरी आला होता, ज्याच्या अंगावर अतिशय मळके व चुरगळलेले कपडे होते. चेहऱ्यावर मात्र त्याच्या अतिशय तेज दिसून येत होते. पोलीस ठाण्यातील एकही कर्मचारी त्या शेतकऱ्याकडे लक्ष देत नव्हता. कदाचित त्याला काहीतरी तक्रार दाखल करावयाची असेल. ठाण्यात चौकशी करत तो एका पोलिसाजवळ गेला व तक्रार करायची म्हणून सांगू लागला. पोलिसांनी त्याला कशाची तक्रार करायची म्हणून विचारलं असता, "माझा बैल चोरीला गेला आहे व त्याबद्दल मला तक्रार करायची आहे" असं त्या शेतकऱ्याने सांगितले.
    त्या शेतकऱ्याच्या एकंदरीत पेहरावाकडे पाहून, तो पोलिस त्याच्यावर संतापला व त्यालाच उलट-सुलट प्रश्न करू लागला. 'बैल कसा चोरीला गेला ? नीट सांभाळता येत नव्हता का ?' तू काय करत होतास ? यासारख्या प्रश्नांची सरबत्तीच त्या पोलिसाने लावली होती. बिचारा शेतकरी इतक्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देता देता थकला व आपली तक्रार घेण्यास त्याने कळकळीची विनंती केली. मात्र पोलिसाने अधिकच चिडून तक्रार घेण्यास नकार दिला. नाइलाजाने शेतकरी खाली मान घालून निघू लागला.

    पोलिस ठाण्याच्या गेटजवळ जाताच, शेतकऱ्याला मागून एका पोलिसाने आवाज दिला तसा तो थांबला, त्याने मागे वळुन पाहिले. पोलिस त्याच्याजवळ आला आणि म्हणाला काही पैसे देत असशील तर तक्रार घेतो. तेव्हा शेतकऱ्याकडून ३५ रुपये लाच घेऊन त्या पोलिसाने तक्रार घ्यायची मान्य केली. तक्रार अर्ज लिहून झाल्यावर, सही करणार का अंगठा ? असं त्या पोलिसाने शेतकर्‍याला विचारले, तेव्हा शेतकऱ्याने टेबलावरील पेन व शाईचा पॅड असे दोन्हीही उचलले. पोलिसाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, याने पेन व पॅड दोन्ही का उचलले असतील ? याला नेमकी सही करायची आहे का अंगठा ?

    पोलीसाने तक्रारीचा कागद समोर केल्यावर शेतकऱ्याने त्यावर आपल्या नावाची सही केली "चौधरी चरणसिंह" व आपल्या खिशातून शिक्का काढून त्यावर मारला "प्रधानमंत्री, भारत सरकार". आता मात्र सर्व पोलिस ठाण्याचीच पळापळ सुरू झाली. कारण तो शेतकरी म्हणजेच देशाचे पंतप्रधान व शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते चौधरी चरणसिंह होते ! हे पोलीस ठाणे शेतकऱ्यांच्या तक्रारी घेत नसल्याचं समजल्यावर, चरणसिंह मुद्दामहून मळके कपडे घालून तक्रार नोंदवायला आले होते. या सर्व प्रकाराबद्दल व शेतकऱ्यांच्या केलेल्या अडवणुकीबद्दल चरणसिंह यांनी संपूर्ण पोलिस ठाण्यालाच तात्काळ निलंबित केले होते.
    *देशाचे पंतप्रधान व शेतकऱ्यांचे चौधरी चरणसिंह यांचा जन्म दिवस 23 डिसेंबर राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो.*
    🙏🙏🙏

    ReplyDelete
  50. 1 *मे* कांना सांभाळून घ्या.
    1 *मे* कांची काळजी घ्या.
    1 *मे* कांच्या संपर्कात राहा.
    1 *मे* कांना मदत करा.
    1 *मे* महाराष्ट्र दिनाच्या
    हार्दिक शुभेच्छा.💐💐

    ReplyDelete
  51. *सुंदर* :-

    *(ज्यांनी लिहली त्यांना अभिवादन*..👌👌)

    *रोज नामस्मरण*
    *केल्यावाचून राहू नकोस*,
    *गुरु पाहताहेत तुला,*
    *नामस्मरण मात्र विसरु नकोस.*...

    *तुझ्या वाटेत आडवे खूप येतील*...
    *पायात पाय घालून* *पाडतील*....
    *त्यांना घाबरून तुझं*
    *उभं राहणं सोडू नकोस*..
    *गुरु पाहताहेत तुला*,
    *नामस्मरण मात्र विसरु* *नकोस*....

    *तुझं कौतुक प्रत्येकाला इथं*
    *रुचेलच असं नाही*...
    *कौतुकासाठी तुझं नांव*
    *सूचेलच असं नाही*...
    *तू मात्र इतरांचं कौतुक*
    *करण्यास कचरु नकोस*...
    *गुरु पाहताहेत तुला*,
    *नामस्मरण मात्र विसरु नकोस*....

    *तुलासुद्धा मन आहे*
    *हे माहीत आहे मला*.....
    *पण परमेश्वर हृदयात *असताना काय रे कमी तुला*....
    *इतरांना भरभरून देणं मात्र*
    *कधी सोडू नकोस* ...
    *गुरु पाहताहेत तुला*,
    *नामस्मरण मात्र विसरु नकोस*....

    *रडावंसं वाटतं तेव्हां*
    *रडून तू मोकळा हो*...
    *कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हां*,
    *लढून तू मोकळा हो*....
    *रडण्यामध्ये मात्र तुझे*
    *कार्य विसरू नकोस*
    *गुरु पाहताहेत तुला*,
    *नामस्मरण मात्र विसरु नकोस*....

    *तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे*
    *द्यायची गरज नाही...*
    *कुणासाठी तुला कार्य*
    *सोडायची गरज नाही*....
    *गुरु संकल्पासाठी पुढे*
    *चालणं तू सोडू नकोस*.......
    *गुरु पाहताहेत तुला*,
    *नामस्मरण मात्र विसरु नकोस*....*🙏

    ReplyDelete
  52. 💗💗 *एखादी विहीर तुडूंब भरते त्याला मुख्य कारण आतील झरे.*

    *हे झरेच जर आटले तर काय राहील मग....*

    *असेच हे झरे....प्रेमाचे, मायेचे, स्नेहाचे प्रत्येक नात्यात स्त्रवत राहीले तर कोणतच नातं कधीच आटणार नाही....*
    💗💗 *चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात.* *आणि*
    *चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात.* 💗💗

    ReplyDelete
  53. कार घेऊन घरातून बाहेर पडताना
    गुगल मँप ऑन केले.
    तसा आवाज आला.
    फटके हवे असल्यास
    पन्नास मिटरवर उजवीकडे वळा.
    उठाबशा काढायच्या असतील
    तर डावीकडे वळा.
    हे दोन्हीही नको असल्यास
    यु टर्न घेऊन.

    चुपचाप
    घराकडे वळा...
    😝😝😝😝

    ReplyDelete
  54. भारताबाहेरील मराठी माणसांसाठी स्पर्धा

    समाज माध्यमाद्वारे 35 देशातील लोकांनी घेतला सहभाग

    जर्मनी, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अमेरिका येथील नागरिक ठरले विजेते



    मुंबई, दि. 1 : मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा विभागातर्फे प्रथमच आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा आज निकाल लागला असून या स्पर्धेत जगभरातील 35 देशातील मराठी व अमराठी नागरिकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून उत्स्फुर्त सहभाग नोंदविला होता.

    या स्पर्धेत जर्मनीचे ऋषिकेश आपटे , दक्षिण कोरियाचे प्रविणा इंद्रजित बागल, सिंगापूरचे नंदकुमार देशपांडे, अमेरिकेच्या विद्या हर्डीकर सप्रे हे विशेष प्रशस्ती पत्रकास पात्र ठरले आहेत तर जेम्स सिम्पसन आणि जेन वोल्कोव्ह यांना अमराठी विशेष सहभाग म्हणून गौरविण्यात आले आहे.

    स्पर्धेस उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला व सर्व देशातून अनिवासी भारतीयांनी या प्रकारच्या योजनेचे स्वागत केले. भारताबाहेर स्थित 10 हुन अधिक मराठी तसेच महाराष्ट्र मंडळांनी या स्पर्धेचा प्रसार करण्यास मदत केली. एकूण 35 देशामधील 1245 अनिवासी भारतीयांपर्यंत या स्पर्धेची माहिती पोहोचली व 118 लोकांनी प्रतिसाद दिला. अमराठी लोकांनी मराठी भाषा विभागाचे आभार मानले व चित्रफिती द्वारे या स्पर्धेत सहभाग घेतला.

    फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, इ मेल तसेच व्हाट्सअँप द्वारे लोकांनी या पथदर्शी स्पर्धारूपी प्रकल्पास भरघोस प्रतिसाद दिला. ज्येष्ठ नागरिकांना फेसबुक प्रायव्हसी सेटिंग मध्ये अडचणी येत आहेत असे लक्षात आल्यावर त्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले व ई-मेल तसेच व्हॉट्सअॅप सारख्या सोयीच्या माध्यमातून जास्त लोकसहभाग प्राप्त झाला. काही ठराविक देशात फेसबुक इत्यादी सोशल मीडियावर बंदी आहे अशा देशातून व्हाट्सअँप द्वारे संपर्क स्थापन करण्यात यश आले व तेथील स्थानिक नागरिकांनी पुढील प्रकल्पांमध्ये सहभागी करून घ्यावे अशी विनंती केली आहे.

    मराठी भाषिक हे जगभरात विखुरलेले आहेत. रा.म.वि.सं, मराठी भाषा विभागातर्फे प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. भारताबाहेर स्थित मराठी माणसाला मराठी भाषा विभागाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. अमराठी लोकसुद्धा सहभागी होऊ शकतील अशी तरतूद करण्यात आली होती. या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रसाराचे पहिलेच वर्ष असल्याने हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवण्यात आला. शुन्य खर्चात पार पडलेल्या या स्पर्धेला पुढच्या वेळी जगभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

    00000

    ReplyDelete
  55. *_VALUABLES we Carry may IMPRESS others,_*

    *_But, VALUES we HOLD, will INSPIRE other._*
    🌹Good Morning 🌹

    ReplyDelete
  56. *❤️ किती सुंदर बाराखडी 💚*
    *प्रत्येकाने अंगीकारावी अशी 👉*
    *अ* : अशुद्ध अंतकरण शुद्ध असावे.
    *आ*: आत्मा कुणाचाही दुखवू नये.
    *इ* : इच्छाशक्ती प्रबळ असावी.
    *ई* : इमानदारीने काम करावे.
    *उ*: उपकार कुणाचाही घेऊ नये.
    *ऊ* : ऊठसूट कुणाकडे धावू नये.
    *ए* : ऐतखाऊ बनून जगू नये.
    *ऐ* : ऐकावे जनाचे करावे ज्ञानाचे.
    *ओ* : ओझे कुणावरही होऊ नये.
    *औ* : औकात कृतीतून सिद्ध करावी.
    *अं* : अंदाजे तर्क - वितर्क करु नये.
    *अ:* : अ:! वा शब्द बोलावेत.
    *क* : कपट मनी कधी नसावे.
    *ख* : खरं तेच आपलं म्हणावं.
    *ग* : गर्व,अहंकार करु नये.
    *घ* : घमेंड कशाचीही करु नये.
    *च* : चमचेगिरी करु नये.
    *छ* : छळ कुणाचाही करु नये.
    *ज* : जपून जपून शब्द वापरावेत.
    *झ* : झऱ्यासारखं निर्मळ असावं.
    *ट* : टणक असावे पोलादासारखे.
    *ठ* : ठकास नेहमी महाठक असावे.
    *ड* : डर मनात बाळगू नये.
    *ढ* : ढगांसारखंच प्रेम बरसावं.
    *ण* : ण...ऐकणाऱ्यांस शिकवू नये.
    *त* : तक्रार करुनी जगू नये.
    *थ* : थंडपणा कामात असू नये.
    *द* : दगडासारखा निर्दयी असू नये.
    *ध* : धनांत लालच असू नये.
    *न* : नम्रशब्दातून मन जिंकावे.
    *प* : पटकन हो - नाही म्हणू नये.
    *फ* : फजिती कुणाची करु नये.
    *ब* : बडबडीपेक्षा कृती करावी.
    *भ* : भय मनात बाळगू नये.
    *म* : मजबुरीचा फायदा घेऊ नये.
    *य* : यशासाठी मनी तळमळ असावी.
    *र* : रंग सरडयासम बदलू नये.
    *ल* : लबाड संगत करु नये.
    *व* : वजन कृतीतून सिद्ध करावे.
    *श* : शहाणपणाने जीवन जगावे.
    *ष* : षडयंत्र कधी रचू नये.
    *स* : सहनशक्ती अंगी असावी.
    *ह* : हसून उपहास करु नये.
    *ळ* : लबाडपणाने जगू नये.
    *क्ष* : क्षमा, मन-हृदयातून करावी.
    *ज्ञ* : ज्ञान परिसाला अखंड स्मरावे.
    👏🌹

    ReplyDelete
  57. *This is your journey and yours alone. Others may give you company for a while,*
    *but no one can walk it for you.*
    🌹🌹🌹🌹🌹
    *Good morning*
    *Have an amazing WEDNESDAY ahead*.

    ReplyDelete
  58. ⚜️🔸☀️🔹🌞🔹☀️🔸⚜️


    *💫 आनंद ~ तरंग 💫*


    *सुख ~ दु:ख*
    〰️〰️〰️

    एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले
    " गुरुजी माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुख का...?"
    त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणावयास सांगितले.

    गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले. त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यायवयास लावला आणि विचारले,
    "पाण्याची चव कशी वाटली ?
    तेव्हा शिष्य म्हणाला,
    "अतिशय खारट".

    त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले... सोबत आणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले... आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले?

    शिष्याकडून ऊत्तर आले... अतिशय मधुर.
    गुरुजींनी विचारले, "मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही. पण... पेल्यामध्ये मात्र खारट वाटले दुःखाचे पण तसेच आहे. मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो. पण.... मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा सुतराम ही परीणाम होत नाही."

    *🔅तात्पर्य :~*

    *विशाल मनाने जगा... मनाची संकुचीत अवस्था टाकून द्या... जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही... पण काही पेल्यासारखे लहान मन करुन जगतात ते सदैव दुःखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा सुतराम परीणाम होत नाही... !!*


    *🙏 🌹 🌹 🙏*

    ReplyDelete
  59. *Must read*
    एका छोट्याशा गावात सर्वजण एकमेकांना ओळखत होते . ठराविक कालांतराने ते सर्वजण एकमेकांना भेटत. काहीतरी कारण काढून एकत्र येण्यावाचून त्यांना चैन पडत नसे. त्यात छोटी मोठी कुटुंबे , मित्रांचे ग्रुप , काही एकटी माणसे असे सर्वजण होती .

    एक मध्यमवयीन एकटा रहाणारा एक माणूस या बैठकांचा नियमित सदस्य होता. सर्व सामुदायिक कार्यक्रमात त्याचा हिरीरीने सहभाग असायचा . त्याची उपस्थिती सर्वांसाठी आनंददायक असायची .

    मात्र काही काळापासून या नियमितपणे कौटुंबिक आणि समूहाच्या सभांना नियमितपणे हजर राहणाऱ्या माणसाने, कोणतीही सूचना न देता, भाग घेणे बंद केले.

    त्याची वाट पाहून काही आठवड्यांनंतर, गावातील वृद्ध सरपंचाने त्याच्या घरी जाऊन कारण शोधण्याचे ठरवले.

    एका हिवाळ्याच्या गारठलेल्या संध्याकाळी सरपंच त्या माणसाच्या घरी गेले.

    त्या माणसाने शेकोटी पेटवली होती , आणी थंडीत उब मिळवण्यासाठी तो एकटाच , शांतपणे बसला होता .

    त्या माणसाने सरपंचाचे स्वागत केले. त्यांच्यात फार काही संवाद झाला नाही . नुसते अभिवादन फक्त .

    त्यांच्या मूक संवादापेक्षा शेकोटीत जळणाऱ्या लाकडांचा आवाज जास्त होता .
    दोघेही शेकोटीच्या ज्वालेकडे शांतपणे बघत बसले .

    काही मिनिटांनंतर सरपंच उठले, त्यांनी त्या शेकोटीमधील एक मोठी लाकडाची जाळणारी फांदी , शेकोटीतून बाजूला काढली . आणी परत जागेवर जाऊन बसले.

    तो माणूस हे सर्व निर्विकारपणे पहात होता .

    थोड्या वेळात त्या बाजूला काढलेल्या लाकडाच्या फांदीतील ज्वाळा कमी झाली. अगदी विझलेल्या अवस्थेत आल्यानंतर ती फांदी अगदी काळी दिसू लागली . थोड्या वेळापूर्वी प्रकाशमान तेजस्वी असणाऱ्या त्या लाकडात आता काहीही उरले नव्हते . तो एक निर्जीव काळा लाकडाचा तुकडा उरला होता .

    अजूनही दोन्ही व्यक्तीमध्ये काहीच संवाद झाला नव्हता .

    निघण्याची तयारी करण्यापूर्वी, सरपंचाने तो लाकडाचा निरुपयोगी तुकडा उचलला आणि तो पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवला.

    ताबडतोब, तो लाकडाचा तुकडा पुन्हा जागृत झाला, पुन्हा तो तेजस्वी दिसू लागला.

    जेव्हा सरपंच निघणार होते आणि दारात पोहोचला होते , तेव्हा तो माणूस म्हणाला:

    ‘तुमच्या येण्याबद्दल आणि तुमच्या सुंदर शिकवणीसाठी धन्यवाद. मी लवकरच ग्रुपमध्ये परत येईन . ’

    आपल्या जीवनात ग्रुप, समुदाय का महत्वाचा आहे?

    कारण मागे राहिलेला प्रत्येक अविकसित सदस्य , बाकीच्या मित्रांकडून उर्जा, तेज घेतो.

    ग्रुपच्या सर्व सदस्यांना ते एकत्र उर्जेचा, ज्वालेचा, भाग आहेत याची जाणीव असणे हे खूप महत्वाचे आहे

    हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आणी धीर देणारे आहे कि आपण सर्वजण एकमेकांची ज्योत तेजस्वी ठेवण्यास जबाबदार आहोत.

    ग्रुप देखील एक कुटूंब आहे

    कधीकधी आपण काही मेसेजेस, भांडणे आणि गैरसमजांनी कंटाळलो तरी हरकत नाही.
    एकमेकांशी संपर्क असणे महत्वाचे आहे .

    आपण येथे भेटण्यासाठी, संदेश देण्यासाठी, शिकण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत आणी आपल्यापैकी कोणीच एकटे नसल्याचे जाणून घेण्यासाठी येथे आहोत.

    चला ज्योत जिवंत ठेवूया.

    ReplyDelete
  60. *"जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला" ....*


    हे गाणे ऐकल्यापासून

    *मी कोणालाही आवडेल असं वागण सोडून दिलं.*

    *ऊगाच सध्या च्या काळात रिस्क नको*
    😝😂

    ReplyDelete
  61. स्त्रियांच्या सुंदरछटा

    *"👱🏻‍♀️

    चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभी होते.
    तिथे एकाच ठिकाणी
    *"दूध,दही,ताक,लोणी,तूप"*
    बघून वाटलं की अरेच्या,ह्या तर सर्वच 👩स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!

    *पाहूया कसे ते..?*

    *"दूध"*
    दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:
    कुमारिका .
    दूध म्हणजे माहेर .
    दूध म्हणजे आईवडिलांशी नातं .
    *शुभ्र,*
    *सकस,*
    *निर्भेळ,*
    *स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं.*
    *त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.*

    *"दही"*

    कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं कि कुमारिकेची वधू होते .
    दुधाचं नाव बदलून दही होतं!
    दही म्हणजे त्याच अवस्थेत थिजून घट्ट होणं!
    लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते.
    दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. "कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी,
    मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी" स्त्री त्याच्याप्रती एवढी निष्ठा का दाखवते ?
    नवरा हा *"पती परमेश्वर" म्हणून ? नव्हे*
    *तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.*

    *"ताक"*

    सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते,म्हणजे "ताक" होतं.

    "दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी."
    *'बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा खवळलेला नवरा असो (पित्त प्रकृती)'*

    *ताक दोघांनाही शांत करतं यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.*

    "ताक" म्हणजे सुनेचं सासरशी नातं.सासरी स्त्री ताकासारखी बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच!

    *'दूध' पाणी घालून बेचव होतं पण 'ताक' मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष संसारातल्या सगळ्या प्रश्नावर कामी येतं .*

    *"लोणी"*

    अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं.मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं तेव्हा,
    मऊ,
    रेशमी,
    मुलायम,
    नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो .
    हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं.रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण कण 'लोणी' होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात लाजून तिला सांगत असतात.पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही .
    *तरुण दिसण्यासाठी ती त्याचं तोंड काळं करते.*
    *'ताकाला' पुन्हा 'दूध' व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?*

    *"तूप"*

    [लोणी' ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही.
    ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,
    नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं *"साजूक तूप होतं"*

    वरणभात असो
    शिरा असो
    किंवा
    बेसन लाडू असो
    *घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर साजूक तूप पडतं आणि जादू घडते.*

    🌹 *देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.*

    🌹 *घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे 'तूप' संपून जातं.हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय.*

    *_"दूध ते तूप"_*
    हा असा अनोखा 👩स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास.

    *"👩स्री आहे तर 👴श्री आहे हे म्हटलं वावगं ठरूं नये."*

    *"असा हा👱🏻‍♀️स्री चा संपूर्ण प्रवास न थांबणारा,सतत धावणारा,न कावणारा,न घाबरणारा,कुटूंबासाठी झिजणारा,कुटूंबाची काळजी घेणारा" ह्या प्रवासास तथा*
    *"👩 स्त्री 👩"*
    *जातीस मानाचा मुजरा.ll.*

    ReplyDelete
  62. जयपूरपासून १०० किमी अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं गाव आहे. बंकर रॉय नावाच्या एका अवलियाने तिथे ‘बेअरफुट कॉलेज’ नावाच्या एका जादुई वास्तूची स्थापना केली आहे. त्याविषयीच तुम्हाला थोडक्यात सांगायच आहे -

    दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले.

    ‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं.

    जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे.

    यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा.

    १९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.

    संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं.

    मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘women empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘women empowerment’ म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.

    दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो.

    येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात. Continue

    ReplyDelete
  63. याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला फक्त चक्कर यायची बाकी असते.

    या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात.

    ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात. एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती.

    शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले.

    मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…

    मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’

    त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली,

    ‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

    आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं.

    नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण.

    इंग्रजी आलं पाहिजे ते शेक्सपिअर वाचायला नव्हे, तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं द्यायला.

    विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला.

    संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते

    जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो?

    शिकण्याला आत्मविश्वासाचे व रोकड्या व्यवहाराचे पंख फुटले की काय चमत्कार घडू शकतो हे सांगणारं बेअरफुट कॉलेजचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

    ‘बेअरफुट कॉलेज’ला जाण्यापूर्वी त्याविषयी अधिक जाणून घ्यायला मी ‘राजस्थान पर्यटन’ कचेरीत गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यांकडे या जागेविषयी चौकशी केली.

    त्यांना कुणालाच ‘बेअरफुट कॉलेज’ माहित नव्हतं. त्यांनी माझ्यासमोर जयपूर येथील आपल्या स्वतःच्या मुख्यालयाला फोन लावला.

    त्यांनाही कुणाला स्वतःच्याच राज्यातील ‘तिलोनिया’ किंवा बेअरफुट कॉलेजविषयी काहीही माहिती नव्हती. या देशात काही भलं काम करायचं असेल तर कुठून सुरुवात करावी लागणार आहे, याची ही एक झलक होती.

    ‘बेअरफुट कॉलेज’च्या गेटमधून बाहेर पडलो तेव्हाच मनाशी पक्क ठरवलं – यापुढे या वास्तूचा प्रसार आणि प्रचार जमेल तसा आणि जमेल तिथे, आपण स्वतः करायचा. गेलं वर्षभर मी ते करतोय.
    🙏🌹🙏
    सतीश वी पालकर

    ReplyDelete
  64. *कोविडमुळे अस्तित्वात आलेल्या नवीन पाट्या*

    पाटी १*
    सॅनिटायझर फुटपंपाला गाडीचा एक्सलेटर समजून पायानं वारंवार दाबत बसू नये...
    एकदा दाबल्यानंतर हात साफ करण्यापुरतं चार थेंब पुरेसं सॅनिटायझर येतं...
    आपल्याला हात साफ करायचे आहेत,
    अंघोळ करायची नाही

    *पाटी २*
    *दुकानात आल्यावर मास्क असताना ‘मला ओळखलंत का?’ वगैरे फालतू प्रश्न विचारू नयेत. चेहरा झाकलेला असताना नुसते डोळे पाहून ओळखायला, आम्ही सीबीआय ऑफिसर नाही.
    ...किंवा तुमच्या डोळ्यांत डोळे घालून बघायला प्रियकर-प्रेयसीसुद्धा नाही.

    * पाटी ३*
    दुकानात आल्यावर एकदा तरी लांबूनच मास्क काढून चेहरा दाखवा व पुन्हा मास्क घाला. त्यामुळे ओळख पटण्यास मदत होईल आणि पूर्वीची उधारी आहे की नाही, याची शहानिशा करता येईल.

    * पाटी ४*
    आमच्याकडे वर्षानुवर्षे दुपारी एक ते चार दुकान ‘लॉकडाऊन’ करण्याची परंपरा आहे. ती आम्ही पाळणारच. या वेळेत उगाच ‘आता लॉकडाऊन उठला आहे, दुकान बंद का ठेवलंत? इतके दिवस बंदच होतं ना...’
    वगैरे विचारून अपमान करून घेऊ नये.

    *पाटी ५*
    आमच्याकडे बरोबर सहा फूट लांबीची घडीची काठी मिळेल. ती जवळ ठेवल्यास बाहेर भेटणाऱ्यांशी बरोब्बर अंतर मोजून आणि अंतर राखून बोलता येईल.

    *पाटी ६*
    कपड्यांचे दुकान : खरेदीला एकट्यानेच यावे. ट्रायलसाठी परवानगी नाही. ‘ट्रायलरूम नाहीये का,’ असं वारंवार विचारू नये. दोन हजारांची चेंज व कपड्यांचे एक्स्चेंज येथे होत नाही. खरेदी केलेल्या कपड्यावर मॅचिंग मास्क मोफत मागू नये.

    *पाटी ७*
    हॉटेलमधील पाटी : येथे ऑर्डरनुसार फक्त पार्सल मिळेल. ‘बडीशेपचंही पार्सल द्या’, अशी मागणी करू नये. वेगळा चार्ज पडेल. (उद्या हात धुण्यासाठी पाणीही पार्सलमध्ये मागाल... अहो घरचे पाणी वापरा)

    पाटी ८*
    घरावरील पाटी : दारावरची बेल वाजवण्यासाठी खाली काठी ठेवली आहे. प्रत्येकाला सॅनिटायझर देणं आम्हाला परवडत नाही. बेल वाजत नसल्यास त्याच काठीनं कडी टूक टूक वाजवत बसू नये.

    *पाटी ९*
    सोसायटीतील पाट्या : तरुण मुला-मुलींनी सोसायटीच्या आवारात परस्परांशी बोलताना सीसीटीव्हीत दिसेल असं सुरक्षित अंतर राखून थोडा वेळ मास्क काढून बोलावे. मास्कमुळे ओळख लपवत पालकांकडून ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ घेऊ नये.

    * पाटी १०*
    वॉचमनकडून इन्फ्रारेड टेंपरेचर गनद्वारे वारंवार टेंपरेचर तपासत बसू नये. रीडिंग बदलणार नाही. तेवढेच येते. ऑक्सिमीटरमध्ये वारंवार बोटं घालत बसू नये. तो गुदमरेल.

    ReplyDelete
  65. दुपारची वेळ.... रस्त्याच्या कडेला बसून एक १०६ वर्षीय महिला बसची वाट बघत होती... तेवढ्यात तिकडून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आला... मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली... आणि थेट त्या महिलेपाशी गेले.... रस्त्यावरच गप्पा रंगल्या.. काय होतंय त्या मागचे गुपित.... ????/

    गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेले एक व्यक्तिमत्व. सर्वसामान्यांची जाण आणि तळमळ याचा अनुभव त्यांनीही घेतलाय... त्यामुळे राज्याचे प्रतिनिधित्व करताना सर्वसामान्य हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी आपली वाटचाल सुरु केलीय. कालचा हा प्रकार सर्वांच्याच भुवया उंचावून गेला. दुपारी कार्यक्रम आटोपून १२. ३० वाजता ते साखळीत जात होते. तेवढ्यात बसची वाट पाहत असलेली वयोवृद्ध महिला त्यांना दिसली. थेट मुख्यमंत्री त्या महिलेपाशी गेले. आई कशा आहात, इथे का बसला आहात, असे विचारले, हाताला धरून तिला उठवले. बाबा कोण तू, असे महिलेने विचारताच, मुख्यमंत्र्यांनी 'हाव भामय पुलावरचो दोतोर...' असे म्हटल्यावर तिने 'अरे बाबा तू तर माझो दोतोर...' म्हणून सांगितले. या १०६ वर्षीय महिलेचे नाव, लक्ष्मी सूर्या शेट! मुख्यमंत्री सावंत राजकारणात येण्यापूर्वी भामय, पाळी येथे दवाखाना चालवायचे. त्यावेळी तपासणीसाठी नित्यनेमे हि महिला त्यांच्याकडे यायची. आजही ती पाळी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आली होती. त्या आईचे आशीर्वाद घेऊन तिला घरी सोडण्याची व्यवस्था त्यांनी केली. हा विषय चर्चेचा बनला. एका उच्च पदावर राहूनही आपल्या लोकांत मिसळणारा माणूस, अशी प्रमोद सावंत यांची ख्याती आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विचारांचा पगडा आणि त्यांच्या सहवासात वाढलेले हे व्यक्तिमत्व. तुमचा स्वभाव आणि तुमची लोकांप्रती असलेली दृढ आस्था अशीच राहूदे. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब!!

    ReplyDelete
  66. *तवा माणूस माणसात होता*
    घरात टि.व्ही चं खोकं नव्हतं...💐
    मोबाईल मध्ये डोकं नव्हतं...💐
    काचा कवड्याचा खेळ होता..
    गुटक्यानं भिती रंगत नव्हत्या...💐
    ब्युटी पार्लरमध्ये झिंगत नव्हत्या...💐
    ओठांवर ओरीजनल लाली होती...💐
    चंद्राची खळी गाली होती...💐
    पोरी मोबाईलवर गात नव्हत्या...💐
    शाळेतुन पळून जात नव्हत्या...💐
    वाकडा भांग पाडत नव्हत्या...💐
    तोंड बांधून हिंडत नव्हत्या...💐
    वाघासारखा लेक होता...💐
    तवा बाप माणसात होता...💐
    राजकारणात निष्ठा होती...💐
    खरं बोलणाऱ्याची चेष्टा नव्हती...💐
    पैशावर पुढारी फुटत नव्हतं...💐
    तत्वाशिवाय गटत नव्हतं...💐
    प्रेम-माया अटत नव्हती...💐
    चांगली माणसं तुटत नव्हती...💐
    चहा-चिवड्याला रडत नव्हती...💐
    *चोरुन पिल्याबिगर चढत नव्हती*...💐
    आडाणी नेता भानात होता...💐
    तळातला कार्यकर्ता मनात होता...💐
    सोसायटीचा चेअरमन रानात होता..
    तवा माणुस माणसात होता...💐
    गावा शेजारी बार नव्हता...💐
    रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता...💐
    पाठीवर दफ्तराचा भार नव्हता...💐
    अनवाणी पायाला रस्ता गार होता.💐
    हातावर छडीचा मार होता...💐
    शाळेचा मास्तर दिलदार होता...💐
    तवा पैशाला किंमत नव्हती...💐
    आयुष्य म्हणजे गंमत नव्हती...💐
    घासाघासात कस होता...💐
    माणसाच्या वागण्यात रस होता...💐
    *तवा माणुस माणसात होता...*
    👆 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  67. 🙏 कर्ज़ वाली लक्ष्मी 🙏

    🏻 छोटा 15 वर्षाचा श्रीधर आपल्या वडिलांना म्हणाला बाबा ताईचे भावी सासरे आणि सासू उद्या येत आहेत असा जीजूंचा फोन आला आहे. ताई म्हणजे त्याची मोठी बहीण,तीचे काही दिवसांपूर्वी एका चांगल्या घरात लग्न ठरले होते.
    माधवराव अगोदरच उदास बसले होते ते हळूच म्हणाले होयरे श्रीधर त्यांचा कालच फोन आला होता की देण्याघेण्याची बोलणी करण्यासाठी आम्ही दोन दिवसात येतो,त्याची आपसात अगोदरच बोलणी होणे आवश्यक आहे मोठ्या मुश्किलीने चांगला मुलगा चांगले घर मिळत होते पण जर त्यांची हुंडा तोळेगोळे यांची मागणी माझ्या आवाक्याच्या बाहेर असेल तर कसे होणार आणि चांगले स्थळ हातचे जाणार हे म्हणताना त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले.ते पाहून व त्यांचे बोलणे ऐकून घरातल्या प्रत्येक सदस्याच्या मन व चेहर्‍यावर चिंता साफ दिसत होती शेवटी दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे होणारे व्याही, विहिणबाई दोघेही आले त्यांची अगदी व्यवस्थित खातीरदारी केली गेली काही वेळाने व्याही म्हणाले माधवराव आता महत्त्वाचे बोलू ते ऐकताच माधवराव यांच्या छातीत धडधड लागले तरीही ते कसेबसे म्हणाले हो हो आपण जसे म्हणाल तसे, व्याह्यांनी आपली खुर्ची हळूच माधवरावांच्या जवळ सरकवली व ते हळूच त्यांच्या कानात म्हणाले. माधवरावा मला हुंड्याविषयी बोलायचे आहे

    माधवराव दोन्ही हात जोडून भरल्या डोळ्यांनी म्हणाले बोला तुमच्या मनात जे असेल ते, तुम्हाला योग्य वाटते ते, मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीन.
    व्याह्यांनी त्यांचा हात आपल्या हातात घेऊन हलकेच दाबत ते फक्त एवढेच म्हणाले तुम्ही कन्यादानात काही द्या अथवा देवूही नका,थोडे द्या अथवा जास्त द्या. परंतु कर्ज़ काढून आपण एक रुपया सुध्दा आम्हाला हुंड्यात देवू नका. ते मला मान्य नाही कारण जी मुलगी बापाला कर्जात बुडवले अशी कर्जवाली लक्ष्मी" मला मान्य नाही मला बिगर कर्जाची सुन हवी आहे. जी माझ्या घरात येवून माझी सम्पति कित्येक पटीने वृध्दिंगत करील. माधवराव एकदम अचंबित झाले व व्याह्यांच्या गळ्यात मिठी मारून म्हणाले. सोय जाणेल तोच सोयरा तुम्ही म्हणाल तसेच होईल. - कर्ज वाली लक्ष्मी कुणीही बोळवण करु नका आणि आपल्या घरात सुध्दा आणू नका मग पहा घराची सुख समृद्धी भरभराट कशी वाढत वाढत जाते .....
    कुणी लीहलयं माहीत नाही.पण प्रत्येकजण याचा विचार नक्कीच करेल.

    विचार अवश्य करा...

    ReplyDelete
  68. *⚜⚜अप्रतिम ⚜⚜*
    " एखाद्याला *सोडून* जाताना मागे पहावस वाटलं तर पुढे जाऊच नये...
    *जीवघेण्या* माणसांच्या गर्दीत " *एकट* *"राहण्यापेक्षा* ....
    जीव लावणाऱ्या *माणसाच्या* मनात *भरून* रहाव...."
    इतिहास *सांगतो* की, काल सुख होतं ! *विज्ञान* सांगतं की, उद्या सुख *असेल*! पण धर्म *सांगतो*.... जर मन *खरं* असेल आणि *हृदय* चांगलं असेल
    तर *दररोज* *सुख* आहे !!

    *💐 शुभ प्रभात 💐*

    ReplyDelete
  69. *मा. आरोग्यमंत्री टोपेसाहेब,*

    *विषय: लसीकरणा साठीच्या रांगेत उभे राहून प्रेम जुळून, लग्न झाल्याने आभार मानण्याबाबत*

    साहेब, एक मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सगळ्यांना कोरोनावरील लस देण्याचा आपण जो क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. त्यामुळे युवापिढी कोरोनामुक्त तर होईलच शिवाय अनेकांची लग्ने ठरुन, त्यांचे संसारही मार्गी लागतील, अशी मला आशा आहे. मीदेखील त्यापैकीच एक आहे. लसीकरणाच्या रांगेत उभे राहून, मला अद्याप लस मिळाली नाही. मात्र तुमच्या या उपक्रमामुळे कित्येक वर्षे रखडलेले माझे लग्न जुळले. त्याबद्दल मी आपले व मुख्यमंत्री ठाकरेसाहेब यांचे आभार मानतो.

    मानतो म्हणजे काय मानलेच पाहिजेत. किंबहुना आभार मानले नाहीत तर तो मोठा कृतघ्नपणा ठरेल आणि तो कृतघ्नपणा मी करणार नाही. नक्कीच करणार नाही.

    टोपेसाहेब, आपण १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकाला लस देण्याचे जाहीर केल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी अॅपवर नोंदणी केली व एक मे रोजी सकाळी सातलाच रांगेत उभे राहिलो. थोड्यावेळाने एक सुंदर मुलगी माझ्यामागे उभी राहिली. तासभर आम्ही निमूटपणे उभे होतो. मात्र रांगेत उभे राहून राहून कंटाळा आला. मग आठच्या सुमारास आम्ही हवापाण्याच्या गप्पा मारण्यास सुरवात केली. नऊला एकमेकांचे नाव- गाव विचारले. दहापर्यंत आमची पुरेशी ओळख झाली. तिचे नाव प्रिया होते. बारापर्यंत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली. दुपारी एकला लशींचा साठा संपल्याने लसीकरण थांबवत असल्याचे कर्मचा-यांनी जाहीर केले व दुस-या दिवशी परत यायला सांगितले. यावर रांगेतील सगळ्यांनीच संताप व्यक्त केला. मात्र उद्या पुन्हा बोलावल्याचा आम्हा दोघांना आनंद झाला.

    दुस-या दिवशी सकाळी सातला मी कडक इस्रीचे कपडे, पाॅलिश केलेले बूट व ब्रॅंडेड सेंट फवारुन रांगेत उभे राहिलो. प्रियादेखील आज खूपच सजून आली होती. तिला पाहताच माझ्या ह्रदयाची तार झंकारली. मग आमच्या गप्पा रंगल्या. नऊ वाजता आम्ही लग्न कसे करायचे, यावर बोलू लागलो. लग्नासाठी दोनच तास असल्याने त्या वेळेत काय काय करायचं, हे दहा वाजता ठरवू लागलो. लग्नाला कोणा- कोणाला बोलवायचे याची यादी आम्ही एकपर्यंत काढली. तेवढ्यात कर्मचा-याने लस संपल्याचे जाहीर केले. मग रांगेतील अनेकांनी वाद घातला. आम्ही मात्र हसतमुखाने एकमेकांना निरोप दिला.

    तिस-या दिवशी आम्ही दोघेही वेळेच्या आधीच रांगेत उभे राहिलो. आज आम्ही हनिमूनला कोठे जायचे, यावर चर्चा केली. लग्नानंतर कोठे राहायचे, आर्थिक नियोजन कसे करायचे, हे ठरवण्यातच अ‍ामचा वेळ गेला.

    चौथ्या दिवशी आम्ही साडेसहाला आलो. आज आम्ही मुलांना काय शिकवायचे यावर चर्चा केली. मुलीला डाॅक्टर व मुलाला इंजिनिअर करायचे हे ठरवले.

    खरं तर पाचव्या दिवशी आमचे लग्न होते. तरीही आम्ही रांगेत उभे राहिलो व दोन तासात लग्न उरकायचे असल्याने त्याचे नियोजन करत बसलो. लस संपल्यानंतर आम्ही तसेच विवाहस्थळ गाठले. साहेब, लसीकरणासाठी रांगेत उभे राहायला लागते, याची माहिती आमच्या घरच्यांना होती. त्यामुळे आमच्या दोघांवर कोणीही संशय घेतला नाही. त्यामुळेच सकाळी सात ते दुपारी एक - दोनपर्यंत आम्ही एकत्रित वेळ काढू शकलो. रांगेमुळेच आमचे प्रेम जमले व ते यशस्वीही ठरले. याबद्दल तुमचे व शासनाचे खूप खूप आभार.

    पण साहेब, अजूनही आम्हाला लस मिळाली नाही. आम्ही आई-बाबा होण्याच्या आत ती मिळावी, एवढी विनंती. नाहीतर आम्ही दोघे मुलांसह लस घेण्यासाठी रांगेत उभे आहोत, हे दृश्य दिसायला नको म्हणजे मिळवली. कळावे ,

    *आपला विश्वासू स्वप्नील-* *सु. ल. खुटवड ('पंच'नामा)*

    ReplyDelete
  70. *हरणाचा* पळण्याचा वेग ताशी *९०* किमी तर *वाघाचा* वेग ताशी *६०* किमी... असतो.

    तरीपण वाघ हरणाची शिकार करतो.
    कारण हरणाच्या मनात *भिती* असते कि आपण वाघापेक्षा *कमजोर* आहोत व हीच भिती त्याला वांरवार मागे पाहण्यास भाग पाडते...
    त्यात त्यांचा *वेग व मनोबल* कमी होते.
    तो वाघाची *शिकार* होतो...!

    कोरोनाच पण तसच आहे.
    *कोरोना* पेक्षा आपली *रोग प्रतिकार शक्ती* किती तरी पटीने *जास्त* असताना केवळ *भिती* मुळे आपलं *मनोबल व वेग* कमी झाला.
    परिणामी काही *मृत्यू* झाले.
    तेव्हा *घाबरू* नका...!
    काळजी घेत आपण हे युद्ध जिंकूच...!!!
    🙏😷🙏😷🙏😷🙏
    💕 *आपला जिव्हाळा कायम राहो*💕
    *काळजी घ्या स्वतःची व कुटुंबाची*
    !! *सुरक्षित रहा*!!
    🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻

    ReplyDelete
  71. *गारंटी आप दोबारा जरूर पढ़ोगे*

    *बहुत आराम से पढ़िएगा,मज़ा अंत में आएगा। प्रश्नों का संकलन बहुत ही सुन्दर ढंग से किया गया है !!*
    *1.* क्षेत्रफल की दृष्टि से राजस्थान का देश में कौन सा स्थान है ?
    *2.* मोदी सरकार का यह कौनसा कार्यकाल है ?
    *3.* कितने चम्मच से एक टेबल स्पून बनता है ?
    *4.* हिन्दू पुराणों में कितने वेद होते हैं ?
    *5.* राष्ट्रपति का कार्यकाल कितने वर्ष का होता है ?
    *6.* भारत की तुलना में और कितने देशों का क्षेत्रफल बड़ा है ?
    *7.* पानी का Ph. मान क्या होता है ?
    *8.* सौर मण्डल में कुल कितने ग्रह हैं ?
    *9.* संविधान की कौन सी अनुसूची प्रथम संशोधन द्वारा शामिल की गई ?
    *10.* कितने मिलीमीटर का एक सेंटीमीटर बनता है ?
    *11.* एक फुटबॉल टीम में कितने खिलाड़ी होते हैं ?
    *12.* कितने इंच का एक फीट होता है ?
    *13.* उद्देश्य प्रस्ताव दिसम्बर की किस तारीख को प्रस्तुत किया गया था ?
    *14.* लोकसभा में पारित बजट को राज्यसभा कितने दिनों तक रोक सकती है ?
    *15.* एक समय का वाहन कर कितने वर्षों के लिए वैध होता है ?
    *16.* शटल कॉक में कितने पंख होते हैं ?
    *17.* भारतीय मुद्रा में कितनी भाषाएँ छपी होती हैं ?
    *18.* महाभारत में कुल कितने अध्याय हैं ?
    *19.* वाक् एवं अभिव्यक्ति की स्वतंत्रता का अधिकार संविधान के किस अनुच्छेद में है ?
    *20.* टी -20 क्रिकेट में प्रति टीम कितने ओवर होते हैं ?
    *21.* महात्मा गाँधी ने दक्षिण अफ्रीका में कुल कितने वर्ष गुजारे थे ?
    *22.* भारत के संविधान में मूलतः कितने भाग हैं ?
    *23.* मानव शरीर में कुल कितने जोड़ी गुणसूत्र (क्रोमोजोम) होते हैं ?
    *24.* एक अशोक चक्र में कुल कितनी लाइन्स होती हैं ?
    *25.* M.L.A. बनने के लिए कम से कम कितने वर्ष आयु की अनिवार्यता होती है ?

    *.....उत्तर....*
    सभी प्रश्नों के उत्तर उनके *"क्रमांक"* ही हैं।
    🙏बहुत ही सुन्दर 🙏धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  72. खूपदा वाटतं
    फोटोत जाऊन बसलेल्या
    आईशी निदान फोनवर बोलावं
    जमलं तर इंद्राशी गोड बोलून
    तिने परतूनच यावं
    सकाळी झोपेतून तिनं
    हळूच उठवावं
    तरी तिच्या मांडीवर
    लोळत पडावं
    तिच्या हातच काहीही
    मनसोक्त खावं
    तिने पाण्याला सुद्धा
    दिलेल्या फोडणीने
    घर दरवळून जावं
    वय किती ही वाढलं असो
    तोंड तिच्या पदराला पुसावं
    स्वयंपाक शिकून घे
    तिने सतत ओरडावं
    आणि आपण मात्र
    ओट्यावर बसून
    आयतंच खावं
    आई कुठल्या रंगाचा
    घालू ग ड्रेस
    म्हणून सतवावं
    तिच्या साडीच्या मऊ स्पर्शाची
    पैठणी ला नाही सर , तिला सांगावं
    बाहेरून आल्यावर
    तिनेच समोर दिसावं
    थकला असशील ना म्हणून
    लगबगीने पाणी द्यावं
    आपण ही आल्या आल्या
    आज दिवसभरात घडलेलं
    अधाशा सारखं सांगून टाकावं
    आपल्याशी वाईट वागणाऱ्या वर
    तिने खूप रागवावं
    आपली चूक असली तरी
    आपलीच बाजू घेऊन भांडावं
    आई तू गेल्यापासून
    खाण्या पिण्याची
    सणा वाराची मजाच गेली
    दारापुढची रांगोळी
    तुळशीची रयाच गेली
    आता नेहमीसारखी देवाची
    पूजा नाही करत
    कुणी उपास नाही धरत !
    किती बोलायचो आपण
    पण नंतर कामात गेलो बुडून
    पाच मिनिटं बोलतोस का बेटा
    विचारायचीस घाबरून
    तुला दिसतंय ना कामात
    आहे ग मी ..जा ना
    असंच म्हटलं मी
    आणि खरंच निघून गेलीस तू परत
    ना येण्यासाठी.
    असं कुठलं काम असतं
    आईशी बोलायलाही
    नसतो वेळ
    माहीतच नसतं आपल्याला
    नियती मांडून बसली आहे
    वेगळाच खेळ
    मला कृष्ण कन्हैयाशी भांडायचंय
    सगळीकडे म्हणे देव नाही
    जाऊ शकत.
    म्हणून बनवली आई.
    देवा तूच तिला नेण्याची
    का केलीस घाई
    आता हे घर निशब्द आहे
    यात नाही तुझ्या मायेची ओल
    आज ही तुझा फोटो
    पाहिला की
    काळजात उठते कळ खोल
    आज ही आनंद झाला की
    तुझ्यापुढे येऊन नाचतो
    आज ही कुणी दुखावलं
    तर तुझ्या समोर रडतो
    चूक झाली तर तुझ्यापुढे
    येऊन कान धरतो
    नवीन काही सुरु करताना
    नमस्कार करतो
    पण फोटोत तुझे शब्द नाहीत
    तुझा स्पर्श नाही
    आई तुझ्याशिवाय कशालाच अर्थ नाही
    बघ ना जमेल तर
    बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून
    खरंच का ग एकदा
    गेलेली माणसं येत नाहीत परतून ?
    😔 *i miss you Aai* ज्यांना आई आहे ना त्यांनी त्या मातेला कधी ही अंतर देऊ नका... कारण मातेची किमया फारच निराळी आहे बरं.. *!! आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी. ती हाक येई कानी.
    - Unknown

    ReplyDelete
  73. *पिछले 27 वर्षों से बिल गेट्स रोज काम पर जाता था....*

    *एक साल से WORK FROM HOME किया DIVORCE हो गया ...*
    😂😂

    ReplyDelete
  74. *मल्हार रागावर आधारीत सुंदर संगीतरचना आणि अर्थपूर्ण काव्य !*

    *माना मानव वा परमेश्वर,*
    *मी स्वामी पतितांचा*
    *भोगी म्हणुनी उपहासा,*
    *मी योगी कर्माचा ।।*

    खरं तर *राम* आणि *कृष्ण* ही दोन्ही आपली दैवतं. दोघांनाही काही कार्य करण्यासाठी मानवी अवतार घ्यावा लागला. मात्र दोघांचीही प्रवृत्ती ही भिन्न. राम हा एक पत्नीव्रताचं पालन करणारा तर कृष्णाची प्रतिमा मात्र भोगी, विलासी अशीच रंगवली जाते. कृष्णाने १६ सहस्त्र स्त्रियांशी विवाह केला ही गोष्ट वारंवार अधोरेखित केली जाते. पण मुळात ती तशी आहे का? तर मग *स्वत: श्रीकृष्ण आपली कैफियत मोठ्या उद्वेगाने कवी आणि संगीतकार मनोहर कवीश्वर* यांच्या शब्दांच्या आधारे, आणि *सुधीर फडके* यांच्या स्वरात आपल्या समोर मांडतो.

    *माना मानव वा परमेश्वर,*
    *मी स्वामी पतितांचा*
    *भोगी म्हणुनी उपहासा,*
    *मी योगी कर्माचा ||*

    *दैवजात दुःखाने*
    *मनुजा पराधीन केले*
    *त्या पतितांचे केवळ रडणे*
    *मजला ना रुचले*
    *भूषण रामा एकपत्नी व्रत,*
    *मला नको तसले*
    *मोह न मजला कीर्तीचा,*
    *मी नाथ अनाथांचा |*

    *रुक्मिणी माझी सौंदर्याची*
    *प्रगटे जणू प्रतिमा*
    *किंचित हट्टी परंतू लोभस*
    *असे सत्यभामा*
    *तरीही वरितो सहस्त्र सोळा*
    *कन्या मी अमला*
    *पराधीन ना समर्थ घेण्या*
    *वार कलंकाचा ||*

    *कर्तव्याला मुकता माणूस,*
    *माणूस ना उरतो*
    *हलाहलाते प्राशुन शंकर*
    *देवेश्वर ठरतो*
    *जगता देण्या संजीवन*
    *मी कलंक आदरितो*
    *वत्सास्तव मम ऊर फुटावा*
    *वत्सल मातेचा ||*
    *भोगी म्हणुनी उपहासा*
    *मी योगी कर्माचा ||*

    या संपूर्ण गीताला संदर्भ आहे तो नरकासुराचा श्रीकृष्णाने वध केल्यानंतर त्याच्या जनानखान्यात डांबुन ठेवलेल्या १६ सहस्त्र नारींना श्रीकृष्णाने मुक्त केले, पण त्यांना समाजाने अव्हेरल्यामुळे श्रीकृष्णानेच त्यांच्याशी विवाह केला आणि त्यांना आपले नाव दिले हा तो संदर्भ!

    म्हणून मग पहिल्या कडव्यात श्रीकृष्ण म्हणतात की दैवजात असलेलं त्या पीडित पतितांचं दुःख मला सहन झालं नाही म्हणून रामाप्रमाणे एकपत्नीव्रताचं पालन न करता कीर्तीचा मोह टाळून मी या अनाथांचा नाथ झालो.

    दुसऱ्या कडव्यात श्रीकृष्ण म्हणतात की माझ्याकडे रुख्मिणी आणि सत्यभामा या सारख्या सौंदर्यवती आणि लोभस अशा माझ्या सहचारिणी असूनही मी या १६ सहस्त्र स्त्रियांना वरीले, ज्या अमला (मलीन नसलेल्या किंवा शुद्ध या अर्थाने) होत्या परंतु पराधीन होत्या आणि नरकासुराकडे राहिल्यामुळे त्या तो कलंकाचा घाव सहन करू शकत नव्हत्या म्हणून मी त्यांना वरीले.

    आणि तिसऱ्या कडव्यात तर कवीची कमाल आहे. श्रीकृष्ण म्हणतात की मला माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे कर्तव्य पार पाडणं आणि माझं देवत्व सिद्ध करण्यासाठी हे हलाहल प्राशन करणं भागच होतं. तर जगताला संजीवनी देण्यासाठी मला हे करावं लागलं.

    मुळात एका खूप वेगळ्या विषयावरील ही कविता बाबूजी सुधीर फडक्यांनी नेहमीप्रमाणेच जीव ओतून गायलीय बाबूजींचा स्वर गाण्यातला उपहास, दुःख, हळवी भावना, सारं सारं उलगडून दाखवतो. *किंचित हट्टी परंतु लोभस* हे त्यांचे उच्चार आणि शब्दफेक आणि त्या नंतर *तरीही वरितो सहस्त्र सोळा* असा कणखर स्वर गाण्यातील भावना अधिकच गडद करतो. मनोहर कवीश्वर यांची उत्तम शब्दरचना, सुयोग्य चाल आणि श्रवणीय संगीत यामुळे गाणं अत्यंत श्रवणीय झालंय. गाण्याच्या सुरुवातीचे सतारीचे बोल अवर्णनीय ! १९७४ च्या सुमारास रेकॉर्ड झालेलं हे गाणं आजही ४३ वर्षांनी सकाळी आकाशवाणीवर ऐकताना देखील बाबूजींच्या स्वरातून श्रीकृष्णाची ही कैफियत थेट हृदयाला भिडते आणि अस्वस्थ करते.
    मूळ गाणं ऑडिओ रुपात दिलंय ते जरूर ऐका.

    ReplyDelete
  75. *मॉर्निग वॉकचे प्रकार:* 🚶‍♂

    1- डॉ.ने सांगायच्या आधी जे सकाळी फिरायला जातात त्याला "मॉर्निग वॉक" म्हणतात.

    2- डॉ.ने सांगितल्यावर जे सकाळी फिरायला जातात त्याला "वॉरर्निंग वॉक" म्हणतात.

    3- जे पहाटे बायको बरोबर फिरायला जातात त्याला "डार्लिग वॉक" म्हणतात.

    4- जे दूसऱ्याशी ईर्षा म्हणून फिरतात त्याला "बर्निंग वॉक" म्हणतात.

    5- जे बायको बरोबर फिरतांना दूसऱ्या महीलेकडे वळून बघतात त्याला "टर्निंग वॉक" म्हणतात.

    *या पैकी कुठलाही वाॅक करा परंतू बाबांनो आणि बायानो .......वाॅक करा कोरोना वर मात करा.*
    😅😅🤣🤣

    ReplyDelete
  76. नवरा:- "मी काही आता वाचू शकेल अस वाटत नाही'

    बायको:- "काही काय अभद्र बोलताय हो अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे ईतक्यात काय?"


    नवरा:- "ऐ बाई माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हणलं"

    *पन्नाशीच्या कथा आणि व्यथा* 😂😂

    ReplyDelete
  77. [5/9, 10:42] Press Ranjankar Bharat: *शब्द हे दोन प्रकारे काम करतात, आपापसातील संबंध घट्ट करण्याचे आणि कमजोर करण्याचेही.*
    *शब्दाकडून कोणते काम व्हावे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते...*
    *म्हणूनच म्हणतात ना " शब्द हे शस्त्र आहे जपुन वापरा "*
    *🙏🏻🌹सुप्रभात🌹🙏🏻*
    [5/10, 07:07] Press Ranjankar Bharat: इतरांकडून
    कमीत कमी,अपेक्षा
    आणि
    स्वतः कडून
    जास्तीत जास्त "तडजोड"
    या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात.
    !!! शुभ सकाळ !!!

    ReplyDelete
  78. ⚜️🔸☀️🔹🌞🔹☀️🔸⚜️


    *💫 आनंद ~ तरंग 💫*


    *सुख ~ दु:ख*
    〰️〰️〰️

    एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले
    " गुरुजी माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुख का...?"
    त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणावयास सांगितले.

    गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले. त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यायवयास लावला आणि विचारले,
    "पाण्याची चव कशी वाटली ?
    तेव्हा शिष्य म्हणाला,
    "अतिशय खारट".

    त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले... सोबत आणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले... आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले?

    शिष्याकडून ऊत्तर आले... अतिशय मधुर.
    गुरुजींनी विचारले, "मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही. पण... पेल्यामध्ये मात्र खारट वाटले दुःखाचे पण तसेच आहे. मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो. पण.... मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा सुतराम ही परीणाम होत नाही."

    *🔅तात्पर्य :~*

    *विशाल मनाने जगा... मनाची संकुचीत अवस्था टाकून द्या... जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही... पण काही पेल्यासारखे लहान मन करुन जगतात ते सदैव दुःखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा सुतराम परीणाम होत नाही... !!*

    ReplyDelete
  79. *"तुझ्यासारखे गाणे कोण गाऊ शकतो ?"*

    एका मित्राने स्ययंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली.माझ्या डोळ्यांतील पाणी पाहून समजावू लागली.तसं मला अधिकच रडू येऊ लागले.तशी ती बाबांच्या खोलीत गेली-त्यांना बोलवायला.
    कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती.
    आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले," अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो."
    त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, " अहो, अरु नापास झालाय."
    ते म्हणाले, " मग होईल पुढच्या वर्षी पास !"
    तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, " तो रडतोय "
    तेव्हा बाबा उठले व माझ्या खोलीत आले.मी म्हणालो," या पुढे मी इंजिनीरिंगचा अभ्यास सोडून देतो व गाणेही.गाण्यामुळे शिक्षण नीट होत नाही व शिक्षणा मुळे म्हणावं तसं गाणे जमत नाही.तेव्हा मी नोकरी करेन.
    त्यांनी ओळखलं की निराश झाल्यामुळे मी तसं म्हणत आहे.तसं करेल सुद्धा.
    ते म्हणाले," तुझं शिक्षण ही माझी जबाबदारी आहे.तेव्हा तू का रडतोस ? रडायचं असेल तर मी रडायला हवं ! मी तर आनंदात आहे.तू परवा ज्या दोन गझला गायलास त्या फार चांगल्या म्हटल्यास.इतक्या की तुझ्या नापास होण्याचे मला इतकं सुद्धा दुःख वाटत नाही.मला एक सांग तुझ्या वर्गात किती मुले आहेत ? त्यातली किती पास झाली ? मी म्हटलं २० मुले आहेत त्यातील १५-१६ तरी पास झाली असतील." त्यावर ते म्हणाले ," १९ पास झालीत व तू एकटा नापास झालास समजू .पण तुझ्यासारखे गाणे म्हणू शकतील असे किती आहेत ?" मी म्हणालो," त्यांच्यापैकी कोणीच गात नाहीत.ते सारे हुशार-अभ्यासू विद्यार्थी आहेत."
    " हिंदुस्तानात इंजिनिअर्स, मॅनेजर्स किती आहेत ? आणि कुमार गंधर्व, किशोरी, लता किती आहेत ?
    उद्या तू चांगला गाऊ लागलास की सर्वत्र तुझे नाव ऐकू येईल.मॅनेजरला त्याची कंपनी सोडली तर एरवी कोण विचारतो ? तेव्हा १९ एकीकडे असले व दुसरीकडे तू एकटा असलास तरी नीट लक्षपूर्वक रियाझ कर.गुरूकडून शिक्षण घेऊन मोठा कलावंत होऊ शकलास, तर या सर्वांहून तू मोठा समजला जाशील.पुढच्या वर्षी तर पास होशीलच.तेव्हा शिक्षण व गाणे सोडण्याचा विचार सुद्धा करू नकोस.तुझी गाण्यातील प्रगती पाहून मी फार खुश आहे."
    माझ्या मित्राला पैसे देऊन ते म्हणाले," जा मिठाई घेऊन ये आणि सर्वांना वाट.आमचा अरु काय सुंदर गझल गायला लागलाय. तेव्हा मिठाई हवीच...
    डोळ्यांतील पाणी आवरत मी पाहतच राहिलो.असे आई-वडील लाभले , याहून जास्त देव काय देऊ शकला असता मला ?
    मी त्याच क्षणी निश्चय केला.
    काहीही झालं तरी मी
    इंजिनीअर होणारच आणि गायक सुद्धा !
    आई-वडिलांना मनोमन दिलेले वचन पुरं केलं, ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची गोष्ट !

    ( *स्व.अरुण दाते यांच्या "शुक्रतारा " या सुलभा तेरणीकरांनी शब्दबद्ध केलेल्या आत्मचरित्रपर पुस्तकातील अरुण दाते यांनी आपल्या वडिलांची सांगितलेली हृद्य आठवण - साभार* )

    🙏🙏🙏

    ReplyDelete
  80. *कडक कविता कोणाची माहिती नाही, पण विचार पटले म्हणून share करत आहे....कमी शब्दात खुप काही सांगून जाते*

    नागरीक मी भारत देशाचा
    हातात सगळं *आयतं* पाहिजे....!!!! 😆

    *वीज* कधी वाचवणार नाही
    *बील* मात्र *माफ* पाहिजे....!!!! 😆

    *झाड* एकही लावणार नाही
    *पाऊस* मात्र चांगला पाहिजे....!!!! 😆

    *तक्रार* कधी करणार नाही
    *कारवाई* मात्र लगेच पाहिजे....!!!! 😆

    *लाचेशिवाय* काम करणार नाही
    *भ्रष्टाचाराचा* मात्र *अंत* पाहिजे....!!!! 😆

    *कचरा* खिडकीतून बाहेर टाकीन
    शहरात मात्र *स्वच्छता* पाहिजे....!!!! 😆

    कामात भले *टाईमपास* करीन
    दर वर्षी नवा *वेतन आयोग* पाहिजे....!!!! 😆

    *जातीच्या* नावाने *सवलती* घेईन
    देश मात्र *धर्मनिरपेक्ष* पाहिजे....!!!! 😆

    मतदान करताना *जात* पाहीन
    *जातीयता मात्र बंद* झाली पाहिजे....!!!! 😆

    *कर* भरताना पळवाटा शोधीन
    *विकास* मात्र जोरात झाला पाहिजे....!!!! 😆

    नागरीक मी भारत देशाचा
    हातात सगळं *आयतं* पाहिजे....!!!! 🙏

    ReplyDelete
  81. *"तुझ्यासारखे गाणे कोण गाऊ शकतो ?"*

    एका मित्राने स्ययंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली.माझ्या डोळ्यांतील पाणी पाहून समजावू लागली.तसं मला अधिकच रडू येऊ लागले.तशी ती बाबांच्या खोलीत गेली-त्यांना बोलवायला.
    कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती.
    आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले," अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो."
    त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, " अहो, अरु नापास झालाय."
    ते म्हणाले, " मग होईल पुढच्या वर्षी पास !"
    तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, " तो रडतोय "
    तेव्हा बाबा उठले व माझ्या खोलीत आले.मी म्हणालो," या पुढे मी इंजिनीरिंगचा अभ्यास सोडून देतो व गाणेही.गाण्यामुळे शिक्षण नीट होत नाही व शिक्षणा मुळे म्हणावं तसं गाणे जमत नाही.तेव्हा मी नोकरी करेन.
    त्यांनी ओळखलं की निराश झाल्यामुळे मी तसं म्हणत आहे.तसं करेल सुद्धा.
    ते म्हणाले," तुझं शिक्षण ही माझी जबाबदारी आहे.तेव्हा तू का रडतोस ? रडायचं असेल तर मी रडायला हवं ! मी तर आनंदात आहे.तू परवा ज्या दोन गझला गायलास त्या फार चांगल्या म्हटल्यास.इतक्या की तुझ्या नापास होण्याचे मला इतकं सुद्धा दुःख वाटत नाही.मला एक सांग तुझ्या वर्गात किती मुले आहेत ? त्यातली किती पास झाली ? मी म्हटलं २० मुले आहेत त्यातील १५-१६ तरी पास झाली असतील." त्यावर ते म्हणाले ," १९ पास झालीत व तू एकटा नापास झालास समजू .पण तुझ्यासारखे गाणे म्हणू शकतील असे किती आहेत ?" मी म्हणालो," त्यांच्यापैकी कोणीच गात नाहीत.ते सारे हुशार-अभ्यासू विद्यार्थी आहेत."
    " हिंदुस्तानात इंजिनिअर्स, मॅनेजर्स किती आहेत ? आणि कुमार गंधर्व, किशोरी, लता किती आहेत ?
    उद्या तू चांगला गाऊ लागलास की सर्वत्र तुझे नाव ऐकू येईल.मॅनेजरला त्याची कंपनी सोडली तर एरवी कोण विचारतो ? तेव्हा १९ एकीकडे असले व दुसरीकडे तू एकटा असलास तरी नीट लक्षपूर्वक रियाझ कर.गुरूकडून शिक्षण घेऊन मोठा कलावंत होऊ शकलास, तर या सर्वांहून तू मोठा समजला जाशील.पुढच्या वर्षी तर पास होशीलच.तेव्हा शिक्षण व गाणे सोडण्याचा विचार सुद्धा करू नकोस.तुझी गाण्यातील प्रगती पाहून मी फार खुश आहे."
    माझ्या मित्राला पैसे देऊन ते म्हणाले," जा मिठाई घेऊन ये आणि सर्वांना वाट.आमचा अरु काय सुंदर गझल गायला लागलाय. तेव्हा मिठाई हवीच...
    डोळ्यांतील पाणी आवरत मी पाहतच राहिलो.असे आई-वडील लाभले , याहून जास्त देव काय देऊ शकला असता मला ?
    मी त्याच क्षणी निश्चय केला.
    काहीही झालं तरी मी
    इंजिनीअर होणारच आणि गायक सुद्धा !
    आई-वडिलांना मनोमन दिलेले वचन पुरं केलं, ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची गोष्ट !

    ( *स्व.अरुण दाते यांच्या "शुक्रतारा " या सुलभा तेरणीकरांनी शब्दबद्ध केलेल्या आत्मचरित्रपर पुस्तकातील अरुण दाते यांनी आपल्या वडिलांची सांगितलेली हृद्य आठवण - साभार* )

    🙏🙏🙏

    ReplyDelete
  82. Vaishali bhagat12 May 2021 at 02:44
    i Love those Random Memories that make Me Smile No Matter what is going on in My Life. We all have two Lives, The second one Starts, when we Realise we only have One.

    *समय, विश्वास और सम्मान, यह ऐसे पक्षी है। जो एक बार उड़ जाये, तो फिर कभी भी वापस नही आते हैं ।*

    Do not Postpone Your Happiness until some Perfect Future Date. Be Happy now and always as Tomorrow has another FIVE STAR menu for It Self.

    🎁 *Good day*🎁

    ReplyDelete
  83. मुक्तिघर 😔😔

    तुझा नंबर कितवा आहे? एका प्रेताने शेजारच्या दुसऱ्या प्रेताला विचारलं.

    माहीत नाही, दुसऱ्या प्रेताने बेफिकिरीने उत्तर दिलं.

    कितव्या नंबरला होत आहे तुझं क्रियाकर्म?

    अरे, माहीत नाही म्हटलं तरीही तेच, तुला अंतिम संस्काराची घाई कसली आहे सांग? जिवंत होतास तेंव्हा तर तासंतास रेशन, तिकीट, बँकेच्या लायनीत उभा रहायचा तू. आज काय झालं?

    त्या लाईनमध्ये मी स्वतः उभा असायचो, आज मुलं आहेत लाईनमध्ये उभी.

    एक काम कर, उभा हो आणि या सर्वांना धड़ा शिकव. बघ पटकन नंबर येईल.

    जेंव्हा उभा राहू शकत होतो तेंव्हा नाही कोणाच्याच विरोधात आवाज उठवला, त्यावेळीच जर आवाज उठवला असता तर!...

    मग आता शांत पडून रहा. तोंड बंद करून जगण्याची हीच शिक्षा असते. असाही माणूस तेंव्हाच मेलेला असतो जेंव्हा तो तोंड बंद करून जगत असतो.

    तू कसा मेलास? एकाने दुसऱ्याला विचारलं.

    ऑक्सिजन न मिळाल्याने.

    आणि तू कसा मेलास?

    मला तर हॉस्पिटलमध्ये बेडच नाही मिळाला.

    कीती तुच्छ मरण मेलोय ना आपण? पहिलं प्रेत सुस्कारा सोडत म्हणालं.

    आपल्या सोबत असंच व्हायला हवं होतं भावा. जसे गपचूप मरुन गेलो आपण तसंच आता आपल्या प्रेताचा अंतिम संस्कार होण्याची गपचूप वाट बघू.

    मला एकदाच जिवंत होण्याची संधी मिळाली तर मी ओरडून ओरडून जगाला सांगेन की आंम्हाला सिस्टमने मारलंय. आम्ही तितकेही आजारी नव्हतो जितकी सिस्टिम पोखरली गेली होती. एका प्रेताने वैतागून दुसऱ्याला सांगितलं.

    गपचूप पडून रहा मेल्या. प्रेतं बोलत नसतात. हा देशही मेलेल्यांचाच आहे. जेंव्हा जिवंत होतो तेंव्हाही आम्ही मेलेलोच तर होतो. मग आता हेकडी दाखवून उपयोग काय?

    मित्रा कीती प्रेतं जाळली आणि बाकी कीती आहेत लायनीत? एका प्रेताने दुसऱ्याला विचारलं.

    7 झालेत आणि 27 बाकी आहेत. जरा बघ की आजूबाजुला कीती प्रेतं पडलीत.

    कीती वाईट अवस्था झाली आहे रे आपल्या देशाची. पहिलं प्रेत रडवेलं होऊन बोलत होतं.

    दिसली का देशाची अवस्था? आता चितांच्या आगिची उंची मोज आणि देशाच्या प्रगतीची उंची समजून घे.

    बघ, देशात चारीबाजूने महामारी पसरली आहे... वातावरणातही द्वेष पसरवला गेलाय. अश्या वातावरणात आपली मुलं कशी जगतील बरं?

    हो. पण हे सर्व होऊ नाही म्हणून आपण केलं तरी काय?

    खरंच, काही नाही केलं.

    मग एक काम करूया स्वतःलाचं बोल लावून घेऊया आणि पुन्हा मरून जावूया...गपचूप जळून जाऊया गेली सत्तर वषाॆप्रमाणे.

    ReplyDelete
  84. *दोन रिटायर्ड मित्र बऱ्याच दिवसांनी भेटले.*

    *पहिला रिटायर्ड मित्र: मी रोज दुपारी तीन तास आराम करतो.*

    *दुसरा रिटायर्ड मित्र : झोपतोस की काय तीन तास ?*

    *पहिला रिटायर्ड मित्र : नाही..*

    *माझी बायको झोपते.*

    😂😂😂

    ReplyDelete
  85. #खरच अजूनही_आपले_पाय_जमिनीवर_आहेत का?..

    आजही पाकिटात कधीतरी दडवलेली पाचशेची नोट सापडली आणि
    मनापासुन आनंद झाला तर समजावं...
    अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...👣

    घराबाहेर पडताना मोठ्यांच्या पाया
    पडावसं वाटलं तर समजावं...
    अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...👣

    भर पावसात बाईक थांबवून
    रस्त्याशेजारच्या टपरीवरच्या गरमागरम
    भज्यांचा आस्वाद घ्यावासा वाटला
    तर समजावं...
    अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...👣

    जुने, साधेसुधे शाळकरी मित्र
    भेटल्यावर, त्यांना पूर्वीसारखी
    कडकडून मिठी माराविशी वाटली
    तर समजावं...
    अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...👣

    साबणाची वडी चपटी होईपर्यंत
    वापरता आली, टूथपेस्ट अजूनही
    शेवटपर्यंत पिळता आली तर समजावं
    अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...👣

    आईने किसलेल्या खोबर्याचा आणि
    शेंगदाणा कुटाचा न लाजता बकाणा
    भरता आला तर समजावं,
    अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...👣

    संध्याकाळी सातच्या आत घरात
    येऊन शुभंकरोती म्हणावसं वाटलं
    की समजावं,
    अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...👣

    तुमच्या गरीब मित्राने कर्ज काढून
    घेतलेल्या बाईकचं,
    घरगड्याने आठवडा बाजारातून घेतलेल्या शर्टाचं ,
    आणि मध्यमवर्गीय शेजारणीच्या
    पाचशेच्या साडीचं...
    मनापासुन
    कौतुक करता आलं की समजावं,
    अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...👣

    चाळीतल्या दिवसांच्या,
    विटीदांडूच्या-लगोरी-गोट्यांच्या
    खेळांच्या आठवणीत मन रमू शकलं
    तर समजावं,
    अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...👣

    मुलीला बार्बी खरेदी करताना,
    घराशेजारच्या बांधकामावर आईबाप
    काम करत असलेल्या तिच्या
    समवयस्क छोटीसाठीही एखादं खेळणं
    आठवणीने खरेदी केलत तरी समजावं,
    अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...👣

    इटालियन-मॅक्सिकन फुड खाताना,
    बाबांच्या कमी पगारांच्या दिवसांतली
    पोळीभाजी आठवली तरी समजावं,
    अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...👣

    नवं समृद्ध आयुष्य जगताना, जुने कष्ट आठवले,
    ज्यांनी आयुष्य घडवलं ती
    मंडळी नुसती आठवली‍,
    तरी समजावं...
    *###अजूनही_आपले_पाय_जमिनीवर_आहेत....*

    🙏

    ReplyDelete
  86. *आहारबोली!*
    🍉🍆🥦🍇🌽
    *माणसाच्या स्वभावाचा ढोबळ मानाने अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत*.
    🍉🍆🥦🍇🌽
    राशी, हस्ताक्षर, सही,. दिसणे , काही लकबी, वगैरे ..
    पण कधीकधी असे वाटते की *पंगतीत वाढलेले ताट जेवताना, जेवण्याच्या आधी / नंतर त्याची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनहि त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.*
    🍉🍆🥦🍇🌽
    म्हणजे बघा .....
    समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे तेव्हा तो *पहिला पदार्थही* त्याच्या स्वभावाला अनुसरून उचलतो.
    जसे की पुरण किंवा त्याबरोबरचे गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात , .........
    🍉🍆🥦🍇🌽
    तळण,पापड उचलणाऱ्या माणसांचा पापड लवकर मोडतो, त्यांच्यात patience कमी असतो .........
    🍉🍆🥦🍇🌽
    वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे, त्याप्रमाणेच साधी सरळ , atjustable असतात , ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.........
    🍉🍆🥦🍇🌽
    भजी उचलणारी माणसे भज्या सारखीच कुरकुरीत, नर्मविनोदी, आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात, यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.........
    🍉🍆🥦🍇🌽
    जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहिभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात .........
    🍉🍆🥦🍇🌽
    लोणचे कुठले आहे ? आंब्याचे , लिंबाचे का मिक्स हे पाहणारे आंबटशौकीन असतात....
    🍉🍆🥦🍇🌽
    काही असेही असतात की सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात ते लोक अतिचिकित्सक असतात.
    🍉🍆🥦🍇🌽
    हि वरची माणसे मुख्यप्रवाहाची, यात आणखी दोन उपप्रवाह आहेत .
    पहिला : जेवणाच्या आधी काही reactions असणारे ,आणि दुसरा जेवणा नंतरची reaction असणारे.
    जेवणाच्या आधी ताटे , भांडी घ्यायला सुरुवात झाली की भांडे स्वच्छ आहे का नाही हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही हे बघून त्याची चर्चा करणार. हे लोक
    जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात . अशी माणसे कटकट्या स्वभावाची, आणि जुळवून घेणारी नसतात ,
    अशांना मित्रमंडळी कमी असते किंवा नसते असतीलच तर ते हि याच catagory तील असतात.
    🍉🍆🥦🍇🌽 समोरासमोरच्या पंगतीत ताटे वाढणे सुरु आहे , अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे... माझ्या पानात नाही... ते माझ्याही पानात हवे... आत्ताच हवे म्हणून लोक वाढपी ला (चार चार वेळेला) बोलावून वाढून घेतात ,भले त्यांना तो पदार्थ जाणार असो वा नसो. हे लोक jelous असतात.सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .
    गोड पदार्थ वाढणारा मुख्य स्वयंपाकी ते वाढत असतानाच " हां, मी काय म्हणालोे अहो बासुंदीच आहे , म्हणजे 160 रुपये ताट, स्वस्त पडले " असा डायलॉग मारणारे एकतर लग्नात मुलाकडचे असतात किंवा अत्यंत व्यवहारी , कंजूष मनोवृत्तीचे असतात.
    ( हेच लोक कपडे खरेदीला ऐपत असतानाही कपड्या आधी price tag बघतात.)
    🍉🍆🥦🍇🌽
    ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतःच आनंदी.
    🍉🍆🥦🍇🌽
    या सर्वांपालिकडे एक विशेष catagory आहे .सगळे जेवण झाल्यावर "ताक आहे का ?" म्हणून विचारणार आणि नाही म्हणल्यावर " अरेरे ताक असते ना तर मजा अली असती " असा शेरा मारणारे ..... कुजकट असतात.
    🍉🍆🥦🍇🌽
    *लेख समाप्त नाही. निरीक्षण निरंतर चालू , हो, चालू आहे.*
    ☺️☺️☺️

    ReplyDelete
  87. (०१) केशर
    (०२) बॉम्बे हापुस
    (०३) दूध पंडो
    (०४) निलेशान
    (०५) रूमी हापुस
    (०६) जमरुखो
    (०७) जहांगीर पसंद
    (०८) कावसजी पाटल
    (०९) नील फ्रंजो
    (१०) अमीर पसंद
    (११) बादशाह पसंद
    (१२) आंधारियो देशि
    (१३) नारिएरी
    (१४) कालिया
    (१५) पीलिया
    (१६) बाजारिया
    (१७) हठीलो
    (१८) बाटली
    (१९) कालो हापुस
    (२०) कच्चा मिठा
    (२१) देशी आमबडी
    (२२) बदंदी
    (२३) सिंधडी
    (२४) कल्याण बघि
    (२५) राजपुरी
    (२६) अषाडी
    (२७) लंगदा
    (२८) रूस
    (२९) जंबो केशर
    (३०) सुपर केशर
    (३१) अगासनो बाजारिया
    (३२) सफ़ेदह
    (३३) मालदा
    (३४) गोपालभोग
    (३५) सुवर्ण रेखा
    (३६) पितर
    (३७) बेगानपलि
    (३८) आण्डूस
    (३९) याकूत रूमानि
    (४०) दिल पसंद
    (४१) पोपटिया
    (४२) गढीमार
    (४३) आमीनि
    (४४) चम्पिओ
    (४५) वलसाड हापुस
    (४६) बदमि
    (४७) बेगम पलि
    (४८) बोरसिया
    (४९) दधमिया
    (५०) दशेरि
    (५१) जमादार
    (५२) करंजियो
    (५३) मक्का रम
    (५४) मलगोबा
    (५५) नीलम
    (५६) पायरि
    (५७) रूमानि
    (५८) सब्जी
    (५९) सर्दर
    (६०) तोतापुरी
    (६१) आम्रपालि
    (६२) मल्लिका अर्जूं
    (६३) रत्नगिरि हापुस
    (६४) वनराज
    (६५) बार्मासि
    (६६) श्रावनिया
    (६७) निलेश्वरी
    (६८) वासी बदमि
    (६९) गुलबाडी
    (७०) अमृतंग
    (७१) बनारसी लंगदा
    (७२) जामिया
    (७३) रसराज
    (७४) लाड़वियो
    (७५) ललचि
    (७६) जीतहरिया
    (७७) धोलिया
    (७८) रतना
    (७९) सिंधु
    (८०) रेशम पायरि
    (८१) खोडी
    (८२) नीलकृट
    (८३) फ़ज़्लि
    (८४) फाज़ली रांगोळी
    (८५) अमृतिया
    (८६) काज
    (८७) गाजरिया
    (८८) लिलिया
    (८९) वजीर पसंद
    (९०) ख़ातियो
    (९१) चोरसा
    (९२) बम्बई गल्लो
    (९३) रेशमडी
    (९४) वेलिया
    (९५) वलोति
    (९६) हंसराज
    (९७) गिरिराज
    (९८) स्लगं
    (९९) टाटाम्ब्दी
    (१००) सलामभाई ामबडी
    (१०१) अर्धपुरी
    (१०२) श्रीमंति
    (१०३) निरंजण
    (१०४) कण्ठमालो
    (१०५) कुरैशी लंगदा
    इतने सारे आमो के नाम कभी देखे सुने नहीं होंगे .

    ReplyDelete
  88. Nitin Bhanushali
    10 hrs ·
    थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – छप्पन इंच!!...

    मागच्या महिन्यात आम्ही चार पाच दिवस श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो शहरात होतो, एअर कंडीशन बस मध्ये बसुन आमची सिटी टुर चालली होती, अचानक गाईडने आमचे लक्ष एका रंगबेरंगी, आकर्षक आणि टोलेजंग टॉवरकडे वेधुन घेतलं!

    अर्थात तो इंग्लिशमध्ये बोलत होता, त्याचा मराठी अनुवाद असा काहीसा होता!

    “ती बिल्डींग पहा, तो मस्त टॉवर दिसतो ना, ती कोलंबोमधील सर्वात उंच इमारत आहे, कोलंबोच्या कुठल्याही कानाकोपर्‍यातुन तुम्हाला ही बिल्डींग दिसेल!”

    “हे चायनाच्या मालकीचे हॉटेल आहे, हे फक्त नावालाच हॉटेल आहे, खरंतर भारताच्या सॅटेलाईटवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारताच्या हिंदी महासागरातल्या हालचालींवर देखरेख करण्यासाठी उभारलेला तळ आहे हा!”

    “हे चीनी लोक अत्यंत विस्तारवादी प्रवृत्तीचे आहेत, श्रीलंकेच्या प्रत्येक व्यवसायाचा ते ताबा घेऊ पहात आहेत, श्रीलंकन नागरीक ह्यांच्या आर्थिक आक्रमणाला कंटाळला आहे पण ह्यांच्या अवाढव्य शक्तीपुढे तो हतबल आहे.”

    तो त्या टॉवरकडे पाहुन जणु स्वतःशीच बडबडत होता, वरचेवर आपला प्रिय आणि सुंदर देश चायनाची वसाहत होत चालल्याचं शल्य त्याच्या चेहर्‍यावर दिसुन येत होतं!

    "श्रीलंकेमधल्या भ्रष्ट राजकाराण्यांना विकत घेऊन चीन श्रीलंकेला गिळु पाहत आहे",

    "जिकडे बघाल तिकडे चीनी लोकांचंच साम्राज्य वाढत आहे",

    त्याच्या चेहर्‍यावर चिंता स्पष्ट दिसत होती!

    पन्नास पंचावन्न लोकांची बस, गहन विचारात पडली होती,

    त्या टॉवरकडे बारकाईनं न्याहाळत होती, आणि चीनच्या आक्रमक वृत्तीला कोण रोखणार हाच विचार करत होती,

    इथवर घडलं ठिक होतं, त्या गाईडच्या पुढच्या वाक्याने तर सगळेच अवाक झाले!

    "सध्या आशियामध्ये चीनला एकच माणुस आपल्या मर्यादेत रहायला भाग पाडु शकतो,"

    "तो म्हणजे भारताचा पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’!"

    अजुन एक – त्या गाईडचं नाव होतं, हासन! आणि तो एक मुस्लिम होता!

    बसमधल्या लोकांनी एकच टाळ्याचा कडकडाट केला,

    आपल्या पंतप्रधानाची स्तुती दुसर्‍या देशाच्या नागरिकाने तोंड भरुन करावी, फारच आनंदाचा क्षण होता तो,

    जणु काही आपलाच गौरव होतो आहे, असं वाटुन, प्रत्येकाचीच छाती अभिमानाने फुलुन आली.

    जी गोष्ट इथुन हजारो किलोमीटर दुर रहाणार्‍या एका गाईड ला कळते,

    ती इथल्या भारताच्या नागरिकांना, स्वतःला बुद्धीजीवी आणि हुशार मानणार्‍या लोकांना का कळत नाही?

    ReplyDelete
  89. [15/05, 09:01] B Vaishali: 🌹
    *अच्छे सभी होते हैं,*

    *"बस"*

    *पहचान बुरे वक़्त में,*
    *होती है !*
    GOOD MORNING 🌸🌸🌸

    ☀ *सुप्रभात*☀
    [15/05, 09:02] B Vaishali: Who will work in my Absence?
    SUN asked the entire world during sunset ...

    Everyone remained silent ...
    but the CANDLE whispered “Will Try My Level Best ...”

    It’s not the SIZE ...
    but the ATTITUDE that shines ...

    🌹Sweet मॉर्निंग🌹

    ReplyDelete
  90. कोरोनाच्या काळात रिकामटेकडे फिरणारांसाठी अशी बायको पाहिजे सरकारला लॉक डाउन करण्याची गरजच पडणार नाही.

    ReplyDelete
  91. [15/05, 16:40] B Vaishali: 🍃 *पानं*🍃

    काही पानं भरवायची असतात
    (वही)
    काही पानं वाढायची असतात
    (जेवण)
    काही पानं रंगवायची असतात
    (खायची पानं)
    काही पानं जाळायची असतात
    (पालापाचोळा)
    काही पानं जपायची असतात
    ( पिंपळ)
    काही पानं कुटायची असतात
    ( पुदिना)
    काही पानं लुटायची असतात
    (आपटा)
    काही पानं खुडायची असतात...
    (चहाची पानं)..
    काही पान तोरणात सजवायची असतात..
    (आंब्याची )
    काही पानं केसात घालायची असतात...
    (केवड्याची )
    काही पानं जोडायची असतात
    (पुरवणी)
    काही पानं लपवायची असतात
    (प्रगती पुस्तक)

    काही पान दुमडायची असतात तर काही नवीन उघडायची असतात.
    ( पानं सुख दुःखाच्या क्षणांची )
    [15/05, 19:04] B Vaishali: *हर पल मुस्कुराओ, बड़ी “खास”*
    *हे जिंदगी…!*
    *क्या सुख क्या दुःख ,बड़ी “आस”*
    *है जिंदगी… !*
    *ना शिकायत करो .ना कभी उदास हो.*
    *जिंदा दिल से जीने का “अहसास”*
    *हे जिंदगी…..!!*


    🚩🙏शिवश्री गजानन🙏🚩

    ReplyDelete
  92. *हर पल मुस्कुराओ, बड़ी “खास”*
    *हे जिंदगी…!*
    *क्या सुख क्या दुःख ,बड़ी “आस”*
    *है जिंदगी… !*
    *ना शिकायत करो .ना कभी उदास हो.*
    *जिंदा दिल से जीने का “अहसास”*
    *हे जिंदगी…..!!*

    *🍀🌹सुप्रभात🌹🍀*
    🚩🙏शिवश्री गजानन🙏🚩

    ReplyDelete
  93. १५ मे*
    *जागतिक व्हिस्की दिवस.* (World Whisky Day)
    जागतिक व्हिस्की दिवस हा २०१२ पासून मे महीन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.
    व्हिस्की ही प्रामुख्याने बार्ली या धान्यापासून बनवली जाते. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. भारतीय व्हिस्की प्रामुख्याने ज्वारी आणि साखरेची मळी ह्या पासून बनवितात. व्हिस्कीचे दोन प्रकार असतात.
    सिंगल मॉल्ट व्हिस्की व ब्लेन्डेड व्हिस्की.
    सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे केलेली उच्च दर्जाची व्हिस्की. भारतात बंगलुरू येथील अमृत (Amrut) डिस्टलरी हे एकमेव सिंगल माल्ट व्हिस्की उत्पादक आहेत. सध्या अमृतच्या प्रिमियम सिंगल माल्टची एकवीस देशात विक्री होते.
    तुम्ही व्हिस्की प्रेमी असाल तर एकदा ‘अमृत’ दुकानदाराकडे मागाच ‘अमृत’ची चव नक्की चाखून बघा.
    तसेच भारतात स्कॉच व्हिस्की आयात करून बाटल्या मध्ये भरली जाते. यात सिग्रामची पासपोर्ट (Passport), 100 पाइपर्स (100 Pipers) व समथिंग स्पेशल (Something Special); हेग (Haig), हेजेस एंड बटलर (Hedges & Butler), ब्लैक एंड व्हाइट (Black & White), ब्लैक डॉग (Black Dog), टीचर्स (Teacher’s), जे एंड बी (J & B), व्हाइट एंड मैके (Whyte & Mackay) . हल्लीच सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की भारतात मिळू लागली आहे जसे की – डालमोर (Dalmore), आइल ऑफ़ जुरा (Isle of Jura), ग्लेन ड्रूमंड (Glen Drummond) . ब्लेन्डेड व्हिस्की म्हणजे ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड धान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या धान्यांची प्रत वेगवेगळी असतेतसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेल्या दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.
    स्कॉटलंडमध्ये तयार झालेल्या व्हिस्कीलाच स्कॉच व्हिस्की असे म्हणतात. स्कॉच व्हिस्की डिस्टील केल्याचा सर्वात जुना दस्तावेज १४९४ मधील आहे.
    जागतिक व्हिस्की दिवसाच्या निमित्ताने भारतातील पॉप्युलर व्हिस्की ब्रँडची माहिती.
    इंडियन मेड फॉरेन लिकर असे ही याला म्हणतात.

    ReplyDelete
  94. १५ मे*
    *जागतिक व्हिस्की दिवस.* (World Whisky Day)
    जागतिक व्हिस्की दिवस हा २०१२ पासून मे महीन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.
    व्हिस्की ही प्रामुख्याने बार्ली या धान्यापासून बनवली जाते. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. भारतीय व्हिस्की प्रामुख्याने ज्वारी आणि साखरेची मळी ह्या पासून बनवितात. व्हिस्कीचे दोन प्रकार असतात.
    सिंगल मॉल्ट व्हिस्की व ब्लेन्डेड व्हिस्की.
    सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे केलेली उच्च दर्जाची व्हिस्की. भारतात बंगलुरू येथील अमृत (Amrut) डिस्टलरी हे एकमेव सिंगल माल्ट व्हिस्की उत्पादक आहेत. सध्या अमृतच्या प्रिमियम सिंगल माल्टची एकवीस देशात विक्री होते.
    तुम्ही व्हिस्की प्रेमी असाल तर एकदा ‘अमृत’ दुकानदाराकडे मागाच ‘अमृत’ची चव नक्की चाखून बघा.
    तसेच भारतात स्कॉच व्हिस्की आयात करून बाटल्या मध्ये भरली जाते. यात सिग्रामची पासपोर्ट (Passport), 100 पाइपर्स (100 Pipers) व समथिंग स्पेशल (Something Special); हेग (Haig), हेजेस एंड बटलर (Hedges & Butler), ब्लैक एंड व्हाइट (Black & White), ब्लैक डॉग (Black Dog), टीचर्स (Teacher’s), जे एंड बी (J & B), व्हाइट एंड मैके (Whyte & Mackay) . हल्लीच सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की भारतात मिळू लागली आहे जसे की – डालमोर (Dalmore), आइल ऑफ़ जुरा (Isle of Jura), ग्लेन ड्रूमंड (Glen Drummond) . ब्लेन्डेड व्हिस्की म्हणजे ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड धान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या धान्यांची प्रत वेगवेगळी असतेतसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेल्या दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.
    स्कॉटलंडमध्ये तयार झालेल्या व्हिस्कीलाच स्कॉच व्हिस्की असे म्हणतात. स्कॉच व्हिस्की डिस्टील केल्याचा सर्वात जुना दस्तावेज १४९४ मधील आहे.
    जागतिक व्हिस्की दिवसाच्या निमित्ताने भारतातील पॉप्युलर व्हिस्की ब्रँडची माहिती.
    इंडियन मेड फॉरेन लिकर असे ही याला म्हणतात.

    ReplyDelete
  95. १५ मे*
    *जागतिक व्हिस्की दिवस.* (World Whisky Day)
    जागतिक व्हिस्की दिवस हा २०१२ पासून मे महीन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.
    व्हिस्की ही प्रामुख्याने बार्ली या धान्यापासून बनवली जाते. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. भारतीय व्हिस्की प्रामुख्याने ज्वारी आणि साखरेची मळी ह्या पासून बनवितात. व्हिस्कीचे दोन प्रकार असतात.
    सिंगल मॉल्ट व्हिस्की व ब्लेन्डेड व्हिस्की.
    सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे केलेली उच्च दर्जाची व्हिस्की. भारतात बंगलुरू येथील अमृत (Amrut) डिस्टलरी हे एकमेव सिंगल माल्ट व्हिस्की उत्पादक आहेत. सध्या अमृतच्या प्रिमियम सिंगल माल्टची एकवीस देशात विक्री होते.
    तुम्ही व्हिस्की प्रेमी असाल तर एकदा ‘अमृत’ दुकानदाराकडे मागाच ‘अमृत’ची चव नक्की चाखून बघा.
    तसेच भारतात स्कॉच व्हिस्की आयात करून बाटल्या मध्ये भरली जाते. यात सिग्रामची पासपोर्ट (Passport), 100 पाइपर्स (100 Pipers) व समथिंग स्पेशल (Something Special); हेग (Haig), हेजेस एंड बटलर (Hedges & Butler), ब्लैक एंड व्हाइट (Black & White), ब्लैक डॉग (Black Dog), टीचर्स (Teacher’s), जे एंड बी (J & B), व्हाइट एंड मैके (Whyte & Mackay) . हल्लीच सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की भारतात मिळू लागली आहे जसे की – डालमोर (Dalmore), आइल ऑफ़ जुरा (Isle of Jura), ग्लेन ड्रूमंड (Glen Drummond) . ब्लेन्डेड व्हिस्की म्हणजे ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड धान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या धान्यांची प्रत वेगवेगळी असतेतसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेल्या दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.
    स्कॉटलंडमध्ये तयार झालेल्या व्हिस्कीलाच स्कॉच व्हिस्की असे म्हणतात. स्कॉच व्हिस्की डिस्टील केल्याचा सर्वात जुना दस्तावेज १४९४ मधील आहे.
    जागतिक व्हिस्की दिवसाच्या निमित्ताने भारतातील पॉप्युलर व्हिस्की ब्रँडची माहिती.
    इंडियन मेड फॉरेन लिकर असे ही याला म्हणतात.

    ReplyDelete
  96. १५ मे*
    *जागतिक व्हिस्की दिवस.* (World Whisky Day)
    जागतिक व्हिस्की दिवस हा २०१२ पासून मे महीन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.
    व्हिस्की ही प्रामुख्याने बार्ली या धान्यापासून बनवली जाते. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. भारतीय व्हिस्की प्रामुख्याने ज्वारी आणि साखरेची मळी ह्या पासून बनवितात. व्हिस्कीचे दोन प्रकार असतात.
    सिंगल मॉल्ट व्हिस्की व ब्लेन्डेड व्हिस्की.
    सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे केलेली उच्च दर्जाची व्हिस्की. भारतात बंगलुरू येथील अमृत (Amrut) डिस्टलरी हे एकमेव सिंगल माल्ट व्हिस्की उत्पादक आहेत. सध्या अमृतच्या प्रिमियम सिंगल माल्टची एकवीस देशात विक्री होते.
    तुम्ही व्हिस्की प्रेमी असाल तर एकदा ‘अमृत’ दुकानदाराकडे मागाच ‘अमृत’ची चव नक्की चाखून बघा.
    तसेच भारतात स्कॉच व्हिस्की आयात करून बाटल्या मध्ये भरली जाते. यात सिग्रामची पासपोर्ट (Passport), 100 पाइपर्स (100 Pipers) व समथिंग स्पेशल (Something Special); हेग (Haig), हेजेस एंड बटलर (Hedges & Butler), ब्लैक एंड व्हाइट (Black & White), ब्लैक डॉग (Black Dog), टीचर्स (Teacher’s), जे एंड बी (J & B), व्हाइट एंड मैके (Whyte & Mackay) . हल्लीच सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की भारतात मिळू लागली आहे जसे की – डालमोर (Dalmore), आइल ऑफ़ जुरा (Isle of Jura), ग्लेन ड्रूमंड (Glen Drummond) . ब्लेन्डेड व्हिस्की म्हणजे ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड धान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या धान्यांची प्रत वेगवेगळी असतेतसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेल्या दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.
    स्कॉटलंडमध्ये तयार झालेल्या व्हिस्कीलाच स्कॉच व्हिस्की असे म्हणतात. स्कॉच व्हिस्की डिस्टील केल्याचा सर्वात जुना दस्तावेज १४९४ मधील आहे.
    जागतिक व्हिस्की दिवसाच्या निमित्ताने भारतातील पॉप्युलर व्हिस्की ब्रँडची माहिती.
    इंडियन मेड फॉरेन लिकर असे ही याला म्हणतात.

    ReplyDelete
  97. १५ मे*
    *जागतिक व्हिस्की दिवस.* (World Whisky Day)
    जागतिक व्हिस्की दिवस हा २०१२ पासून मे महीन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.
    व्हिस्की ही प्रामुख्याने बार्ली या धान्यापासून बनवली जाते. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. भारतीय व्हिस्की प्रामुख्याने ज्वारी आणि साखरेची मळी ह्या पासून बनवितात. व्हिस्कीचे दोन प्रकार असतात.
    सिंगल मॉल्ट व्हिस्की व ब्लेन्डेड व्हिस्की.
    सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे केलेली उच्च दर्जाची व्हिस्की. भारतात बंगलुरू येथील अमृत (Amrut) डिस्टलरी हे एकमेव सिंगल माल्ट व्हिस्की उत्पादक आहेत. सध्या अमृतच्या प्रिमियम सिंगल माल्टची एकवीस देशात विक्री होते.
    तुम्ही व्हिस्की प्रेमी असाल तर एकदा ‘अमृत’ दुकानदाराकडे मागाच ‘अमृत’ची चव नक्की चाखून बघा.
    तसेच भारतात स्कॉच व्हिस्की आयात करून बाटल्या मध्ये भरली जाते. यात सिग्रामची पासपोर्ट (Passport), 100 पाइपर्स (100 Pipers) व समथिंग स्पेशल (Something Special); हेग (Haig), हेजेस एंड बटलर (Hedges & Butler), ब्लैक एंड व्हाइट (Black & White), ब्लैक डॉग (Black Dog), टीचर्स (Teacher’s), जे एंड बी (J & B), व्हाइट एंड मैके (Whyte & Mackay) . हल्लीच सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की भारतात मिळू लागली आहे जसे की – डालमोर (Dalmore), आइल ऑफ़ जुरा (Isle of Jura), ग्लेन ड्रूमंड (Glen Drummond) . ब्लेन्डेड व्हिस्की म्हणजे ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड धान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या धान्यांची प्रत वेगवेगळी असतेतसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेल्या दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.
    स्कॉटलंडमध्ये तयार झालेल्या व्हिस्कीलाच स्कॉच व्हिस्की असे म्हणतात. स्कॉच व्हिस्की डिस्टील केल्याचा सर्वात जुना दस्तावेज १४९४ मधील आहे.
    जागतिक व्हिस्की दिवसाच्या निमित्ताने भारतातील पॉप्युलर व्हिस्की ब्रँडची माहिती.
    इंडियन मेड फॉरेन लिकर असे ही याला म्हणतात.

    ReplyDelete
  98. मॅकडोवेल नं १ (McDowell’s No.1)
    हा देशातील सर्वात जास्त विकला जाणार व्हिस्की ब्रँड आहे. यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेडचा हा ब्रँड असे ही कंपनी UB ग्रुप चालवते. 1968 मध्ये हा ब्रँड बाजारात उतरवला होता.
    मॅकडोवेल नं १ चे बाजारात विविध प्रकार उपलब्ध आहे.
    मॅकडोवेल नं १ रिझर्व
    मॅकडोवेल नं १ रिझर्व डायेट मेट
    मॅकडोवेल नं १ प्लॅटीनम
    ऑफिसर्स चॉइस (Officer’s Choice)
    'ऑफिसर्स चॉइस' हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा व्हिस्की ब्रँड आहे. या ब्रँडचा मालकी हक्क किशोर छाबरिया यांच्या अलाइड ब्लेंडर्स अॅण्ड डिस्टिलर ग्रुपकडे आहे.
    बॅगपाइपर (Bagpiper)
    'बॅगपाइपर व्हिस्की' हा ‘यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड'चा ब्रँड आहे. 'बॅगपाइपर व्हिस्की'चा जगातील टॉप 100 ब्रँड्स्मध्ये समावेश आहे.
    रॉयल स्टॅग (Royal Stag)
    'रॉयल स्टॅग' या ब्रँडचा मालकीहक्क फ्रेंच कंपनी 'पेर्नोड रिकार्ड'कडे आहे. 1995 मध्ये सीग्राम कंपनीने हा व्हिस्की ब्रँड बाजारात उतरवला होता. 'रॉयल स्टॅग'मध्ये कोणतेच आर्टिफीसियल फ्लेवर नाही आहे.
    ओरिजिनल चॉइस (Original Choice)
    'ओरिजिनल चॉइस'हा गोव्यातील 'जॉन डिस्टिलरीज'चा एक लोकप्रिय ब्रँड आहे. जॉन डिस्टिलरीजचा हा ब्रँड वादाच्या भोवर्याोत सापडला होता
    ओल्ड टेवर्न (Old Tavern)
    टॉप इंडियन व्हिस्की ब्रँडमध्ये 'ओल्ड टेवर्न’सहव्या क्रमांकावर आहे. ओल्ड टेवर्न व्हिस्की देशातील बिहार व उत्तरप्रदेशातील सर्वात पॉप्युलर ब्रँड आहे. काही आफ्रिकन देशांमध्येही हा ब्रँड फेमस आहे.
    इम्पीरियल ब्लू (Imperial Blue)
    'इम्पीरियल ब्लू'ला 'सीग्राम्स इम्पीरियल ब्लू' असेही म्हटले जाते. इंडियन व्हिस्की मार्किटमध्ये हे नाव खूप प्रतिष्ठित आहे.
    ह्यावर्ड्स फाइन (Haywards Fine)
    'ह्यावर्ड्स फाइन' हा देखील विजय माल्या यांची कंपनी UB Group चा एक पॉप्युलर ब्रँंड आहे. इकॉनॉमी व्हिस्की कॅटेगरीमधील सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड आहे.
    8 PM
    8 PM हा प्रसिद्ध कंपनी Radico Khaitan चा एक फेमस इंडियन ब्रँड आहे. Radico Khaitan आधी 'रामपूर डिस्टिलरी अॅण्ड केमिकल कंपनी या नावाने ओळखली जात होती.
    डायरेक्टर्स स्पेशल (Director’s Special)
    'डायरेक्टर्स स्पेशल' हा युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीचा ब्रँड आहे. ही कंपनी युनाइटेड ब्रेव्हरीज ग्रुपचा (UB) एक पार्ट आहे. जागतिक क्रमवारीत 'डायरेक्टर्स स्पेशल'चा ४४ वा क्रमांक लागतो.
    संकलन.
    *#संजीव_वेलणकर पुणे.*
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट
    ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

    ReplyDelete
  99. 🍃 *पानं*🍃

    काही पानं भरवायची असतात
    (वही)
    काही पानं वाढायची असतात
    (जेवण)
    काही पानं रंगवायची असतात
    (खायची पानं)
    काही पानं जाळायची असतात
    (पालापाचोळा)
    काही पानं जपायची असतात
    ( पिंपळ)
    काही पानं कुटायची असतात
    ( पुदिना)
    काही पानं लुटायची असतात
    (आपटा)
    काही पानं खुडायची असतात...
    (चहाची पानं)..
    काही पान तोरणात सजवायची असतात..
    (आंब्याची )
    काही पानं केसात घालायची असतात...
    (केवड्याची )
    काही पानं जोडायची असतात
    (पुरवणी)
    काही पानं लपवायची असतात
    (प्रगती पुस्तक)

    काही पान दुमडायची असतात तर काही नवीन उघडायची असतात.
    ( पानं सुख दुःखाच्या क्षणांची )

    ReplyDelete
  100. 🧅🧅🧅🧅🧅🧅

    आज आमच्या सासूबाई म्हणाल्या पोह्यांसाठी 2 कृष्णवळ द्या ,मी ऐकतच राहिलो ,मग त्या म्हणाल्या अहो म्हणजे कांदे ,
    कांद्याला कृष्णवळ म्हणतात हे मला पाहिल्यानंदीच समजले
    का ते कोणी काही ज्ञानात भर घालेल का

    *कृष्णावळ*...

    अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द !

    आजकाल कोणीही नाही वापरत !

    कृष्णावळ चा अर्थ कांदा !

    कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे.

    कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो...

    आणि

    आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो.

    शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत.

    ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात.

    कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे.

    पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार व पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो...

    आहे की नै गंमत...

    डोळ्यातून पाणी काढणारा कांदा किती वेगळ्या उंचीवर गेला ना कृष्णावळ या शब्दामूळे !
    🧅🧅🧅🧅🧅🧅🧅

    ReplyDelete
  101. कोरोनाची लस 💉 कोल्हापूरात तयार झाली तर 😍

    पहिला डोस :- पांढरा 😋
    दूसरा डोस :- तांबडा 😋

    ReplyDelete
  102. आपण आजवर सर्व देवांच्या "सौं.” चे म्हणजे देवींच्या बद्दल ऐकले आहेच पण यमाची यमी नेहमीच दुर्लक्षित राहिली. एक वर्षापासून जिचा नवरा अहोरात्र कामावर आहे अश्या या *“यमपत्नी”* चे मनोगत ऐकायला नको का..?

    *लेखिका : सौ. वर्षा विनायक पांडे, लक्ष्मीनगर, नागपूर*

    यमिणबाई म्हणाल्या यमाला आता कंटाळले बाई,
    किती तुमचे टार्गेट्स, घरी येण्याची नाही तुम्हाला घाई..

    तुम्हाला ऑर्डर देणारा तो भगवंत,
    घरात स्वतः आहे निवांत..

    बालाजी तिरुपतीत उभा,
    मारुतीचा आतल्या आत नुसताच त्रागा..

    विठ्ठल आहे रुक्मिणी संग,
    होत नाही शंकराची समाधी भंग..

    सरस्वतीच्या वीणेच्या शांत आहेत तारा,
    लक्ष्मी शांततेने घालते विष्णूला वारा..

    सगळे करतायत “वर्क फ्रोम होम”,
    तुम्ही मात्र सतत “नॉट ऍट होम”..

    सगळे कसे जोडी जोडीने बंद मंदिराच्या दारात,
    तुम्ही आपले सतत पुढच्या “पिक-अप” च्या विचारात..

    अश्या कश्या सगळ्या यंत्रणा माणुसकीला झाल्या फितूर,
    तुम्ही दवाखान्याबाहेर एकेकाला उचलण्यास आतुर..

    तुमच्या वागण्याचं बाई आजकाल मला काही कळत नाही,
    तुमच्या कामाला नियम, पद्धत काही राहिलीय की नाही..

    ऍम्बुलंस, विमान, गाड्या-घोड्या आणि अगदी ऑटोमधुनही घालताय तुम्ही राडा,
    जाऊ द्या ना यमदेवा, बरा आहे ना आपला संयमी आणि संथ रेडा..

    उचलाउचलीचे हे सत्र आता तुमचे पुरे झाले,
    आपल्या सात पिढ्यांचेही टार्गेट आता पूर्ण झाले..

    पुरे झाले काम आता आवरा तुम्ही स्वतःला,
    पांढऱ्या चादरीच्या सोबत राहून काळा रंग ही मलूल झाला..

    काय होता तुम्ही, केवढी होती तुमची शान,
    पण अशा अतिरेकी वागण्याने घालवला तुम्ही तुमचा मान..

    घरातले कर्ते हात उचलण्यात कोणता आहे पुरुषार्थ,
    कोरोनाला उचलून दाखवा आणि सिद्ध करा तुमचे सामर्थ्य..

    सिद्ध करा तुमचे सामर्थ्य ……………..

    ReplyDelete
  103. आधी क्वारंटाईन चे स्पेलिंग नीट पाठ होत नव्हते तोच ते रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमॅब इंजेकशन मध्येच घुसले होते.
    ते कुठे जाते न जाते तोच हे नवीन म्यूकरमायकोसिस की काय ते आलंय. अरे जरा थोडा स्पेलिंग पाठांतराला स्पेस तरी ठेवा की राव.
    😞😞😞😞😞

    ReplyDelete
  104. *नात्यांच्या उपमा एकदा ऐका*


    *आई - वडिलांच्या प्रेमाला*
    *श्रीफळाचा मान*
    *प्रसाद समजुन घ्यावे*
    *ठेऊन त्यांचा मान .*

    *बहीण -भावाच्या प्रेमाची*
    *गंमतच न्यारी*
    *एक आहे आंबा ,*
    *तर एक आहे कैरी .*

    *भावा -भावांच्या प्रेमाची*
    *रीत थोडी वेगळी*
    *जणु एकाच बागेतली*
    *फणस नि पोफळी .*

    *बहिणी -बहिणींच्या प्रेमाला*
    *कशाचीच नाही तोड*
    *एक आहे संत्री तर*
    *एक मोसंबी गोड .*

    *नवरा -बायकोच्या प्रेमाची*
    *इमली खट्टी- मिठी ,*
    *प्रेम आहे आत तरी*
    *शब्द नाही ओठी .*

    *नणंद - भावजयीचे प्रेम*
    *आहे थोडे चटकदार ,*
    *हळू -हळू मुरावा*
    *जसा लोणच्यात खार*

    *जावा -जावांच्या प्रेमाची*
    *गोडीच भारी*
    *जशा एकाच करंडीत*
    *हापूस , केशर, पायरी .*

    *सासु -सासऱ्यांच्या प्रेमाला*
    *तिखट , आंबट, तुरट झाक ,*
    *सगळं पचवायला*
    *लागतोच ना आले पाक ..*

    *मैत्रीच्या नात्यात*
    . *नाही हेवा -दावा ,*
    *चोखून- चाखून घ्यावा*
    *ऊसाच्या रसाचा गोडवा .*

    *नात्यांची चव*
    *हळू हळू चाखावी,*
    *आंबट - गोड फळांप्रमाणे*
    *आयुष्याची लज्जत वाढावी.*
    *🌻🌹 *(सौजन्य : श्री. राजन कर्णिक)*

    ReplyDelete
  105. शेवटी अंतर तेवढचं राहीलं !

    😌😌😌😌😌😌😌

    लहानपणी, लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं... आपण ही खावं..., ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाहीं...

    मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली...

    😢 शेवटी अंतर तेवढच राहीलं 😪

    🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

    लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे...
    मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले... सुती कपडे महाग झाले.

    😢 शेवटी अंतर तेवढच राह्यलं 😪

    🦢🦢🦢🦢🦢🦢🦢

    लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची,... शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची...
    मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले...

    😢 शेवटी अंतर तेवढच राह्यलं 😪

    🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

    लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा, काळा चहा मिळायचा... अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो... वाटायचं आपणही प्यावा पण ?

    आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.

    😢 शेवटी अंतर तेवढच राह्यलं 😪

    ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

    लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चार चाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं, आपणही फिरावं, आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत...

    😢 शेवटी अंतर तेवढंच राहीलं 😪

    🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

    लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं...
    आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावल्या

    😢 शेवटी अंतर सारखच राहतं...😪

    🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

    लहानपणी चाळीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं, आज तीच मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट ) मध्ये राहतात तेंव्हा

    😢 शेवटी अंतर सारखंच राहतं... 😪

    ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

    _आता कळलं...हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं जसा आहे, तसाच राहाणार... कुणाचं पाहून बदलणार नाही..._

    म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी म्हंटले होते ,

    ठेविले अनंते तैसेचि राहावे,
    चित्ती असू द्यावे समाधान ...

    🌻🌼🌻🌼🌻🌼🌻

    मित्रांनो खूष रहा, समाधानी राहा, वाट्याला आलेले जिवन खुप सुंदर आहे, त्याचा मनमुराद आनंद उपभोगा.

    कुणाचं पाहून आपल्या स्व-आनंदाची व्याख्या बदलवू नका.

    ReplyDelete
  106. *कोरोना परवडला पण हे शब्द आवरा!*

    मागच्या वर्षी *क्वारंटाईनचं* स्पेलिंग नीट पाठ होत नव्हतं. ते कसं तरी झालं.

    तोवर *हायड्रोक्लोरोक्विन* नावाच्या राक्षसाने गारूड केलं.

    त्यातून सावरलोच होतो.
    तेवढ्यात *रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमॅब* या दोन इंजेक्शन्सनी वाईल्ड कार्ड एंट्री मारली.

    त्या दोघांना डोक्यात फिट करतोय न करतोय तोवर *म्यूकरमायकोसिस* अशा भयंकर नावाचं नवीन झोमडं आलंय.

    शिवाय काल ते *तौक्ते* वादळ येऊन गेलं.

    अरे बाबांनो, आम्ही मराठी शाळेत शिकलोय.
    *नवनवे शब्द काढण्यापूर्वी जरा तरी उसंत द्या की रे!*

    😄😂😂🤣🤣🤣

    ReplyDelete
  107. *१९ ऊंट की कहानी*
    मजाक में मत लेना जी

    १० 🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪 + ५ 🐪🐪🐪🐪🐪 + ४ 🐪🐪🐪🐪 *+ _१_ 🐪*

    एक गाँव में एक व्यक्ति के पास १९ ऊंट थे। एक दिन उस व्यक्ति की मृत्यु हो गयी।

    मृत्यु के पश्चात वसीयत पढ़ी गयी। जिसमें लिखा था कि:

    मेरे १९ ऊंटों में से आधे मेरे बेटे को, १९ ऊंटों में से एक चौथाई मेरी बेटी को, और १९ ऊंटों में से पांचवाँ हिस्सा मेरे नौकर को दे दिए जाएँ। सब लोग चक्कर में पड़ गए कि ये बँटवारा कैसे हो ?

    १९ ऊंटों का आधा अर्थात एक ऊँट काटना पड़ेगा, फिर तो ऊँट ही मर जायेगा। चलो एक को काट दिया तो बचे १८ उनका एक चौथाई साढ़े चार-साढ़े चार... फिर?

    सब बड़ी उलझन में थे। फिर पड़ोस के गांव से एक बुद्धिमान व्यक्ति को बुलाया गया।

    वह बुद्धिमान व्यक्ति अपने ऊँट पर चढ़ कर आया, समस्या सुनी, थोडा दिमाग लगाया, फिर बोला इन १९ ऊंटों में मेरा भी ऊँट मिलाकर बाँट दो।

    सबने सोचा कि एक तो मरने वाला पागल था, जो ऐसी वसीयत कर के चला गया, और अब ये दूसरा पागल आ गया जो बोलता है कि उनमें मेरा भी ऊँट मिलाकर बाँट दो। फिर भी सब ने सोचा बात मान लेने में क्या हर्ज है।

    १९+१=२० हुए।

    २० का आधा १०, बेटे को दे दिए।

    २० का चौथाई ५, बेटी को दे दिए।

    २० का पांचवाँ हिस्सा ४, नौकर को दे दिए।

    १०+५+४=१९

    बच गया १ ऊँट, जो बुद्धिमान व्यक्ति का था... वो उसे लेकर अपने गॉंव लौट गया।

    इस तरह १ उंट मिलाने से, बाकी १९ उंटो का बंटवारा सुख, शांति, संतोष व आनंद से हो गया। सो हम सब के जीवन में भी १९ ऊंट होते हैं।

    ५ ज्ञानेंद्रियाँ (आँख, नाक, जीभ, कान, त्वचा)

    ५ कर्मेन्द्रियाँ (हाथ, पैर, जीभ, मूत्रद्वार, मलद्वार)

    ५ प्राण (प्राण, अपान, समान, व्यान, उदान)

    और
    ४ अंतःकरण (मन, बुद्धि, चित्त, अहंकार)

    कुल १९ ऊँट होते हैं।

    सारा जीवन मनुष्य इन्हीं १९ ऊँटो के बँटवारे में उलझा रहता है, इनकी तृप्ति में लगा रहता है।

    और जब तक इनमें *१ भगवान श्री कृष्ण* के रूप में "ऊँट" को नहीं मिलाया जाता, यानी श्री कृष्ण की भक्ति नहीं की जाती... वह भी वैष्णवों के सानिध्य में... भक्तिमय जीवन नहीं जिया जाता, तब तक सुख, शांति, संतोष व आनंद की प्राप्ति नहीं हो सकती, नहीं हो सकती।

    *यह है १९ ऊंट की कहानी...*
    *सभी हरि भक्तों के श्री चरणों में समर्पित!!*
    🌹 😌 🙏🏼

    ReplyDelete
  108. [19/05, 21:20] B Vaishali: तक़रीबन सभी राज्यों ने शराब की दुकान को खोलने की अनुमति दे दी है क्योंकि आर्थिक हालात बहुत ख़राब हो गये है ।

    हम जिनको बेवडे समझते थे वो तो देश की अर्थव्यवस्था के चौथे स्तंभ निकले !😱
    [19/05, 21:20] B Vaishali: Wine Shop खोलने से पहले सरकार की मार्मिक अपील-
    🙏
    *"कृपया पीने के बाद गाड़ी सीधे अपने घर ले जायें। कोई भी चीन से लड़ने नहीं जायेगा।*
    😂😜😜😜😜

    ReplyDelete
  109. 🌐 *हातात हात पकडला पाहिजे 🌐*

    🌹 *नातं कोणतंही असो*
    *मतभेद कितीही असो*
    *संबध तोडण्याची भाषा*
    *मुळीच कधी करू नये*🌹

    *🌹प्रत्येक माणूस वेगळा*
    *विचारसरणी वेगळी*
    *मनुष्य जन्मा तुझी*
    *कहाणीच आगळी-वेगळी🌹*

    *🌹बापा सारखा मुलगा नसतो*
    *मुला सारखी सून नसते*
    *नवरा आणि बायकोचे तरी*
    *कुठे तेवढे पटत असते ?🌹*

    *🌹जरी नाही पटले तरी*
    *गाडी मात्र हाकायची असते*
    *अबोला धरून विभक्त होऊन*
    *सार गणितं चुकायचे नसते🌹*

    *🌹काही धरायचं असतं*
    *काही सोडायचं असतं*
    *एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून*
    *एकमेकाला सोडायचं नसतं🌹*

    *🌹चुकल्यावर बोलावं*
    *बोलल्यावर ऐकूण घ्यावं*
    *एकांतात बसल्यावर*
    *अंतरंगात डोकवावं*

    *राग मनात ठेवला म्हणून*
    *कोणाचं भलं झालं का ?*
    *बिन फुलाच्या झाडा जवळ*
    *पाखरूं कधी आलं का ?🌹*

    *🌹समोरची व्यक्ती चुकली तरी*
    *प्रेम करता आलं पाहिजे*
    *झालं गेलं विसरून जाऊन*
    *गच्च मिठी मारली पाहिजे🌹*

    *🌹स्वागत होईल न होईल*
    *जाणं येणं चालू ठेवल पाहिजे*
    *समोरचा जरी चुकला तरी*
    *म्हणा "खुशाल ठेव देवा त्याला !🌹"*

    *🌹आयुष्य खूप छोटं आहे*
    *हां हां म्हणता संपुन जाईल*
    *प्रेम करायचं राहिलं म्हणून*
    *शेवटी खूप पश्चात्ताप होईल🌹*

    *🌹लक्षात ठेवा नात्या पेक्षा*
    *दुसरं काहीही मोठं नाही*
    *आपलं माणूस आपल्या जवळ*
    *या सारखी श्रीमंती नाही !🌹*

    *❤➖सर्व ,नातलगांना आणि स्नेही मित्रांना समर्पित🙏🏻❤*...

    ReplyDelete
  110. आता कुठे जगायला सुरुवात केली जराशी 🤷‍♀️
    अशी कशी इतक्या लवकर आली 'पन्नाशी' 🤔

    न कळता काही बालपण सरले पट्दिशी
    शिक्षण पुरे होता होता उलटून गेली विशी
    लग्न, संसार सुरू झाला तीच गद्धेपंचविशी
    अशी कशी इतक्या लवकर आली पन्नाशी 🤔

    संसाराच्या नवलाई संगे मागे पडली तिशी
    मुलंबाळं, करीअर मध्ये अडली चाळीशी
    नंतर मात्र वयाची जाणीव झाली थोडीशी
    अशी कशी इतक्या लवकर आली पन्नाशी 🤔

    स्थिरस्थावर झाल्यावर विचार केला मनाशी
    आता सगळे करून घेऊ जे राहिले तळाशी
    गाणं, चित्र, फिरस्ती, छंद लागला जिवाशी
    अशी कशी इतक्या लवकर आली पन्नाशी 🤔

    इतका का कोलाहल आली पन्नाशी पन्नाशी?
    अर्ध्याहून अधिक सरली उमर अशीच कशी?
    काय करायचं राहिलं विचार आला मनाशी
    अशी कशी इतक्या लवकर आली पन्नाशी 🤔

    कोण आहे मी आणि इथे आले कशासाठी
    जीव पुरता रंगला खेळताना भातुकलीशी
    डाव इथला सोडताना काय राहील उराशी?
    अशी कशी इतक्या लवकर आली पन्नाशी 🤔

    पडलेल्या कोड्यांची उत्तर शोधायला हवी
    जमवावी लागेल आता काही संपत्ती नवी
    इथून पुढे जाताना जी राहील माझ्यापाशी
    अशी कशी इतक्या लवकर आली पन्नाशी 🤔

    आई-वडील, जिवलगांचे आशिष पाठीशी
    मित्रमैत्रिणी धावून येतील एका हाकेसरशी
    प्रेमळ स्नेहशुभेच्छा हीच मिळकत गाठीशी
    तरी पण
    अशी कशी इतक्या लवकर आली पन्नाशी 🤔
    अशी कशी इतक्या लवकर आली पन्नाशी 🤔

    ReplyDelete
  111. 18 मे. *आजच्याच दिवशी 1838 साली भारतातून पहिली आंब्याची करंडी इंग्लंडच्या राणीला पाठविण्यात आली होती. रत्नागिरी हापूसच्या जागतिक प्रसिद्धीचा रंजक इतिहास आज पाहू या*. मेसेज मोठा आहे पण ऐतिहासिक संदर्भ असल्यामुळे वाचनीय आहे.

    हा आंब्याचा सिझन चालू आहे:

    कोकणचा आंबा जगावर राज्य करतो याला एकमेव कारण म्हणजे *फ्रामजी कावसजी बाबा !*

    आज मुंबईमध्ये राहणाऱ्या आयटी पब्लिकची राजधानी कुठली विचारली तर पवई हिरानंदानी गार्डन हे उत्तर मिळेल.

    अतिशय पॉश एरिया. भल्या मोठ्या काचेच्या इमारती, मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचं मुख्यालय. जवळच असलेल्या आयआयटी मुळे पवईची नॉलेज सिटी ही ओळख आणखी पक्की झाली आहे.

    पण काही वर्षापूर्वी इथे निबिड जंगल होतं हे कोणाला सांगून तरी पटेल काय?

    गोष्ट आहे १७९९ची. ब्रिटीश तेव्हा मुंबईत स्थिरावले होते. त्यांनी रस्ते बांधले, बाजारपेठ उभी केली. कुलाबा ते परळ हा भाग शहर म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र परळच्या पुढे सायन पर्यन्तचा भाग मागासलेला होता. जंगलवजा खेडी होती. हा भाग विकसित करण्यासाठी ब्रिटिशांनी एक पद्धत शोधुन काढली होती.
    गावे आणि आसपासची जंगले लीजवर द्यायची.
    पवई आणि त्याच्याजवळचा भाग स्कॉट नावाच्या ब्रिटीश डॉक्टरला भाड्याने दिला होता. भाडं होत ३२०० रुपये. डॉक्टर एकदम साधेसुधे होते. खूप महत्वाकांक्षी नव्हते. पवईच्या जंगलातून मिळेल तेवढ उत्पन्न काढायचं एवढच त्यांचं ध्येय. आजारी पडल्यावर ते इंग्लंडला गेले. त्यांच्यानंतर या प्रॉपर्टीची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही या जागेवर दावा केला नाही. अनेक वर्ष ही जागा पडीक राहिली.
    अखेर १८२९ मध्ये पवईचे नशीब फिरले. फ्रामजी कावसजी बानजी नावाच्या पारसी म्हाताऱ्याने सरकारकडे अर्ज केला की पवई आणि परिसर लीजवर मिळावा.

    तेव्हाचा मुंबईचा कलेक्टर जॉर्ज गिल्बर हा खूप धूर्त होता. त्याने सरकारला पवई भाडेतत्त्वावर देण्याची गरज नसल्याचं दाखवत फ्रामजी कडून लीजची रक्कम वाढवून घेतली, काही अटी घातल्या . त्या अटी देखील खूप गंमतीशीर होत्या. दहा वर्षाच्या अवधी साठी पवई भाड्याने मिळणार या काळात तिथे विहिरी, तलाव, पिण्याचे पाणी याची सोय करायची. तिथे दारू बनवली तर लोकल लोकांनाच विकायची. जंगल साफ करून शेती योग्य बनवायचे.

    फ्रामजी कावसजी या सगळ्या अटीसाठी एका पायावर तयार झाले आणि लवकरच ते पवईचे मालक बनले.

    त्यांनी खतं वापरून जमीन कसायला सुरवात केली. दरवर्षी एक याप्रमाणे 10 विहिरी बांधल्या. गावात धर्मशाळा उभारली, तलाव दुरुस्त केले. थोड्याच दिवसात त्याने इंग्रज सरकारकडून आणखी आसपास ची गावे मागून घेतली.
    आज लोक मुंबईत स्क्वेअरफुट स्क्वेअर सेंटीमीटरवर घर घेतात अशा काळात फ्रामजी पवई ते साकीनाका चांदिवली विक्रोळी अशा महाप्रचंड भागाचा एकुलता एक मालक होता.

    ब्रिटीश खूप हुशार होते. त्यांनी फ्रामजीला ज्या अटी घातल्या होत्या त्यामुळे त्यांना जमिनीचा पैसा तर मिळतच होता शिवाय गावाचा विकास होऊन तिथल्या जनतेचा आशीर्वाद देखील मिळत होता. फ्रामजी सुद्धा धूर्त होता. त्याला माहित होते जर जास्त मेहनत केली नाही तर पवईची मालकी आपल्याला परवडणार नाही. त्याने एक हुशारी केली.

    पवईच्या साडेतीन हजार एकर परिसरात आंब्याची एक लाख कलमी रोपे लावली. अवघ्या तीन वर्षात ही रोपे बहरून आली. त्याला आंबे लगडू लागले. बॉम्बे मँगो या नावाने ते ब्रिटीश अधिकाऱ्यांच्यात फेमस देखील झाले. फ्रामजी कावसजीने तुफान पैसा छापला.

    इंग्रज पवईच्या आंब्यासाठी वेडे झाले होते. त्याच्या आंब्याची चर्चा इंग्लंड पर्यंत पोचली होती.

    फ्रामजी कडे व्यापारी डोके सुद्धा होतं. आपले आंबे देशातून बाहेर गेले तर जास्त पैसे कमवता येईल याची खुणगाठ त्याने बांधली होती, पण असे आंबे परदेशात विकणे सोपे नव्हते, आपण पारतंत्र्यात होतो.

    कोणतीही गोष्ट करायची झाली तर १०० नियम पार करावे लागायचे. फ्रामजीने एक आयडिया केली. त्याने एक दिवस ते आंबे एका करंडीमध्ये व्यवस्थित पॅक केले, त्याला एक चिठ्ठी अडकवली आणि इंग्लंडला जाणाऱ्या जहाजाला ते ती करंडी नेऊन ठेवली.
    ते आंबे सगळ्या जगावर राज्य करणाऱ्या व्हिक्टोरिया राणी करता होते.
    १८ में १८३८ साली भारतातून पहिली आंब्याची करंडी निर्यात झाली. इंग्लंडच्या राणीला देखील हे आंबे आवडले, अस म्हणतात की व्हिक्टोरिया राणीच्या एका भारतीय सल्लागारामुळे तिला आंब्याबद्दलची उत्सुकता लागली होती. त्यानंतर मात्र ती या फळाची शौकीन बनली.
    व्हिक्टोरिया राणीमुळे भारतीय आंब्याला परदेशी मार्केट खुले झाले. आजही कोकणचे हापूस आंबे जगावर राज्य करतात याला एकमेव कारण म्हणजे फ्रामजी कावसजी बाबा!continue

    ReplyDelete
  112. फ्रामजी कावसजी फक्त आंब्यावर थांबला नाही. त्याने पवईमध्ये मलबेरीची झाडे लावली, तिथे रेशीम उत्पादन सुरु केले, ऊस लावला, त्या उसापासून साखर निर्मिती साठी छोटा कारखाना देखील सुरु केला. उसाच्या मळीपासून दारू देखील गाळली जाऊ लागली.
    आज जिथे सिमेंटची जंगले आहेत त्या पवईमध्ये फ्रामजीने उसापासून ते सफरचंदापर्यंत अनेक गोष्टींचं उत्पादन घेतलंय.

    पुढे वय वाढेल तसा फ्रामजीला विरक्ती वृत्ती आली. त्याच लक्ष पैसा कमवण्यापेक्षा मुंबईतील लोकांचं जगणे कसे सुसह्य होईल याची तो काळजी घेत होता.

    *त्यानेच मुंबईमध्ये पहिली पाईपलाईन टाकली. फ्रामजीने गिरगांवातील मुगभाटमध्ये एका मैदानात तीन मोठ्या विहिरी बनवल्या, त्यातून पाणी खेचण्यासाठी वाफेच्या इंजिनाचा पंप लावला. शिवाय बैलानी ओढण्यासाठी चारचाकी गाडीही कामाला लावली. गिरगांवला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळू लागले. तो पर्यंत मुंबईकरांना पाईपलाईन हा शब्दही माहित नव्हता.*

    इंग्रजांना जे जमलं नव्हतं ते फ्रामजीने केलं. त्याला तब्बल ३०००० रुपये खर्च आला. आजच्या काळात त्याची किंमत काढली तर अब्जावधी रुपये होतील. पण फ्रामजीने मागेपुढे पाहिलं नाही. त्यानेच मुंबईमध्ये गॅस बत्तीची सोय केली.

    आज मुंबई भारतातील सर्वात अत्याधुनिक शहर आहे, लोक याच श्रेय इंग्रजांना देतात मात्र त्यांच्या बरोबरच काही भारतीय देखील होते ज्यांचा दूरदृष्टीपणा मुंबईला मोठ करून गेला यातील प्रमुख नाव म्हणजे *फ्रामजी कावसजी बानाजी*.
    त्याच्या या कार्याच्या स्मरणार्थ मुंबईमध्ये *धोबीतलावाला फ्रामजी कावसजी* यांचं नाव देण्यात आले आहे.

    ReplyDelete
  113. https://b.sharechat.com/L9SQeL8fogb?~campaign=WAShareExpcontrol&referrer=whatsappShare
    एकदा शाळेत मास्तर पप्पूचा
    पेपर तपासताना बेशुद्ध पडला..

    कारण पप्पूने उत्तरेच
    तशी लिहिली होती..

    प्रश्न 1. कोणत्या युद्धात टिपू
    सुलतान मारला गेला ?

    उत्तर - त्याच्या शेवटच्या युद्धात..
    😂😂😂😂
    प्रश्न 2. भारत स्वातंत्र्याच्या
    करारावरती सह्या कोठे झाल्या ?

    उत्तर- लिहून झाल्यावर शेवटी..
    😂😂😂😂
    प्रश्न 3. घटस्फोट का घेतला जातो ?

    उत्तर - लग्न झालेले असते म्हणून.
    😂😂😂😂
    प्रश्न 4. गंगा नदी कोणकोणत्या
    राज्यातून वाहते ?

    उत्तर - जेथे पातळ लोक
    वस्ती आहे तेथून..
    😂😂😂😂
    प्रश्न 5. महात्मा गांधीजींचा
    जन्म कधी झाला ?

    उत्तर - त्यांच्या वाढदिवसा दिवशी..
    😂😂😂😂
    प्रश्न 6. आठ आंबे सहा
    लोकांना बरोबर कसे वाटणार ?

    उत्तर - आमरस करून..
    😂😂😂😂
    प्रश्न 7. भारतात जास्त
    बर्फ कोठे पडतो ?

    उत्तर - दारूच्या ग्लास मध्ये..
    😂😂😂😂
    प्रश्न 9. रावण हा कोण होता ?

    उत्तर - शाहरुख खान..
    😂😂😂😂
    प्रश्न 10. मायकल जॅक्सन कोण होता ?

    उत्तर - माणूस..
    😂😂😂😂

    नवीन आहे पुढे पाठवा....

    मराठी स्टेट्स

    #👴विद्यार्थी-शिक्षक जोक्स

    ReplyDelete
  114. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    एका हुशार पत्रकाराने एका ज्येष्ठ सरकारी डॉक्टरना एक प्रश्न विचारला:
    "कोविड चे रुग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळत असतांना सरकार त्यांना पुरेशी रुग्णालये, औषधे, प्राणवायू उपलब्ध करून देऊ शकत नाहीये. मोदी-ठाकरे सरकार कुचकामी आहे असे तुम्हाला नाही का वाटत?"

    सरकारी डॉक्टर शांतपणे म्हणाले:
    "कल्पना करा कि तुमच्या घरी तुम्ही दहा जण आहात आणि सगळ्यांनाच एकदम जुलाब सुरू झालेत. मग तुमच्या वडिलांना दोष द्यावा का कि त्यानी घरात दहा संडास का नाही बांधले?"

    पत्रकार कुठे पळाला याचा शोध सुरू आहे.
    😜😅😂😂😂

    स्वतःची काळजी घेणे ही प्रत्येकाचीसुद्धा जबाबदारी आहे. प्रत्येकवेळी मोदी किंवा ठाकरे येणार नाहीत.

    ReplyDelete
  115. *आजीआजोबा म्हणजे काय असतं????*
    *सात वर्षे वयाच्या मुलांनी लिहिलेल्या काही गमती जमती...*
    *इतका सुंदर आरसा. आपला चेहरा नव्याने बघायला मजा येते.*
    *या लिखाणावर*
    😍😍 ❤❤😘😘
    *करण्याशिवाय दुसरं* *काही करूच शकत नाही आपण.*

    - आजी एक बाई व आजोबा म्हणजे एक मनुष्य असतो; ज्यांना स्वतःची लहान मुलं नसतात.
    - त्यांना इतरांची छोटी मुलं फार आवडतात.
    - ते नोकरी करत नाहीत. त्यांना आईबाबांसारखं स्वतःचं काम नसतं, म्हणून ते माझ्याशी खेळतात.
    - ते जास्त जोरात धावूपळू वा खेळू शकत नाहीत.
    पण मला छान छान खेळ आणून देतात.
    - फिरायला गेलं की हे लोक झाडाची पानं नाहीतर किडे बघत बसतात... फोनमधे वाट्टेल त्या गोष्टीचे फोटो काढतात...व एकमेकांना दाखवत बसतात.
    - फुलांचे रंग नि फळांचे गुण ते मला सांगतात. मला फक्त फळं खायला आवडतात.
    - त्यांना कसलीही घाई नसते, म्हणून मलाही ते घाई करत नाहीत. निवांत असतात.
    - बहुतेकदा ते जाडे गुबगुबीत असतात, पण इतकेही जाड नसतात की मला बूट घालून देऊ शकत नाहीत.
    - ते चष्मा लावतात व वेगळेच गमतीदार गबाळे कपडे घालतात.
    - आजोबांना केस कमी असतात, तरी ते जोरजोरात तेल लावून भांग पाडत बसतात, मग आजी त्यांना हसते.
    - आजीचे केस दरवेळी निरनिराळ्या रंगाचे असतात, पण आजोबा तिला हसत नाहीत, कारण त्यांचं तिच्याकडे फारसं लक्ष नसतं. ते पेपरमधे डोकं खुपसून बसलेले असतात. म्हणून ते हुशार असतात.
    - आजीआजोबा दात व हिरड्या तोंडातून बाहेर काढू शकतात.
    - ते दोघेही खूप स्मार्ट दिसत नाही पण असतात..
    - "देवाचं लग्न झालंय का नाही ??.. "कुत्रे मांजरांच्या मागे का लागतात??.."..अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना येतात. यायलाच हवीत.
    - झोपण्यापूर्वी मला तोंडात टाकायला खाऊ लागतो हे त्यांना बरोब्बर कळतं.
    - ते माझ्याबरोबर श्लोक पाढे म्हणतात आणि म्हणताना माझं काही चुकलं, तरी माझ्या पाप्याच घेतात.
    - आजोबा जगातील सर्वात हुशार व स्मार्ट मनुष्य असतात कारण ते मला खूपखूप नवीन गोष्टी शिकवतात. मला ते जास्त वेळ मिळायला हवेत.
    - आजी तर प्रत्येक छोट्या मुलाला हवीच. ती असायलाच हवी. खासकरून जर आई-बाबा तुम्हाला टीव्ही वा टॅब बघायला देत नसतील तर आजी हवीच. ती आपली करमणूक करते, छान खाऊ करून देते. तिला आपल्यासाठी खूप वेळ असतो. तो ती आपल्याबरोबर आनंदात घालवते.
    आजीआजोबा-नातवंडं नातं युनिव्हर्सली गोडच असतंय. नाही का ?
    😃👍😃👍😃

    ReplyDelete
  116. *दळण ,बायको आणि मी*

    😃😂🤣😜😃😂🤣

    एकदा बायकोचं आणि माझं दळण आणणे या कामावरून वाजलं..

    चांगलीच खडाजंगी झाली.

    आता माझा जन्म काय दळण आणण्यासाठी थोडीचं झालाय राव?.

    पण शेवटी मी पडलो आपला *बिचारे नवरे संघटनेचा अध्यक्ष*

    गपगुमान जावून दळण आणावे लागले....दळण घेऊन तर गेलो पण तिथे विचार करू लागलो.....

    मनात म्हंटल अशी हार मानून चालणार नाही...

    एवढ्या वेगवेगळ्या संघटनेचे आपण अध्यक्ष आणि असं कच खावून कसं चालेल....

    दळण सुरू असताना जरा आजूबाजूला नजर गेली आणि लगेच डोक्यात भन्नाट आयडिया आली....

    डोक्यात किडा वळवळायला लागला...
    अन चेहराच खुलला....

    प्रसन्न मनानं हसरा चेहरा घेऊन दळण घेऊन घरी गेलो...माझं हास्यवदन पाहून ती जरा गोंधळात पडली...

    *मघाशी तणतणत गेलेलं शिंगरू असं हरणाच्या पाडसासारखं बागडत घरी आल्यावर* तिच्या कपाळावर साडेबावीस आठ्या पडल्या....

    काही दिवस गेले आणि मी मग स्वतःहून तिला विचारले, *अरे पिठं संपलं नाही का अजून दळण कधी आणायचं?

    तिला वाटलं नवरा ताळ्यावर आला....डबा घेऊन मी दळण आणायला गेलो...

    यावेळी मात्र जरा उत्साहाने गेलो...
    बायको बुचकळ्यात पडली...!

    हाच उत्साह मी अजून एक दोन वेळा दाखवला...

    पुन्हा काही दिवस गेले ....मी पुन्हा विचारलं..
    *दळण कधी आणायचं ?*...

    यावेळी दळणाला जाताना जरा छान ठेवणीतला शर्ट घालून गेलो...आता मात्र बायकोचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता...

    नवरा खुशीत, उत्साहाने दळण आणतोय म्हणजे काय तरी भानगड असणार ....संशयाचे बी आपोआप पेरलं गेलं होतं.....त्यात आता मला दळण आणायला नेहमी पेक्षा जास्त उशीर होऊ लागला....

    आणखी पुढच्या वेळी जाताना मी मस्त छान आवरून, नीटनेटका भांग पाडून, जरा बऱ्यापैकी कपडे घालून, त्यावर स्प्रे वगैरे मारून दळण आणायला निघालो.....
    माझा हा तामझाम पाहून तिची विकेट पडली....!

    *काय हो, दळण आणायला कशाला एवढं आवरून जायला पाहिजे...काय एवढं आवरायचं कारण?*

    तसं तिला म्हणालो.. "अगं असं कसं... त्या दळणाच्या गिरणीपाशी किती किती जण येतात....

    तिथं दळणाची वाट पहात उभं असताना कोण कोण भेटतं...

    काही गाठीभेटी होतात...

    दळण आणायला आलेल्या गेलेल्या; आता सारखं जातोय म्हंटल्यावर ओळखीच्या झाल्यात....

    बिचाऱ्या दोन शब्द बोलतात...

    मग असं सगळ्यांसमोर गबाळ जावून कसं चालेल...
    जरा नीटनेटकं नसावं का माणसाने...!

    असं म्ह्णून मी आपला मस्त शीळ वाजवत दळण आणायला गेलो....
    यावेळी मुद्दाम जास्त वेळ लावला....

    घरी आलो तर रागाच्या थर्मामीटर मधला पारा ग्लास तोडून थयथया नाचत होता...मी आपलं निरागसपणे दळणाचा डबा जागेवर ठेवला....

    पुन्हा काही दिवस गेले...मी पुन्हा विचारले

    *काय गं, ते दळण आणायला कधी जावू..?*

    तसं फणकाऱ्याने माझे कान तृप्त करणारे शब्द कानी पडले !

    *काही गरज नाही दळण आणायची, मी माझे बघते काय कसे आणायचे ते....तुम्ही नका पुन्हा लक्ष घालू त्यात...*

    मी आपलं निरागसपणे *बरं...* म्हणून सटकलो....

    पहिला विश्वचषक जिंकल्यावर जो आनंद कपिलला झाला नसेल त्याच्या दुप्पट आनंद झाला...!

    बेडरूममध्ये जाऊन मी मुठी आकाशात झेपावत, चुपचाप आनंद साजरा केला....

    आता कित्येक वर्षे झाली, दळण काही मागे लागले नाही...

    असे अनेक सल्ले ह्या संघटनेत दिले जातात; आजच सभासद व्हा 🙏🏻

    संपर्क:-

    🍁 *बिचारे नवरे संघटना*🍁
    😂😂😂
    😂

    ReplyDelete
  117. *आजीआजोबा म्हणजे काय असतं????*
    *सात वर्षे वयाच्या मुलांनी लिहिलेल्या काही गमती जमती...*
    *इतका सुंदर आरसा. आपला चेहरा नव्याने बघायला मजा येते.*
    *या लिखाणावर*
    😍😍 ❤❤😘😘
    *करण्याशिवाय दुसरं* *काही करूच शकत नाही आपण.*

    - आजी एक बाई व आजोबा म्हणजे एक मनुष्य असतो; ज्यांना स्वतःची लहान मुलं नसतात.
    - त्यांना इतरांची छोटी मुलं फार आवडतात.
    - ते नोकरी करत नाहीत. त्यांना आईबाबांसारखं स्वतःचं काम नसतं, म्हणून ते माझ्याशी खेळतात.
    - ते जास्त जोरात धावूपळू वा खेळू शकत नाहीत.
    पण मला छान छान खेळ आणून देतात.
    - फिरायला गेलं की हे लोक झाडाची पानं नाहीतर किडे बघत बसतात... फोनमधे वाट्टेल त्या गोष्टीचे फोटो काढतात...व एकमेकांना दाखवत बसतात.
    - फुलांचे रंग नि फळांचे गुण ते मला सांगतात. मला फक्त फळं खायला आवडतात.
    - त्यांना कसलीही घाई नसते, म्हणून मलाही ते घाई करत नाहीत. निवांत असतात.
    - बहुतेकदा ते जाडे गुबगुबीत असतात, पण इतकेही जाड नसतात की मला बूट घालून देऊ शकत नाहीत.
    - ते चष्मा लावतात व वेगळेच गमतीदार गबाळे कपडे घालतात.
    - आजोबांना केस कमी असतात, तरी ते जोरजोरात तेल लावून भांग पाडत बसतात, मग आजी त्यांना हसते.
    - आजीचे केस दरवेळी निरनिराळ्या रंगाचे असतात, पण आजोबा तिला हसत नाहीत, कारण त्यांचं तिच्याकडे फारसं लक्ष नसतं. ते पेपरमधे डोकं खुपसून बसलेले असतात. म्हणून ते हुशार असतात.
    - आजीआजोबा दात व हिरड्या तोंडातून बाहेर काढू शकतात.
    - ते दोघेही खूप स्मार्ट दिसत नाही पण असतात..
    - "देवाचं लग्न झालंय का नाही ??.. "कुत्रे मांजरांच्या मागे का लागतात??.."..अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना येतात. यायलाच हवीत.
    - झोपण्यापूर्वी मला तोंडात टाकायला खाऊ लागतो हे त्यांना बरोब्बर कळतं.
    - ते माझ्याबरोबर श्लोक पाढे म्हणतात आणि म्हणताना माझं काही चुकलं, तरी माझ्या पाप्याच घेतात.
    - आजोबा जगातील सर्वात हुशार व स्मार्ट मनुष्य असतात कारण ते मला खूपखूप नवीन गोष्टी शिकवतात. मला ते जास्त वेळ मिळायला हवेत.
    - आजी तर प्रत्येक छोट्या मुलाला हवीच. ती असायलाच हवी. खासकरून जर आई-बाबा तुम्हाला टीव्ही वा टॅब बघायला देत नसतील तर आजी हवीच. ती आपली करमणूक करते, छान खाऊ करून देते. तिला आपल्यासाठी खूप वेळ असतो. तो ती आपल्याबरोबर आनंदात घालवते.
    आजीआजोबा-नातवंडं नातं युनिव्हर्सली गोडच असतंय. नाही का ?
    😃👍😃👍😃

    ReplyDelete
  118. *Every tear is a sign of*
    "*Commitment"*
    *Every silence is a sign of *
    *Compromise*
    *Every smile is a sign of*
    "*Attachment"*
    *Every message is a value of* "*Remberance"*
    *Every thought is a sign of*
    "*Loyality"*
    "*Value Relations"*
    *Good morning*😊prateema Vadke

    ReplyDelete
  119. *पत्त्यांचा डाव आणि त्याचा अर्थ*

    *"शंकरलीला"* या पुस्तकातील उतारा.

    *दुर्री* - म्हणजे पृथ्वी व आकाश.
    *तिर्री* - म्हणजे ब्रह्मा, विष्णू,
    महेश.
    *चौकी* - म्हणजे चार वेद.
    *पंजी* - म्हणजे पंचप्राण.
    *छक्की* - म्हणजे काम, क्रोध, मद,
    मोह, लोभ व मत्सर हे
    सहा विकार.
    *सत्ती* - म्हणजे सात सागर.
    *अठ्ठी* - म्हणजे आठ सिद्धी.
    *नववी* - म्हणजे नऊ ग्रह.
    *दश्शी* - म्हणजे दहा इंद्रिये =
    पाच कर्मेंद्रिये +
    पाच ज्ञानेंद्रिये.
    *गुलाम* - म्हणजे आपल्या मनात
    येणाऱ्या वासना, इच्छा.
    माणूस त्यांचाच गुलाम
    होऊन जातो.

    *राणी* - म्हणजे माया.

    *राजा* - म्हणजे या सर्वांवर स्वार
    होऊन त्याना
    चालवणारा.
    *एक्का* - म्हणजे विवेक.
    माणसाची सारासार
    बुद्धी. या सर्व खेळाला
    स्वाधीन ठेवणारा तो
    *"विवेक".*

    दश्शीवर दबाव असतो गुलामाचा. वासनाच इंद्रियांना नाचवते. वासना उत्पन्न होते मायेमुळे. तिच्या नादाने वाहावत जाते ते माणसाचे मन.
    माणूस. तो राजा, पण या राजालाही मुठीत ठेऊ शकतो तो विवेक.

    सर्वात महत्वाचं म्हणजे -
    *"हुकुमाचा एक्का म्हणजे सद्गुरू"*

    ReplyDelete
  120. हिंदी चित्रपट संगीतातील राम - लक्ष्मण युगाचा अस्त "

    - अमित विलासराव देशमुख

    मुंबई, दि. 22 : "ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ लोकप्रिय राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण यांच्या निधनामुळे मनाला भावतील अशी अवीट गोडीची गाणी देणाऱ्या राम - लक्ष्मण युगाचा अस्त झाला आहे", अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

    "संगीतकार राम-लक्ष्मण या जोडीने, दादा कोंडके यांच्या अस्सल मराठी मातीतील चित्रपटांपासून ते हिंदीतील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मैने प्यार किया, हम आपके है कौन अशा अनेक चित्रपटांना दिलेले संगीत तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होते. महाराष्ट्र शासनाच्या लता मंगेशकर पुरस्काराने त्यांच्या योगदानाचा उचित सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या संगीतातून ते कायम संगीत रसिकांच्या स्मरणात राहतील", असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

    00000

    ReplyDelete
  121. [10/3/2020, 11:02] E: आम्हाला लक्स,संतूर,डव्ह लावायला सांगून ....



    स्वतः ड्रगस,चरस,गांजा घेऊन सुंदर होतात...😜



    "असं कुठं असतंय व्हय "

    😷😧😝😍😍
    [10/18/2020, 13:48] E: नवरा:- "मी काही आता वाचू शकेल अस वाटत नाही'

    बायको:- "काही काय अभद्र बोलताय हो अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे ईतक्यात काय?"


    नवरा:- "ऐ बाई माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हणलं"

    *पन्नाशीच्या कथा आणि व्यथा* 😂😂
    [10/28/2020, 15:47] E: लहानपणी टिकलीची बंदूकच पाहिजे म्हणुन घरच्यांकडे हट्ट धरायचो...

    शेवटी वैतागून मोठा झाल्यावर घरच्यांनी *टिकली लावणारी बंदूकच* आणून दिली...

    आता वाजतेय रोज दिवाळीसारखी....

    😜😜😜

    ReplyDelete
  122. चार Numbar Ka चमत्कार😉😂 पोस्ट पुरा पढ़ना मजा आएगा 😁👇👇

    Hum भारतीयों के Jeevan में 4 नंबर का बहुत महत्व है

    जैसे

    🌹4 Din की चांदनी और फिर अंधेरी Raat है🌌 😎

    🌹4 किताबें📚 पढ़ क्या लीं खुद को गवर्नर समझता है😎
    😄😄
    🌹4 Paise 💵 कमाओगे Tab Pata चलेगा।😎
    ⭐ ⭐
    🌹4-4 पैसे में Bikti है Aaj के दौर में ईमानदारी😎
    ⭐⭐
    🌹आखिर Humari भी 4 लोगों में कोई Izzat है😎
    ⭐⭐
    🌹यह बात 4 Log सुनेंगे तो Kya सोचेंगे।😎

    🌹4 Dino Ki आई हुई बहू👰 के Aise तेवर😎
    ⭐⭐
    🌹4 Din तो दुकान में Tik kar बैठ जाओ😎

    🌹Wo आई और 4 Baatein Suna kar चली💃गई 😎
    ⭐⭐
    🌹Tumse क्या 4 Kadam 🏃भी नहीं चला जाता 😎
    ⭐⭐⭐
    आंखे 4 हो गयी
    ⭐⭐⭐⭐⭐⭐
    4 चाँद लगा दिए
    ☀☀☀☀☀☀

    और Last में
    😜😝😝
    🌹4 बोतल Vodka🍸काम मेरा Roz का….

    😎इतना ही नहीं
    🤠अंत में 4 लोगों के कंधे पर जाना भी है।🤓
    😜😂😂😂
    😍अब ज़रा 4 मिनट का समय निकल कर 4 लोगों को जरूर भेजें , क्योंकि
    😇4 Log पढ़ेंगे तो कम से कम
    🌹4 पल के लिए ही सही मुस्कुराएंगे तो ज़रूर 😍

    ReplyDelete
  123. *हिन्दी में शब्दों का चयन देखिए:*
    😂😂😂😂😂
    एक सज्जन से पूछा - भाई जी कहां थे? काफी दिनों से दिखाई नहीं दे रहे थे?
    उसने जवाब दिया - पवित्र पुरषोत्तम मास में शकुनी वृत्ति वश कौरव-पांडव धर्म-कर्म अनुसरण में मग्न था। श्रीकृष्ण जी की जन्म स्थली की यात्रा और कुछ दिन कृष्ण जन्म स्थान पर निवास करने का सौभाग्य प्राप्त हुआ था!

    *सारांश: "जुआ खेलते हुए पकड़े जाने के कारण, जेल में बंद थे।*😂😂🤣

    ReplyDelete
  124. An Indian left his job in India and joined a salesman's job in a big departmental store in Canada.

    On the first day, the Indian worked with full vigour.

    At 6 pm:

    Boss :- How much of sales did you do on the first day?

    Indian : Sir, I attended to 1 Sale.

    Boss : just Only 1 sale the whole day? Usually every salesman here does 20 to 30 Sale transactions a day. Well, tell me what is the money value of your today's one sale?

    Indian : $93300 dollars.

    Boss : What! Unbelievable! But how did you do that?

    Indian : Sir, 1 person came and I sold him a small fishing hook.
    Then a mazola and then finally sold a big hook. Then I sold him 1 big fishing rod and some fishing gear.

    Then I asked him where does he go to catch fish and he said in the coastal area....

    Then I said it would need a boat. So I took him down to the boat department and sold him a 20 ft double engine scooner boat.

    When he said the boat won't come in his Volkas Wagon, I took him to the auto mobile section and sold him the new Deluxe 4 x 4 blazer to carry the boat.
    And when I asked him where he would be going fishing ??? He didn't plan anything. So I took him to the camping section and sold him a six sleeper camper tent.

    And then he took groceries worth $ 200 and 2 cases of beer.

    Now the boss took 2 steps back and asked :- *You sold all this to the man who came just to buy only 1 fish hook*???

    Indian : "NO, SIR..." *He ONLY Came to Buy 1 Tablet For his Headache.... I Explained to him that Fishing is the Best Way to Get Rid of Headaches.*

    Boss : Where did you work before ???

    Indian : Yes, I was a PRO in a private hospital in India : *On any Minor Complaint, We Get the Patients Tested for Pathology, ECO, ECG, TMT, CT SCAN, X-Ray, MRI etc*.
    Boss : Will You please sit in my chair?. I shall go to India and join a Private Hospital for Training.

    ReplyDelete
  125. 😂🙈😂
    *पेट और पेट्रोल दोनों बढ़ रहे है*
    *और*
    *दोनों का एक ही इलाज है*🤔


    *CYCLE*🚲
    😂😂

    ReplyDelete
  126. जावई वयाने सगळ्यात लहान असला तरी,­

    त्याला सासरचे लोक,­
    " अहो-जाहो "करून बोलवतात.­

    कारण,­


    आपल्या देशात शहिदांचे नाव,­

    सन्मानाने घेण्याची परंपरा आहे.­
    😂😂😂😂😂😂😂😂

    ReplyDelete
  127. *सोन्याची आणि साड्याची दुकानं बंद असल्यामुळे नवरे खुश तर*,
    *वाईन शॉप बंद असल्यामुळे बायका खुश.*

    *फिट्टमफाट*

    *सब का साथ,सब का विकास*

    😷😷🕺🕺🙏

    ReplyDelete
  128. आजकाल मुलांना मार्क्स फैरेनहाईटस् मधे मिळतात.. 96.7, 98.4, 99.3
    आम्हांला सेल्सियसमधे मिळायचे...
    36.5, 40.5, 44.8
    😂😂😂

    ReplyDelete
  129. [5/23, 13:48] E: *👌जुनी लोकं भावनिक होती,,,,🙁👍*
    *तेव्हा नाती जपत होती..!*

    *नंतर लोकं प्रॅक्टिकल झाली*
    *नात्याचा फायदा उचलू लागली। 💯¿*

    *आता लोकं प्रोफेशनल झाली*
    *फायदा असेल तरच नाती बनवू लागली....!☺️🤗*

    *🌱🌹 शुभ सकाळ🌹🌱*
    [5/23, 13:51] E: *तारुण्यातील मैत्री व चाळीशी पार नंतर ची मैत्री यात बराच फरक असतो*.

    तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो कारण तेव्हां मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो.... मैत्री टिकली तर टिकली नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असते. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो पण जेव्हां चाळीशीला पोहचतो तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो ते कळत सुध्दा नाही...

    *जेव्हा चाळीशीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हां सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलसं वाटत असते कि, ती मैत्री खूपखूप हवी हवीशी वाटत असते*.

    *नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल तर सर्व गोष्टी पडद्या आड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा - गोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतो, आपल्याला समजावून जो घेतो, सुखादु:खात सहभागी होतो व चुकलं तर बोलतात व माफ ही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे 'नवरत्ना' तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटंल तर वावगे ठरणार नाही*.

    आपण कोणाचे कोणीच नसतो पण आपलं मात्र काहीतरी *ऋणानुबंध* असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रुपात ही नक्कीच होते.

    आत्ता आयुष्याची चाळीशी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे तेव्हां या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया....
    कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठे पर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे...

    ते आले की उतरावेच लागते...
    म्हणून *जो पर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे मनातल्या तक्रारींना काढून टाकूया*. माहीत नाही परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू ? म्हणून मैत्रिची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!!

    पण अशी मैत्री समजुन घेणारे फार कमी असतात.ज्याला खरे निस्वार्थी मित्र लाभले ते भाग्यवान...
    Cp
    *🌹Friends Forever..🌹*

    ReplyDelete
  130. *राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे वेतन कोविड फंडाकरिता कपात करण्याचा निर्णय मान्य आहे पण,*

    *५४५ खासदार*
    *२४५ राज्य सभा खासदार*
    *४१२० देशातील आमदार*
    यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी दिले तर २,४५५,०००,०००,लाख
    *२अरब ४५ कोटी ५० लाख* रुपये जमा होतील

    यात आजी - माजी खासदार आमदार हे जर पुढे आले तर
    *भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल*

    आता वेळ या राजकारणी लोकांची आहे, जनतेसाठी कोण कोण पुढे येतं हे पाहण्याची
    *निवडणूकीत करोडो लाखो खर्च करणारे जनते साठी पुढे या*

    अशी विनंती भारतीय नागरीक म्हणून करीत आहे.

    🙏आपण सर्वांनी हा मेसेज एवढा viral करा की सर्व राजकारण्यांनी ह्याची दखल घेतली पाहिजे..🙏

    मी हा मेसेज माझ्या सर्व ग्रुपवर टाकला आहे.

    जर ह्या सर्व लोकांनी होकार दिला तर आपण सर्व आम जनता आपापल्या परीने देशासाठी नक्कीच मदत करणार यात अजिबात शंका नाही.

    सर्वात पहिली शरद पवार साहेबांनीआपल्या पासून सुरुवात करावी. मग उद्धव साहेबांनी सर्वांना आदेश द्यावा की महाराष्ट्रातील सर्व आजि माजी विधानसभा,व विधान परिषद, लोकसभा व राज्यसभा सदस्यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये CM फंडात जमा करावे. मग बघा अवघा महाराष्ट्र कसा पुढे येतो ते... सुरुवात महाराष्ट्राने करावी..



    खूप छान कल्पना आहे किमान 10 लोकांना सेंड करा.🙏🙏💐💐💐💐

    ReplyDelete
  131. *बायको* : कुठे निघालात ?

    *नवरा* : गच्चीत , चिमण्यांना पाणी ठेवायला .. किती कडक उन आहे.. !

    *बायको* : गपचुप या खाली ,
    तुमच्या सगळ्या चिमण्या कोरोना मुळे घरातच बसल्या आहेत...
    😂😂😂 🤪🤪

    ReplyDelete
    Replies
    1. *पीएम केयर मध्ये १००० रुपये डोनेशन द्यायचे की त्या रुपयांची दारू प्यायची..?*

      *सरकारला जास्त फायदा कशात आहे?*






      *आमच्या सोलापूर च्या एका बेवड्यानी इकॉनॉमी समजून सांगितली.*
      खरोखरंच विचारणीय प्रश्न आहेत. *पीएम केयर मध्ये १००० रुपये डोनेशन दिल्यास आपल्यास तीस टक्के इन्कम टॅक्स बेनिफिट मिळते त्यामुळे तुमचे सरकारला योगदान ७०० रुपये इतके असते,*
      आता विचार करा की
      *त्या उलट १००० रुपयांची दारूची बाटली घेतल्यास ७२% टॅक्स असल्याने तुमचे सरकारच्या तिजोरीत ७२० रुपये जातात आणि ७५० मिलिलिटर दारू तुमच्या घशात जाते.*
      त्यामुळे ,
      *एक हजार रुपये डोनेशन देण्यापेक्षा एक दारूची बाटली घेतल्यास आपल्याकडून सरकारला जास्त मदत पोहोचते.*
      *जे व्यक्ती दारु पित नाहित, त्यांनी विकत घेउन मित्रांना दिल्यासही देशाच्या अर्थव्यवस्थेला भरारी मिळनार आहे* त्यामुळे देशसेवेला संकोच कसला करता!
      पुढे या हातभार लावा!
      😄😄😄😄😄😄😄

      Delete
  132. महाराष्ट्रात 'लातूर ते मिरज यादरम्यान धावणारी बारसी लाईट रेल्वे' ही स्वातंत्र्यपूर्व काळातील खाजगी कंपनी असून बार्शीला मुंबई मद्रास लोहमार्गाला जोडण्यासाठी कुर्डूवाडी ते बार्शी या 34 किमीसाठी एव्हरार्ड कॅल्थरॉप या बुद्धिमान इंजिनीअरने ईस्ट इंडिया कंपनीचा राजीनामा देऊन 11 जुलै 1795 ला 'बारसी लाईट रेल्वे कंपनी लिमिटेड, लंडन ( BLR )' नावाने 7,014, 477 रुपयाचे भागभांडवल उभा करून खाजगी कंपनी स्थापन केली. कंपनीचे कार्यालय कायमस्वरूपी विंचेस्टर हाऊस ब्रॉडस्ट्रीट लंडन येथे राहिले.

    कुर्डूवाडी बार्शी रस्त्यालगत फक्त 9 फुट रुंदीवर 2 फुट 6 इंच रुंदीची नॅरोगेज रेल्वे 1 मार्च 1897 ला सुरू झाली. कंपनीचे भारतातील कार्यालय सुरूवातीला बार्शीत तर पुढे कुर्डूवाडीला राहिले. ए. एल. अलेक्झांडर यांची मुख्य व्यवस्थापक आणि एजंट म्हणून नियुक्ती झाली. अलेक्झांडर आणि कॅल्थरॉप या जोडगोळीने रात्रीचा दिवस करून BLR ला सोन्याचे दिवस आणले. त्यांचा पगार होता 2200 आणि 1500 रुपये महिना.

    सुरूवातीला फक्त बार्शी रोड ( कुर्डूवाडी ) ते बार्शीसाठी तयार झालेली ही रेल्वे वाढत वाढत 1927 साली लातूर ते मिरज याप्रमाणे 323 किमी म्हणजे भारतातील सर्वात मोठी खाजगी नॅरोगेज रेल्वे झाली. सुरूवातीला प्रवाशाकडून कंपनीने किती तिकीट घ्यावे याचे दरही निश्चित केलेले असून त्यानुसार, फर्स्ट क्लास - 24 पैसे प्रती मैल, सेकंड - 12 पैसे, थर्ड - 8 पैसे, फोर्थ - 3 पैसे , घोड्यासाठी - 24 पैसे प्रती मैल , कुत्रे - 8 आणे प्रती 50 मैल, धान्य - 7 शेराखालील वजनासाठी 8 आणे प्रती 50 मैल, सोबत लगेज असेलतर 4 आणे असे दर होते. सुरूवातीला कंपनीने प्रती मैलासाठी 3585 युरो एवढा खर्च केला. यावेळी 1 रुपयाची किंमत 16 डॉलर एवढी होती. दरवर्षी या कंपनीची इंग्लंडमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा भरत असून विशेष म्हणजे 1908 पासून या सभेचे वृतांत तेथील 'द टाइम्स'सारख्या वर्तमान पत्रात छापून आलेले आहेत.

    पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमुळे या गाडीला देवाची गाडी म्हटले जायचे. आषाढी एकादशीला तर अगदी मालगाडीचे डबे सोडले तरी रेल्वेच्या टपावरच नाहीतर इंजिनच्या पुढच्या बाजूलाही लोक बसलेले असायचे. यावेळी तिकीटधारक किती हा विषय गौन असायचा. याचा कंपनीला एकदा फटकाही बसला. त्यानुसार 20.11. 1939 ला धुळ्यावरून कुर्डूवाडीमार्गे पंढरपूर असे आगाऊ तिकीट काढलेल्या शंकर नारायण यांना यात्रेमुळे मालगाडीच्या डब्यात उभे राहून प्रवास करावा लागला. त्यांनी कोर्टात केस ठोकली. तेव्हा 11/4/1946 साली कोर्टाने कंपनीला 9 आणे व्याजासह 5 रुपये दंड ठोठावला. दिवसेंदिवस कंपनीचा विस्तार वाढत गेला. त्यामुळे 1911 च्या अहवालानुसार या गाडीने जून ते डिसेंबर 1911 या सहामाहीत 3, 87,070 एवढ्या प्रवाशांची वाहतूक करत 126. 03 पैसे प्रती मैल प्रती आठवडा या दराने 3, 19, 550 रुपये जमा केले. कंपनीचा प्रशासकीय वार्षिक खर्च 51 % पर्यन्त असून त्यांनी नेहमीच फक्त 4 % एवढाच नफा अपेक्षित धरला होता.

    ReplyDelete
  133. Continue. सुरूवातीला ही गाडी पंढरपूरला नदीच्या अलीकडेच थांबायची. त्यानंतर भीमा नदीवरील पूल आणि पुढील लाइनसाठी 8,66,000 रुपये खर्च केला, त्यामुळे पंढरपूरच्या रेल्वे पुलाचे 'विलीग्टन पूल' असे नाव होते. या कंपनीमुळे आपणास इतिहासातील काही रंजक गोष्टी समजायला मदत होते. त्यानुसार केवळ बार्शी लाइट रेल्वे आली म्हणूनच कुर्डूवाडी गावाची निर्मिती झाली. खरंतर 23 आक्टोबर 1914 पर्यंत कुर्डूवाडीला बारसी रोड असे नाव असून इंग्रजांनी बार्शीचा उच्चार शेवटपर्यंत Barsee व 1870 नंतर Barsi असाच केला.
    BLR कंपनीच्या 1912 च्या प्राप्त वार्षिक अवहालानुसार नोव्हेबर 1911 ला होणारी कार्तिकी एकादशीची पंढरपूर यात्रा प्लेगमुळे तर त्यानंतर जुलै 1912 ची आषाढी यात्रा कॉलरामुळे रद्द करावी लागली होती. म्हणजे 1911 ते 12 असे वर्षभर पंढरपूरचे मंदिर साथीच्या रोगामुळे बंदच असून नव्वद वर्षापूर्वीही लॉकडाउन ही संकल्पना होती हे समजण्यास मदत होते. त्यामुळे अपेक्षित 4,53,768 एवढे प्रवाशी न आल्यामुळे कंपनीला 41650 रुपयाचा तोटा झाला. इंग्रज किती प्रगत होते हे पुढील उदाहरणावरून दिसून येते. त्यानुसार 1897 ला एखादी कंपनी काढून मोठा उद्योग उभा करण्यासाठी लोकामधून शेअरच्या माध्यमातून भांडवल उभे केले. 10 युरोच्या प्रती शेअरसाठी 4 % बोनस दिला जायचा. 1911 -12 ला साथीच्या रोगामुळे तर लगेच 1914 च्या पहिल्या महायुद्धामुळे कंपनीला आर्थिक नुकसान झाले तेव्हा लंडन सरकारच्यावतीने उभारलेल्या 'प्रिन्स ऑफ वेल्स फंडा'तून बार्सी लाइट रेल्वे कंपनीला 500 युरोची आर्थिक मदत झाली.

    कंपनीसाठी लागणारी जमीन शासनाच्यावतीने मोफत देण्यात आली होती. 1930 ला कुर्डूवाडीला मोठे वर्कशॉप काढण्यात आले. तर किंगस्टन कंपनीचे इंजिन लंडनचे असलेतरी मराठी माणसासाठी त्याचे मौखिक नाव रुक्मिणी वगैरे प्रमाणे मराठी ठेवण्याची प्रथा होती. कोळशावर चालणार्या इंजिनमुळे वाफ तयार व्हायला वेळ लागायचा म्हणून कधीकधी एखाद्या स्टेशनवर गाडी तासनतास थांबायची. तर येडशीच्या रामलिंग घाटात डबल इंजिन लागायचं. पूर्वी गाडी येण्यापूर्वी विशेषत: जंगल परिसरात रेल्वेलाइनवर काही अडथळातर नाही ना हे पहाण्यासाठी एक घोडेस्वार रेल्वे येण्यापूर्वी पुढे धावत जावून पाहणी करायचा. रामलिंगच्या घाटात गाडीची गतीच एवढी कमी होती की, कधी कधी जनावरे आडवी आली तर ड्रायव्हर खाली उतरून जनावरे बाजूला हाकून मग गाडी पुढे जायचा. कुसळंब ते तडवळा या लाइनचे काम पाठक आणि वालचंद कंपनीकडून सुरू असताना कंपनीचे चीफ इंजिनीअर ए. एल. अलेक्झांडर यांना पिंडीच्या आकाराचा रामलिंगनजिक दुर्गादेवीचा डोंगर पसंत पडला आणि त्यांनी इंग्लंडवरून साहित्य मागवून अतिशय देखणे विश्रामगृह 1907 साली बांधले. आजही ते तेवढेच मजबूत असून त्याची प्रकाश, बैठक, स्वयंपाक, शिकार, थंडपाणी अशा सर्व व्यवस्था पाहण्यालायक आहेत.

    1 जानेवारी 1954 ला भारतीय रेल मंत्रालयाने बार्शी लाइट रेल्वे कंपनी विकत घेतली. पुढे काही ठिकाणी तिचा मार्ग बदलला मात्र लातूर उस्मानाबाद परिसरातील लोकांना रामलिंगच्या स्टेशनशिवाय या गाडीत बसल्याची मजा कधीच येणार नाही. आजही काही ठिकाणी जुने रूळ, स्टेशनच्या नावाचे फलक तसेच पडून आहेत. त्याकडे पाहिल्यानंतर तो कळाकुट्ट धूर, इंजिनची शिट्टी, कोळसा टाकतानाचा ड्रायव्हर आणि इंजिनमधले निखारे आठवले की, देवाच्या गाडीच्या आठवणी ताज्या होतात. या यादगार क्षणाचे सर्व श्रेय जाते, एव्हरार्ड कॅल्थरॉप नावाच्या ध्येयवेड्या इंजिनीअरला, ज्याने भारतात 2.6 इंच रुंदीच्या रेल्वेचा प्रयोग करून तो सत्यात उतरविला.

    प्रा. डॉ. सतीश कदम

    अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद!
    ____________________________________
    माहिती सौजन्य : Mahesh Pendse
    Image Courtesy : Internet

    ReplyDelete
  134. ' *अलिप्त होण्यातलं सुख*'
    ................ डॉ अनुराधा पंडितराव
    लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे.' माझी परडी', ' माझी फुलं' ह्या' मी' पणाचा भारी अभिमान वाटे.
    एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, ' माझी फुलं' रहात नसून ' त्याची फुलं' होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून रहात. *फुलांद्वारे ' मी पणा' देखील नकळत देवाला अर्पण होत असे.*
    खरंच, किती क्षणिक असते, मी पणाचे सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानाने म्हणत असेल, 'माझ्या कळ्या' ,' माझी फुलं'. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त!
    *आयुष्य देखील असंच असतं.*
    *ह्या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझे दागिने , हे किती काळ आपण मिरवणार असतो?* एकदा का आपला नश्वर देह अनंतात विलीन झाला की ह्या माझेपणावर आपला काहीही हक्क उरत नाही. हे सगळं तत्त्वज्ञान माहीत असूनही आयुष्यात माझेपणाच्या मिठीतून केवळ वस्तूंनाच नव्हे, तर व्यक्तिंनादेखील सोडणं जमत नाही.

    मुलाचं लग्न झालं, तरी आईला स्वतःला मुलापासून अलिप्त करता येत नाही.
    ' तिचं घर', ' तिचा मुलगा', ' तिचा संसार' सुनेच्या ताब्यात सोपवणं तिच्या' पझेसिव्ह' स्वभावाला जमत नाही.
    सुनेचं स्वतःच्या वेळेनुसार उठणं, स्वतःच्या वेळेनुसार घर आवरणं सासूला बघवत नाही. सासूचा जीव स्वतःच्या संसारात गुंतलेला असतो. सासरच्या पद्धतीच नवीन सुनेने अंगीकाराव्यात अशी तिची मनोमन इच्छा असते.
    वडील जेव्हा आपल्या व्यवसायात मुलाला सामावून घेतात, तेव्हा त्यांच्या पद्धतीनेच मुलाने व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलाला त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करु देण्याइतकं अलिप्त त्यांना होता येत नाही.
    आयुष्य जसं जसं पुढे जातं, तसा माणूस त्यात अधिकाधिक गुंतत जातो.
    गुंतण्यामुळेच कलह निर्माण होतात.
    सासू सुनेचं पटत नाही, बाप लेकात मतभेद होतात, आई मुलांत वाद होतात. आणि ह्या सर्व संघर्षांचं मूळ कारण असतं, *' गुंतणं'.*
    आयुष्यात ' *सोडणं* 'जमलं पाहिजे.
    केवळ वस्तू अन् व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणी सुद्धा सोडता आल्या पाहिजेत.
    फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याची फुलं होतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रितं होता आलं पाहिजे.आयुष्य सुखदुःखाची झोळी आहे. दुःखं गाळता आली पाहिजेत. दुःखांना *डिलीट*' करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लोभ, मोह टाळता यायला हवेत. आशेपासून दूर रहाता आलं, तर निराशेचं दुःख पदरी पडत नाही.
    साध्या साध्या गोष्टीतून देखील मोह सुटत नाही. माझ्या फेसबुक पोस्टला ' लाइक' केलं पाहिजे. ' व्हाॅट्स अॅप पोस्टवर कॉमेंट टाकली पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली पाहिजे असा हट्ट, माझ्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे हा आग्रह, मी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे अशी इच्छा, अशा सगळ्या अपेक्षांना जेव्हा पूर्णविराम देता येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीने अलिप्त होता आलं, असा त्याचा अर्थ होईल.
    *अलिप्त होण्याचा प्रयत्न करुन तरी बघा.*
    मनातील सारं मळभ निघून जाईल.
    *कोसळून मोकळ्या झालेल्या निरभ्र आकाशासारखं मनदेखील स्वच्छ, सुंदर होईल, ज्यात दुःखद आठवणींचे काळे ढगही नसतील किंवा मोहमयी पांढरे ढग देखील नसतील.*
    रिक्त होण्यातही सुख आहे.आपलं जीवन कोणाच्या तरी उपयोगी पडतंय, ही भावनाच खूप सुखावह आहे.पारिजातकाचं झाड तेच तर सुचवतंय. अगणित फुलांचं दान अर्पित करून, परत नव्याने बहरण्यासाठी सज्ज होतोच की बापडा... अगदी रोज... कोणत्याही पाशात न अडकता... *अलिप्तपणेच!*

    ReplyDelete
  135. ' *अलिप्त होण्यातलं सुख*'
    ................ डॉ अनुराधा पंडितराव
    लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे.' माझी परडी', ' माझी फुलं' ह्या' मी' पणाचा भारी अभिमान वाटे.
    एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, ' माझी फुलं' रहात नसून ' त्याची फुलं' होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून रहात. *फुलांद्वारे ' मी पणा' देखील नकळत देवाला अर्पण होत असे.*
    खरंच, किती क्षणिक असते, मी पणाचे सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानाने म्हणत असेल, 'माझ्या कळ्या' ,' माझी फुलं'. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त!
    *आयुष्य देखील असंच असतं.*
    *ह्या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझे दागिने , हे किती काळ आपण मिरवणार असतो?* एकदा का आपला नश्वर देह अनंतात विलीन झाला की ह्या माझेपणावर आपला काहीही हक्क उरत नाही. हे सगळं तत्त्वज्ञान माहीत असूनही आयुष्यात माझेपणाच्या मिठीतून केवळ वस्तूंनाच नव्हे, तर व्यक्तिंनादेखील सोडणं जमत नाही.

    मुलाचं लग्न झालं, तरी आईला स्वतःला मुलापासून अलिप्त करता येत नाही.
    ' तिचं घर', ' तिचा मुलगा', ' तिचा संसार' सुनेच्या ताब्यात सोपवणं तिच्या' पझेसिव्ह' स्वभावाला जमत नाही.
    सुनेचं स्वतःच्या वेळेनुसार उठणं, स्वतःच्या वेळेनुसार घर आवरणं सासूला बघवत नाही. सासूचा जीव स्वतःच्या संसारात गुंतलेला असतो. सासरच्या पद्धतीच नवीन सुनेने अंगीकाराव्यात अशी तिची मनोमन इच्छा असते.
    वडील जेव्हा आपल्या व्यवसायात मुलाला सामावून घेतात, तेव्हा त्यांच्या पद्धतीनेच मुलाने व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलाला त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करु देण्याइतकं अलिप्त त्यांना होता येत नाही.
    आयुष्य जसं जसं पुढे जातं, तसा माणूस त्यात अधिकाधिक गुंतत जातो.
    गुंतण्यामुळेच कलह निर्माण होतात.
    सासू सुनेचं पटत नाही, बाप लेकात मतभेद होतात, आई मुलांत वाद होतात. आणि ह्या सर्व संघर्षांचं मूळ कारण असतं, *' गुंतणं'.*
    आयुष्यात ' *सोडणं* 'जमलं पाहिजे.
    केवळ वस्तू अन् व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणी सुद्धा सोडता आल्या पाहिजेत.
    फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याची फुलं होतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रितं होता आलं पाहिजे.आयुष्य सुखदुःखाची झोळी आहे. दुःखं गाळता आली पाहिजेत. दुःखांना *डिलीट*' करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लोभ, मोह टाळता यायला हवेत. आशेपासून दूर रहाता आलं, तर निराशेचं दुःख पदरी पडत नाही.
    साध्या साध्या गोष्टीतून देखील मोह सुटत नाही. माझ्या फेसबुक पोस्टला ' लाइक' केलं पाहिजे. ' व्हाॅट्स अॅप पोस्टवर कॉमेंट टाकली पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली पाहिजे असा हट्ट, माझ्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे हा आग्रह, मी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे अशी इच्छा, अशा सगळ्या अपेक्षांना जेव्हा पूर्णविराम देता येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीने अलिप्त होता आलं, असा त्याचा अर्थ होईल.
    *अलिप्त होण्याचा प्रयत्न करुन तरी बघा.*
    मनातील सारं मळभ निघून जाईल.
    *कोसळून मोकळ्या झालेल्या निरभ्र आकाशासारखं मनदेखील स्वच्छ, सुंदर होईल, ज्यात दुःखद आठवणींचे काळे ढगही नसतील किंवा मोहमयी पांढरे ढग देखील नसतील.*
    रिक्त होण्यातही सुख आहे.आपलं जीवन कोणाच्या तरी उपयोगी पडतंय, ही भावनाच खूप सुखावह आहे.पारिजातकाचं झाड तेच तर सुचवतंय. अगणित फुलांचं दान अर्पित करून, परत नव्याने बहरण्यासाठी सज्ज होतोच की बापडा... अगदी रोज... कोणत्याही पाशात न अडकता... *अलिप्तपणेच!*

    ReplyDelete
  136. बायको दोन प्रकारची असते 😊

    पहिली....
    जी, नवऱ्याचं सगळं ऐकणारी, त्याचे विचार समजून घेणारी, त्याच्याकडे प्रेमाने वागणारी, कधीही कसली मागणी न करणारी आणि काय तर नवरा कितीही रागावला तरी सदा हसत राहणारी 😊
    .
    .
    दुसरी
    .
    .
    .
    .

    जी सगळ्यांकडे आहे

    🙈😂😃🙆‍♂️🏃🏃🏃

    ReplyDelete
  137. प्रत्येक विभागाच्या डॉक्टरांनी कमाई केली.....
    हार्टवाले... फुफुसवाले... सगळ्यांनी हात धुवुन घेतला ..!
    पण यांचे भाऊबंद
    नाक, कान, दांत, व डोळ्यांचे डॉक्टर मागे राहीले 🤷🏻‍♂️
    मग यांच्या साठी आणला ...
    म्युकरमायकोसिस..!!
    झालं .

    पण नंतर बालरोगतज्ज्ञ ही जमात मागासली ...🤦‍♂️
    मग तिसरी लाट लहान पोरांवर लोटली ....!

    सगळ्यांचे भागले पण तरी अजुन एक छोटी जमात दुर्लक्षित राहीली आहे ..
    आता फक्त मुळव्याध , भगंदर, ई. डॉक्टर बाकी आहेत.
    त्यांचे पण अच्छे दिन येणार आहे...
    ज्यांनी भरपूर गरम पाणी , काढ़ा, व इतर उष्ण पदार्थ घेतले आहे,त्यांनी आता सावधान रहावे....!
    त्याच्यावरचा एखादा अवघड नावाचा रोग थोड्याच दिवसात लॉंच होणार आहे 😜
    आपला अंदाज .......😄
    😂😜😅🤣🤣🤣🤣

    ReplyDelete
  138. *महाराष्ट्रातील बहिर्जी नाईक*
    इस्राईल चा *मोसाद*

    जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय म्हणजे 'हेरगिरी'
    जवळपास सर्वच देशांकडे आज त्यांच्या गुप्तचर संघटना अथवा संस्था आहेत .

    आणि त्याबद्दल लोकांना कुतूहल, आदर, दरारा, भीती, तिरस्कार अशा विविध भावना असतात.

    गुप्तचर अथवा हेर हे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. आर्य चाणक्यांच्या 'अर्थशास्त्र' मध्ये गुप्तहेरांचा उल्लेख सापडतो. याबाबत विस्तृत विवेचन चाणक्यांनी करून ठेवलेले आहे.

    *छत्रपती शिवाजी महाराजांचा 'गनिमी कावा' यशस्वी होण्यामागे 'बहिर्जी नाईक' यांच्यासारख्या हुशार-चलाख हेरांचा सहभाग मोठा आहे.*

    अमेरिका, रशिया आणि इस्राईल या देशांच्या सीआयए, केजीबी, मोसाद या गुप्तचर संस्थांचा जगभरात विशेष दबदबा आहे.

    'बाजीराव जाधव' महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील पलूस गावचे, वयाच्या सोळाव्या वर्षीच हिंदुस्थानी सैन्यदलात नोकरी स्वीकारून देशसेवेचे अखंड व्रत अव्याहतपणे जपणारे. सन १९९९ च्या कारगिलच्या लढाईत आपल्या सार्थ पराक्रमामुळे हिंदुस्थानी सरकारने त्यांना 'शौर्य पदक' देऊन वरिष्ठ पदावर नेमणूक केलेली.

    चौकस बुद्धी, विशेष धाडस, शौर्य यांच्या जीवावर बाजीराव हिंदुस्थानी गुप्तहेर खाते "रॉ" (RAW) मध्ये रुजू झाले.

    "रॉ" : RAW-Reasearch & Analysis Wing, हिंदुस्थानी गुप्तहेर संघटना, ज्याची स्थापना, सन १९६२ (हिंदुस्थान-चीन) आणि सन १९६५ (हिंदुस्थान-पाकिस्थान) च्या युद्धा नंतर सैन्याची कामगिरी आणखी प्रबळ करण्याकरिता 'श्री. रामेश्वरनाथ काव' यांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर, १९६८ मध्ये करण्यात आली. म्हणजेच हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर जवळ-जवळ २० वर्षांनंतर..!

    अमेरिकेत.., 'जागतिक सुरक्षा परिषद' संपवून बाजीराव गाडीमधून विमानतळाकडे रवाना होत असताना, एका सुंदर परदेशी मुलीने त्यांना थांबविले.
    तिला समोर पहाताच बाजीराव आनंदित झाले...

    बाजीरावांनी स्मित वादनाने त्यांना अभिवादन केले.
    'नमस्ते..!

    .....जगातील सर्वात खतरनाक गुप्तहेर खात्याची उच्च अधिकारी 'साराह' बाजीरावांसमोर मोठया प्रसन्न चेहऱ्याने दोन्ही हात जोडून उभी होती...!

    बाजीरावांचा तो हिंदुस्थानी स्नेह स्वीकारत ती उत्तरली..
    'नमस्ते..!!

    'अरे, मी इथे गुप्तहेर म्हणून नव्हे तर माझ्या देशाची प्रतिनिधी म्हणून आले आहे. तुला पाहिले आणि राहवले नाही.. आणि तुला भेटायला आले.

    साराह आणि बाजीराव हे काही वर्षांपूर्वी इस्राईल येथे भेटले होते.

    *साराह ही इस्राईल गुप्तहेर संघटना 'मोसाद' ची एक तरुण, तडफदार आणि तितकीच निडर अधिकारी आहे.*

    *'मोसाद'... एक अशी गुप्तहेर संघटना, जिच्या हिटलिस्टवर जर एखाद्याचे नाव चढले तर प्रत्यक्ष देवसुद्धा त्याला वाचवू शकत नाही, असा दरारा...!!*

    इस्राईल सारख्या तुटपुंज्या देशाची ही छोटीशी संघटना असामान्य कर्तृत्व, जगातील सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट गुप्तहेर संघटना कोणती, तर डोळे झाकून उत्तर येते 'मोसाद'.
    'मोसाद' चा अर्थ साक्षात मृत्यू...!

    आपल्या देशाच्या शत्रूला शोधून, त्याला आपल्या देशात गुप्तपणे आणून त्याला शिक्षा देते. शिक्षा दिल्यानंतर सर्व जगाला कळते, की अमुक-अमुक व्यक्तीला शिक्षा दिली गेली. इतकी खतरनाक संघटना.

    मोसादचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे 'कमालीची गुप्तता', याच गुप्ततेमुळे मोसादमध्ये दुसऱ्या कुठल्याही गुप्तचर संघटनेला आपला हेर घुसवणं जमलेलं नाही, पण याच मोसादनं जगातील सर्वच गुप्तचर संघटनेमध्ये आपले हस्तक घुसवलेले आहेत. त्यामागचा हेतू एकच-माहिती मिळवणं.

    *अशा गुप्तहेर संघटनेत दहा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी बाजीराव इस्राईलला गेले होते, तेंव्हा सारहाची भेट झाली होती. तिच्याकडून खूप काही शिकून घेतले होते.*

    आज इतक्या वर्षांनंतर सारहाने बाजीरावांना ओळखले.
    विमानाला अजून २/३ तास अवकाश होता म्हणून दोघेही कॉफीशॉप मध्ये बोलत बसले.
    'सारहा, तू इतक्या वर्षांनंतरही मला अचूक कसे काय ओळखलेस..?

    मला वाटले, ज्यांना सारे जग घाबरते अशा संघटनेची एक वरिष्ठ अधिकारी स्वतःच्याच अभिमानात(तोऱ्यात) असेल; पण तू तर मला अजूनही लक्षात ठेवलेस..! It's really surprising...!!

    किंचित स्मितहास्य करीत सारहा म्हणाली,
    'अरे, असे नको बोलुस.., *आम्ही जगात सर्वांना विसरू, पण हिंदुस्थानी लोकांना कधीच नाही.*

    एक परदेशी मुलगी, आणि ती ही एका महाभयंकर अशा गुप्तहेर खात्याची अधिकारी...!!

    आपल्या हिंदुस्थानाबद्दल तिच्या प्रति असलेले प्रेम-आस्था पाहून डोळे भरून आले. सारहा पुढे बोलत होती;
    'continue ,

    ReplyDelete
  139. आपल्या हिंदुस्थानाबद्दल तिच्या प्रति असलेले प्रेम-आस्था पाहून डोळे भरून आले. सारहा पुढे बोलत होती;
    'अरे, हे काहीच नाही. जरी आम्ही जगात सर्व श्रेष्ठ असलो तरी आमच्या गुप्तहेर खात्याचा आत्मा-शिकवण ही मूळची हिंदुस्थानीच आहे,

    आम्हाला तुमचा इतिहास, तुझ्या महाराष्ट्राचा इतिहास अगदी कोळून शिकवला जातो.

    *आम्हाला शिवाजी राजे शिकवले जातात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या गुप्तहेर प्रणालीचा आत्मा आहे... बहिर्जी नाईक...!*

    'बहिर्जी नाईक', नाव ऐकताच बाजीरावांच्या डोक्यात झिणझिण्या आल्या, अंगावरून सरसरून काटा आला.... डोळ्यांत अश्रू आपसूक तरळले.

    बाजींकडे पहात सारहा म्हणाली,
    'तुझ्या डोळ्यांत पाणी..? माझं काही चुकलं का...?

    नकारार्थी मान हलवत बाजीरावांनी डोळे पुसले आणि बोलू लागले,

    *'नाही सारहा, तू ज्यांचे नाव घेतलेस त्या बहिर्जी नाईकांना, त्यांच्याच महाराष्ट्रात लहानाचा मोठा झालो तरी समजू शकलो नाही, मीच नाही माझ्या सारखे कित्येक आहेत ज्यांना बहिर्जी नाईक सोड पण आमचे राजे 'छत्रपती शिवाजी महाराजही' नीटसे माहिती नाहीत.*

    आज त्यांचे नाव तुझ्या सारख्या विद्वान-निडर मुलीच्या तोंडून ऐकून मी पुरता खजील झालो आहे.
    बाजीरावांचे ते बोलणे ऐकताच सारहा म्हणाली;
    'अरे, तुम्ही खूप भाग्यवान आहात, आमची काम करण्याची पद्धत तुमच्या शिवाजी राजांसारखी अन् बहिर्जी नाईकांसारखीच आहे.

    आमच्या हर एक अधिकाऱ्यांच्या तोंडी तुमच्या शिवाजी राजांचा आणि बहिर्जी नाईकांचा सर्व इतिहास तोंडपाठ आहे, आणि तो आम्हाला ठेवावाच लागतो, तसेच आम्हाला शिकवले जाते. आमची training च तशी आहे.
    सारहा बोलत होती आणि बाजीराव ऐकत होते.
    बाजीराव सारहाचा निरोप घेऊन विमानात बसले, प्रवासात.., डोक्यात फक्त अन् फक्त एकच विचार..,शिवाजी राजे आणि बहिर्जी नाईक.
    'किती मूर्ख आहोत आपण हिंदुस्थानी, साऱ्या जगाला घाबरून सोडणारी 'मोसाद' ही मराठयांचा दैदीप्यमान इतिहास अभ्यासून मार्ग ठरवते आणि आम्ही रक्ताचे मराठे आज तुटपुंज्या देशाचा दहशतवाद गेली पन्नास वर्षे निमूटपणे सहन करतोय, आजही आमचे जवान हकनाक बळी जातायत. बाजीरावांच्या डोक्यात विचारांचा डोंब उसळला होता.
    आता त्यांना एकच ध्यास लागला होता शिवाजी राजांचा - या महाराष्ट्राचा बहिर्जी नाईक समजून घेण्याचा.

    🇮🇳 जय हिंद,

    ⛳जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  140. *काय करावे, एक करायला गेलो तर एक राहूनच जातं*
    *सकाळी फिरायला गेलं तर दुलईत गुरफटून झोपायचं सुख निसटत.*😉

    *शांततेने पेपर वाचू लागलो तर पूजा, प्राणायाम राहून जातो.*
    *दोन्ही साधायचा प्रयत्न केला नाश्ताच राहून गेला*😛

    *धावपळ करत सगळं केले तर आनंद हरवतो.*
    *डायट फूड मिळमिळीत लागतं, चमचमीत खाल्ले तर वजन वाढतं*😁
    *एक करायला गेला तर एक राहूनच जातं.*

    *सिरीयल पहायची तर स्वयंपाक रहातो, स्वयंपाक घरात रमलो सिरीयल पहायची राहते*.🙂

    *नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही पण कुटुंबासाठी नोकरी हवी दोन्ही सोडायच्या कल्पनेचे भय वाटायला लागतं.*😔

    *लोकांचा विचार करता करता मन दुखावत, मनासारखा वागायला गेलं तर लोक दुखावतात.*
    *एक करायला गेलो की एक राहूनच जातं.*🤔

    *घाईगडबडीने निघालो तर सामान विसरतो, सावकाश गेलो तर गाडी सुटायची भीती.*

    *सुखात असलो की दुःख संपत आणि दुःखात असलो की सुख जवळ फिरकत नाही.*
    *एक करायला गेलो की एक राहूनच जातं.*🤔

    *पण या काहीतरी राहून जाण्यातच खरं जीवन आहे.*!!! *काहीतरी गवसल्याचे समाधान आहे.*!!!
    *कारण बाळ जन्मल्याबरोबर त्याच्या रडण्यात आनंद आहे आणि अचानक दुरावलेली व्यक्ती कित्येक वर्षांनी भेटल्यावर आनंदातही रडणे आहे.*
    *कधी रडण्यात ही आनंद मिळतो तर कधी आनंदातही रडता येत.*

    *ज्याला या कुठल्याच गोष्टीचे काही विशेष वाटत नाही तो माणूस नाही तर यंत्रच आहे.*
    🙏🙏

    ReplyDelete
  141. दुकानदार - आज माझा बदला पूर्ण
    झाला
    ग्राहक- तो कसा ??

    दुकानदार - आज Bank of
    Maharashtra अाणी State Bank of India चे मॅनेजर किराणा माल घ्यायला आले होते.

    *2 तास लाईन मध्ये लागल्यावर त्यांचा नंबर आला आणि मी त्या दोघांना बोललो ... आत्ता लंच टाईम सुरू झाला आहे थोडा वेळ थांबा नाहीतर नंतर या ...* 🤪😃😃🤪🤪😃😝😀😃😬😃😬😂😃😂😝

    ReplyDelete
  142. दुकानदार - आज माझा बदला पूर्ण
    झाला
    ग्राहक- तो कसा ??

    दुकानदार - आज Bank of
    Maharashtra अाणी State Bank of India चे मॅनेजर किराणा माल घ्यायला आले होते.

    *2 तास लाईन मध्ये लागल्यावर त्यांचा नंबर आला आणि मी त्या दोघांना बोललो ... आत्ता लंच टाईम सुरू झाला आहे थोडा वेळ थांबा नाहीतर नंतर या ...* 🤪😃😃🤪🤪😃😝😀😃😬😃😬😂😃😂😝

    ReplyDelete
  143. *काय करावे, एक करायला गेलो तर एक राहूनच जातं*
    *सकाळी फिरायला गेलं तर दुलईत गुरफटून झोपायचं सुख निसटत.*😉

    *शांततेने पेपर वाचू लागलो तर पूजा, प्राणायाम राहून जातो.*
    *दोन्ही साधायचा प्रयत्न केला नाश्ताच राहून गेला*😛

    *धावपळ करत सगळं केले तर आनंद हरवतो.*
    *डायट फूड मिळमिळीत लागतं, चमचमीत खाल्ले तर वजन वाढतं*😁
    *एक करायला गेला तर एक राहूनच जातं.*

    *सिरीयल पहायची तर स्वयंपाक रहातो, स्वयंपाक घरात रमलो सिरीयल पहायची राहते*.🙂

    *नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही पण कुटुंबासाठी नोकरी हवी दोन्ही सोडायच्या कल्पनेचे भय वाटायला लागतं.*😔

    *लोकांचा विचार करता करता मन दुखावत, मनासारखा वागायला गेलं तर लोक दुखावतात.*
    *एक करायला गेलो की एक राहूनच जातं.*🤔

    *घाईगडबडीने निघालो तर सामान विसरतो, सावकाश गेलो तर गाडी सुटायची भीती.*

    *सुखात असलो की दुःख संपत आणि दुःखात असलो की सुख जवळ फिरकत नाही.*
    *एक करायला गेलो की एक राहूनच जातं.*🤔

    *पण या काहीतरी राहून जाण्यातच खरं जीवन आहे.*!!! *काहीतरी गवसल्याचे समाधान आहे.*!!!
    *कारण बाळ जन्मल्याबरोबर त्याच्या रडण्यात आनंद आहे आणि अचानक दुरावलेली व्यक्ती कित्येक वर्षांनी भेटल्यावर आनंदातही रडणे आहे.*
    *कधी रडण्यात ही आनंद मिळतो तर कधी आनंदातही रडता येत.*

    *ज्याला या कुठल्याच गोष्टीचे काही विशेष वाटत नाही तो माणूस नाही तर यंत्रच आहे.*
    🙏🙏

    ReplyDelete
  144. *केरळ च्या सीमेवर मान्सून ⛈विचारतोय*... *सरळ येऊ की १४दिवस काँरनटाइन राहुन येऊ* ?
    😀

    ReplyDelete
  145. बघूया कोण तत्काळ उत्तर देणार आपल्या ग्रुपमध्ये
    🤪🤪🤪🤪

    एका शाळेत चार मित्र होते
    1) - मराठी
    2) - हिंदी
    3) - इंग्रजी
    4) - गणित
    एके दिवशी चौघेही बाहेर फिरायला गेले. त्या वेळी अचानक अपघात झाला.
    त्या वेळी त्या चौघांनीही बाजूच्या लोकांना मदत मागितली,

    1) - मराठी = वाचवा वाचवा
    2) - हिंदी = बचाओ बचाओ
    3) - इंग्रजी = हेल्प मी हेल्प मी
    तर सांगा
    4) - गणित = .............
    काय म्हटलं असेल?

    विचार करून उत्तर नक्की द्या....

    🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  146. गटारात गेलेला बॉल तीन-चार वेळा जमिनीवर टप्पे आपटून किटाणूमुक्त करणारी पिढी आहोत आपण.

    _हिम्मत हारु नका. 💪_

    *#Fight Against Corona*

    ReplyDelete
  147. *टूटे हुए कांच की तरह चकनाचूर हो गए....*


    *तुम को चुभ ना जाए इसलिए हम तुम से दूर हो गए...*

    ReplyDelete
  148. *प्रत्येक वर्षी दसऱ्या नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते ? विश्वास नसेल तर कॅलेंडर चेक करा, वाल्मिकी ऋषी सांगतात की प्रभु श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून अयोध्येत पायी चालत पोहोचायला २१ ( एकवीस दिवस म्हणजे 504 तास, ) दिवस लागले !!!! म्हणजे 504 तास / भागीले 24 तास करा उत्तर येईल 21.00 म्हणजे 21 दिवस*
    मला ही आश्चर्य वाटले . काहीतरीच सांगत असतील म्हणून सहज कुतूहल म्हणून गुगल मॅपवर सर्च केले *श्रीलंका ते अयोध्या पायी अंतर 3145 व वेळ 504 पाहून मला धक्काच बसला !!!!*
    गुगल मॅप हे हल्ली आलेय पूर्ण विश्वसनीय आहे . आपण तर दसरा व दिवाळी ही (त्रेतायुग) पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साजरी करतो. त्यामागील वेळेचे तथ्य आज पटले आहे .
    तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर गुगल सर्च करुन पहा व इतरांना ही माहीती सांगा . आणि वाल्मिक ऋषींनी तर आधीच रामायण लिहुन ठेवले आहे तर त्यांच भविष्यात घडणारे गोष्टींचा अंदाज किती अचुक होता *आपली हिंदु संस्कृती किती महान आहे.* *गर्व असु द्या हिंदुसंस्कृतीत* *जन्म झाल्याचा...!*
    *।। जय श्रीराम ।। ।। जय श्रीराम ।।*
    *खूप इंटरेस्टिंग आहे ना ?*

    ReplyDelete
  149. *_तेनालीराम_*

    *_एक बार राजा कृष्ण देव राय ने तेनालीराम को एक बकरा देते हुए कहा कि,_*
    *_इस बकरे को एक महिने अपने पास रखो, खूब खिलाओ_*
    *_पर शर्त यह है कि...._*☝🏼
    *_इसका वजन न कम होना चाहिए न बढ़ना चाहिए।_*
    !
    !
    *_तेनालीराम ने बकरे के खाने के लिए पत्ते, भरपूर घास व चारे का इन्तजाम कर दिया।_*
    .
    परन्तु उस बकरे को एक *_बाघिन_* के पिंजरे के सामने बांध दिया। फिर एक महिने के बाद देखा गया कि------

    *_बकरे का वजन जस का तस है। न घटा और न बढ़ा।_*
    😀😀

    *_जो विवाहित पुरुष लाॅक-डाउन के कारण घर पर बैठे हैं, उनकी गलतफहमी है कि उनका वजन बढ़ जाएगा।_*

    😂😂😂😃😃😃🤓🤪😂😂😂

    ReplyDelete
  150. *_तेनालीराम_*

    *_एक बार राजा कृष्ण देव राय ने तेनालीराम को एक बकरा देते हुए कहा कि,_*
    *_इस बकरे को एक महिने अपने पास रखो, खूब खिलाओ_*
    *_पर शर्त यह है कि...._*☝🏼
    *_इसका वजन न कम होना चाहिए न बढ़ना चाहिए।_*
    !
    !
    *_तेनालीराम ने बकरे के खाने के लिए पत्ते, भरपूर घास व चारे का इन्तजाम कर दिया।_*
    .
    परन्तु उस बकरे को एक *_बाघिन_* के पिंजरे के सामने बांध दिया। फिर एक महिने के बाद देखा गया कि------

    *_बकरे का वजन जस का तस है। न घटा और न बढ़ा।_*
    😀😀

    *_जो विवाहित पुरुष लाॅक-डाउन के कारण घर पर बैठे हैं, उनकी गलतफहमी है कि उनका वजन बढ़ जाएगा।_*

    😂😂😂😃😃😃🤓🤪😂😂😂

    ReplyDelete
  151. If You Want A Relationship, That Will Last Forever. Have One With God. He Will Always Love You, Take Care Of You And Never Leave You.
    मै िजंन्दगी का साथ िनभाता चला गया.
    Have A Wonderful And Cheerful Day. Wishing You A Very Happy, Healthy And Energetic Morning.

    *सब अपने हाथ ही धोते जा रहे हैं साहिब। कोई जरा दिल भी धो लिया करें क्योंकि, आजकल नफरत भी तो जान लेवा बिमारी ( महामारी ) की तरह फैल रही है ।।*

    A Seed Grows With No Sound But A Tree Falls With Huge Noise. Destruction Has Noise, But Creation Is Always Silent. This Is The Power Of Silence. Grow Silently, Grow Strong Without Any Doubt, Calmly & Quitly.

    🌎 *lakshvedhimm. blogspot. com*🌎lakshvedhimm@gmail.com cont. 9876824365

    *1जून 2021

    *Stay Home Stay Safe*जय भारत,जय महाराष्ट्र**

    🌎🌎🌎🌎🌎🌎

    ReplyDelete
  152. *😁 खळखळून हसा -*
    * "व. पु. . एक विनोदी कविता..."* 😁

    लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवस
    लग्नानंतर मात्र राहत नाही,
    एकदा लग्न लावून दिलं की
    देवसुद्धा खाली पाहत नाही. 🤗

    मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,
    तिला भलताच चक्रम वाटायला लागतो.. 😉
    आणि हळुहळू तिच्या चेहऱ्यावरचा
    प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

    आपला नवरा बैल आहे,
    असं प्रत्येक बाईला वाटत असतं..
    त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याचं दुःख
    तिच्या मनात दाटत असतं 🙃

    त्याचा तो गबाळा अवतार..
    तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
    तिला चार दिवस सासूचे.. 😊
    तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.

    लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
    पळत कसला, रांगत असतो,
    कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
    देव स्वर्गात बांधत असतो. 😜

    ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,
    असं प्रत्यक्षात घडत नाही. 😃
    त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,
    ती त्याच्या आकाशात उडत नाही.

    तो गच्चीत तिला घेऊन जातो,
    इंद्रधनुष्यावर चालायला..
    ती सोबत पापड कुरड़या घेते,
    गच्चीत वाळत घालायला.😀

    त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
    लखलखती शुक्राची चांदणी असते,
    हिच्या डोक्यात गोडा मसाला
    आणि वर्षभराची भाजणी असते.😄

    आपली बायको म्हैस आहे,
    असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो 😃

    कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
    देव स्वर्गात बांधत असतो.

    *-व. पु. काळे*

    प्रत्येक नवरा बायकोने वाचावी अशी धमाल विनोदी कविता.
    😃😃😆😆😆

    ReplyDelete
  153. Gen Z, YouTube कुकिंग आणि स्मार्ट होऊ पाहणारी मी

    - रश्मी महाजनी

    प्रसंग १

    "आई, मी महाराष्ट्रीयन स्टाईल पोहे करते".."हे म्हणजे पिवळा पीतांबर झालं, पोहे महाराष्ट्रीयनच आहेत".."आई प्लीज..".."बरं, मी सांगू का कसे करायचे?".."नको..मी कुणाल कपूरला फॉलो करते.".."अग महाराष्ट्रीयन पोहे करायला 'कपूर' कशाला पाहिजे".."त्याचे २५ लाखापेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहे. त्याच्या रेसिपी authentic असतात"🙄🙄.."आणि मी गेली २५ वर्ष, महिन्यातून २५ वेळा पोहे करते ते authentic नसतात🤔🙄".."आई, जाऊ देत ना. मला माझी स्पेस दे".."Awwww😷"

    प्रसंग २

    "काय रे? वांग्याची परतून भाजी करतोयस का?".."आई, त्याला Egg plant stir fry असं म्हणतात. कबिताची रेसिपी आहे".."कबिता तुझी गर्लफ्रेन्ड का"..."आई, तुझ ऑनलाईन ज्ञान वाढव ग. 'कबिताज किचन' YouTube चॅनल आहे".."मला काय माहीत आता..पण आहे वांग्याची भाजीचं ना"..."प्लीज यार (आईला यार🤦‍♀️🙄), वांग्याची भाजी म्हटलं की काचेच्या सर्व्हिंग बोल मध्ये काढाविशी वाटतं नाही"..काहीही..हे मनातल्या मनात

    प्रसंग ३

    "अग साबुदाण्याच्या खिचडीत आल घातलस तू".."हो मग.. YouTube वर तसच आहे रेसिपीत".."उपवासाच्या पदार्थात आल कोण घालतंय"..."बाबा म्हणाला तुझी खिचडी आईपेक्षा चांगली झालीय"..आता मात्र मी 😷😷😷😷

    प्रसंग ४

    "आई, आपण ऑलिव्ह ऑईल वापरायला पाहिजे. YouTube वर बऱ्याच रेसिपी मध्ये ऑलिव्ह ऑईलच वापरतात".."अरे पण आम्ही आमच्या आबा आज्यापासन शेंगदाणा तेलच पितो..I mean वापरतो".."जाऊ देत. तुला काय नवीन try करायला आवडतच नाही".."घ्या..तुम्ही नवीन पद्धतीने केलेले पदार्थ खाते की मी"😛

    प्रसंग २५ वर्षांपूर्वीचा..मी आणि Baby Boomer

    "आई मी फ्लॉवर बटाटा भाजी करते".."सांगू का पद्धत?".."नको. ओगलेबाईंच्या सव्वा लाख सुनांपैकी मी एक आहे. मी रुचिरा त बघून करते".."अग पण...".."आई ग...."

    म्हणतात ना.."What you give comes back to you"😃😃😃

    रश्मी महाजनी

    ReplyDelete
  154. *उम्र पचास पार है लेकिन शक्ल हमारी तीस के जैसी*

    *मुझको uncle कहने वाले, धत्त तुम्हारी ऐसी तैसी*

    *बेटी के कॉलेज गया तो, टीचर देख मुझे मुस्कुराई*

    *बोली क्या मेंटेंड हो मिस्टर, पापा हो, पर लगते हो भाई*

    *क्या बतलाऊँ उसने फिर, बातें की मुझ से कैसी कैसी*

    *मुझको uncle कहने वालो, धत्त तुम्हारी ऐसी तैसी*

    *पडोसन बोली, सेकंड हैंड हो, लेकिन फ़्रेश के भाव बिकोगे*

    *बस थोड़ी सी दाढ़ी बढ़ा लो, कार्तिक आर्यन जैसे दिखोगे*

    *अब भी बहुत जोश है तुम में, हालत नहीं है ऐसी वैसी*

    *मुझको uncle कहने वालो, धत्त तुम्हारी ऐसी तैसी*

    *बीवी सोच रही है शौहर, मेरा कितना अच्छा है जी*

    *पढ़ती नहीं गुलज़ार साहेब को, दिल तो आख़िर बच्चा है जी*

    *नीयत मेरी साफ़ है यारो,नही हरकतें ऐसी वैसी*

    *मुझको uncle कहने वालो, धत्त तुम्हारी ऐसी तैसी*

    *कितने जंग लड़े और जीते हैं इन गुज़रे सालों में है*

    *दो-एक झुर्रियाँ गालों में हैं, और सफ़ेदी बालों में है*

    *इरादे मगर मज़बूत हैं अब भी, उमंग भी सॉलिड पहले जैसी*

    *मुझको uncle कहने वालो, धत्त तुम्हारी ऐसी तैसी*

    *जीने का जज़्बा क़ायम हो तो, उम्र की गिनती फिर फ़िज़ूल है*

    *अपने शौक़ को ज़िंदा रखो, जीने का बस यही उसूल है*

    *ज़िंदादिली का नाम है जीवन, परिस्थितियाँ हों चाहे जैसी*

    *मुझको uncle कहने वालो, धत्त तुम्हारी ऐसी तैसी*

    ReplyDelete
  155. *टिंब*

    एकदा एक टिंब
    इकडे तिकडे हिंडलं
    शब्दांच्या बागेत
    उगीचच हुंदडलं !!
    नदीचा केला नंदी
    माडीची केली मांडी
    बाबूचा झाला बांबू
    अन् कुडी झाली कुंडी !!
    शेडी झाली शेंडी
    ''अग" झाले अंग
    भाडे बनले भांडे
    अन् रग बनला रंग !!
    हिंडून हिंडून असे
    पार दमून गेले
    वाक्याच्या शेवटी गेले
    अन् पूर्णविराम बनले .

    एका *टिंबा* ची एवढी *गफलत* झाली,
    की
    *मंदिरा* ऐवजी *मदिरा* खुली झाली.

    😊🙂😊
    🤣🤣

    ReplyDelete
  156. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣कोई 23 साल पहले अनिल कपूर श्रीदेवी और उर्मिला मातोंडकर की फिल्म आई थी जुदाई।
    .
    .
    .
    इसमें उर्मिला अनिल को पसंद करने लगती है और उसे हासिल करने के लिए
    श्री देवी को 1 करोड़ रूपये ऑफ़र करती है..
    .
    .
    जिसे श्री देवी स्वीकार कर अनिल की शादी(दूसरी) उर्मिला से करने को तैयार हो जाती है..
    .
    .
    आज अख़बार में .. भोपाल की एक खबर छपी है..
    .
    जिसमे एक 52 वर्षीय महिला का दिल अपने सहकर्मी 42 वर्षीय पुरुष पर आ गया
    जिसके दो बच्चे भी है..
    उसने परिवार न्यायालय में
    काउंसलिंग के दौरान
    .
    एक 60 लाख का डुप्लेक्स मकान 27 लाख की ऍफ़ डी और 1 प्लाट
    जिनकी कुल कीमत लगभग
    सवा करोड़ होती है के बदले में पहली पत्नी से उसके पति को खरीद लिया ..
    .
    इस घटना से .. यह प्रमाणित होता है .. कि 1997 से लेकर .. आज तक ...
    .
    .
    विवाहित पुरुषो की कीमत में कोई ख़ास वृद्धि नहीं हुई है.. 🤣🤣🤣
    .
    .
    1997 में अनिल कपूर 1 करोड़ में बिके थे.. 2021 में भोपाल वाले भाई साहब .. सवा करोड़ में बिके ... 😢😢
    .
    .
    इस खबर को पढ़ कर ..
    ग्रुप के कुछ पुरुषों का कहना है .. कि पैसों की कोई बात नहीं
    *पहले कोई ऑफ़र तो आये..* 🤣🤣

    ReplyDelete
  157. जय भारत,जय महाराष्ट्र🇹🇯EXPECT MORE FROM YOURSELF THAN FROM OTHERS Because expectations from others hurt a lot, while expectations from yourself inspire a lot. That's a life.

    Have A Cheerful Day. Wishing You A Very Good Morning.

    *"वक्त" "नूर" को "बेनूर" बना देता है, वक्त "फकीर" को "हुज़ूर" बना देता है। वक्त की "कद्र" कर "ऐ बंदे" वक्त "कोयले" को "कोहीनूर" बना देता हैं।। रिश्ते इमारत की तरह होते हैं। हल्की - फुल्की दरारें, नज़र आएं तो, मरम्मत की जाती है, इमारत नहीं ढहाई जाती हैं ।।*

    The biggest immunity booster is LOVE. No one can run short of this. More you give LOVE more you get. Build your IMMUNITY everyday just with LOVE for YOURSELF, Nature, Animals and Mother EARTH.

    🤎 *Good Morning*🤎

    *best wishes by lakshvedhimm. blogspot. com- cont. 9876 8 24 365 mail. lakshvedhimm.gmail.com*
    *03 june 2021

    *Stay 🏡 Stay Safe*

    🏇⚽🏀🎻

    ReplyDelete
  158. *महाराष्ट्राचा अवलिया श्रीकांत जिचकार यांचा स्मृतीदिन...*

    एकच माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस अधिकारी तसेच आयएएस अधिकारी होता. याशिवाय पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व हे विशेषण देखील त्यांच्यापुढे फिके आहे, असे अवलिया व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. श्रीकांत जिचकार...
    *★ अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय व्यक्तिमत्व -*
    ⭕ डॉक्टर
    ⭕ बॅरिस्टर
    ⭕ IPS अधिकारी
    ⭕ IAS अधिकारी
    ⭕ आमदार , मंत्री, खासदार
    ⭕ चित्रकार, फोटोग्राफर
    ⭕ मोटिवेशनल स्पीकर
    ⭕ पत्रकार
    ⭕ कुलपति
    ⭕ संस्कृत, गणित यांचे विद्वान
    ⭕ इतिहासकार
    ⭕ समाजशास्त्र, अर्थशास्त्राचे जाणकार
    ⭕ कवी
    त्यांचे शिक्षण, पदव्या
    ✔️MBBS, MD gold medalist,
    ✔️LLB, LLM,
    ✔️MBA,
    ✔️Bachelor in journalism ,
    ✔️संस्कृत डी. लिट. यूनिवर्सिटी टॉपर ,
    ✔️M. A इंग्लिश,
    ✔️M.A हिंदी,
    ✔️M.A इतिहास
    ✔️M.A मानसशास्त्र
    ✔️M.A समाजशास्त्र
    ✔️M.A राज्यशास्त्र
    ✔️M.A पुरातत्वशास्त्र
    ✔️M.A एंथ्रोपोलॉजी,
    ●इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय.
    ● शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू म्हणून संबोधता येईल, असे नाव म्हणजे श्रीकांत जिचकार होय.
    ● अवघ्या ४९ वर्षांचे जीवन,
    ४२ विद्यापीठे, २० पदव्या आणि २८ सुवर्णपदके असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला.
    ● आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच
    पदव्यां मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे. जिचकारांनी मिळवलेल्या २० पदव्यांमध्ये एमबीबीएस, एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम, एमबीए, जर्नालिझम आदींचा समावेश आहे.
    ● जिचकरांनी तब्बल १०विषयांत एम.ए. केले. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉफी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व, मानसशास्त्र यांचा समावेश आहे.
    ● जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट ही पदवी मिळवली. जिचकारांना मिळवलेल्या बहुतेक पदव्या या त्यांनी प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत.
    ● श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तींच्या पंक्तीत गणती होते. या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने, ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकले. त्यामुळेच आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरले.
    ● जिचकार यांनी १९७८ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे दोनच वर्षात म्हणजे १९८० साली त्यांनी आयएएसची पदवी देखील अगदी सहज घेतली.
    ● जिचकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे.
    ● विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या आयएएस पदाचा राजीनामा दिला. या बुद्धिवंताने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकार महाराष्ट्र विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी काँग्रेस पक्षातर्फे निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण आमदार होते. जिचकारांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता.
    ● जिचकार यांनी राज्यसभेवरही धडक मारली. १९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली.
    जिचकार १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठी देखील काम केले. जिचकार यांचा जन्म नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका छोट्याश्या गावात झाला. जगातील सर्वात हुशार (Brilliant) अशा १० विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या १ ल्या क्रमांकाचा बुद्धिमान म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. त्यांनी जगभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरे आयोजित करुन मार्गदर्शन केले.
    ● डॉ. जिचकार यांनी जगातले पहिले कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपुर येथे सुरु करुन जगभर आपल्या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार केला.
    ● २ जून २००४ रोजी त्यांच्या कारला परिवहन महामंडळाच्या बसची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मरणोपरांत त्यांचा परिवार नागपूर येथे वास्तव्यास आहे.
    *● संपूर्ण महाराष्ट्राचा कर्मयोगी अवलीया डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम...*

    ReplyDelete
  159. 😀😀😀😀😀

    *शेजारीण* मिठाई द्यायला घरी आली तर मी विचारले कुठल्या *आनंदात* पेढे वाटत आहात ??

    ...शेजारीण बोलली ह्या जगात *देव आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले*.....!!
    👏🙏

    🤔 मी विचारले *कसं काय ?* काही कळले नाही...??
    शेजारीण बोलली आमच्या *बंड्याला त्याच्या शिक्षकाने सांगितले होते.....*

    प्रत्यक्ष देव जरी वरून उतरला तरी *तू दहावीची बोर्डाची परीक्षा पास होऊ शकत नाही....*

    पण आमचा बंड्या परीक्षा न देताच चांगल्या मार्कानी दहावी पास होऊन ११ वीत गेला.

    🤪😜🤪😜🤪😜🤪

    ReplyDelete
  160. *लिमिटेड होतं तेच बरं होतं...*

    पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा.....

    टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर छान गप्पा मारायची.... 😊😃😁

    दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. प्रवासाचा आनंद मिळायचा... 😄

    गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.....😉

    शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडण घडण नीट व्ह्यायची... 💪👍

    बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून *कुटुंबासाठी वेळ द्यायची......* 👏💞

    अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले *आयुष्य खूप सुखी होते*......

    ........... पण आता सगळंच *अनलिमिटेड* झालंय.... 😢आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच *लिमिटेड* झालंय !!😧😩
    बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात"?

    बेटा काळ खूप बदलला बघ...

    तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.

    तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोर दिवसभर बसून 'कॉम्प्युटर गेम्स' खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.

    तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.

    तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात.

    तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी *गोड* लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.

    तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.

    मुळात काय की,

    *तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं*

    *आता*

    बरंच काही मिळत असूनही *आनंदी जीवन कसे जगावे* यांवरील *सेमिनार्स' अटेंड* करावे लागतात.🙏🙏

    ReplyDelete
  161. *ज्यांचा जन्म १९५५,१९५६, १९५७,१९५८, १९५९, १९६०, १९६१, १९६२, १९६३, १९६४, १९६५ १९६६ १९६७ १९६८ १९६९ १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५ ,१९८६ , १९८७ , १९८८ , १९८९ , १९९० साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख*

    ही पीढ़ी आता 3० ओलाडून ६२ कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....

    १,२,५,१०,२०,२५,५० पैसे बघीतलेली ही पीढीत पाहुणे कडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई-बोरु/ पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लॕप्टाॕप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*.

    ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....

    *टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.

    *मार्कशीट* आणि *टिव्ही* च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.

    कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नव्हता.

    *'सळई जमिनीत रूतवत जाणं'* हा काही खेळ असू शकतो का ? पण होता.

    *'कैऱ्या तोडणं'* ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि
    कुठल्याही वेळी कुणाचंही *दार वाजवणं* या मध्ये कसलेही *एथीक्स* तुटत नव्हते.

    *मित्राच्या आईने जेवू घालणं* यात कसलाही उपकाराचा भाव आणि *त्याच्या बाबांनी ओरडणं* यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.

    वर्गात किवा शाळेत *स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचरत बोलणारी* ही पिढी.

    दोन दिवस जरी मित्र
    शाळेत नाही आला तर
    शाळा सुटल्या सुटल्या
    दप्तरासकट
    त्याच्या घरापर्यंत जाणारी
    ती पीढी..

    कुणाचेही बाबा शाळेत
    आले की..मित्र कुठेही
    खेळत असो .सत्तरच्या स्पीड ने *"तुझे बाबा आलेय चल लवकर* "
    ही बातमी मित्रापर्य॔त पोहोचविणारी ती पिढी

    पण गल्लीत *कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असलं* तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.

    *कपील, सुनिल गावसकर , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी*

    भाड्याने VCR आणुन ४-५ पिच्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.

    *लक्ष्या-अशोक* च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, *नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली,* हे कलाकार पाहिलेली पिढी.

    कितीही शिकलं तरी *'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'* यावर विश्वास असणारी

    *'शिक्षकांचा मार खाणं'* यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण *'घरात परत धुतात'* ही भावना जपणारी पिढी.

    ज्यांच्या शिक्षकांवर *आवाज चढवला नाही* अशी पिढी. हीत कितीही *धुतलं* तरी दसऱ्याला शिक्षकांना *सोनं देणारी* आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता *खाली वाकून नमस्कार* करणारी पिढी. कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...

    ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी.

    पंकज उधासच्या *_'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया'_* या ओळीला डोळे पुसणारी,

    दिवाळीच्या *पाच दिवसांची कथा* माहित असणारी

    लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार *मोठं डेरिंग* समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.

    पुन्हा डोळे झाकुया ?

    दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ

    *गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी ?*

    धन्य ते जीवन जे खर आपणच जगलोय !!!

    *सर्व मित्रांसाठी*....✍

    ReplyDelete
  162. *ते हरवलेले जादुई शब्द*
    " अल्ला मंतर कोल्हा मंतर
    कोल्ह्याची आई कांदा खाई
    बाळाचा बाऊ बरा होई "

    तुम्हाला आठवतंय, जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे तुम्हाला लागलं, तर आई/बाबा तुम्हाला जवळ घ्यायचे आणि कोणत्यातरी दिशेला बोट दाखवुन म्हणायचे "काही झाल नाही, तो बघ उंदीर पळाला!" आणि आपणही त्या नसलेल्या उंदराकडे बघत लागलेलं विसरून जायचो आणि पुन्हा खेळायचो किंवा ज्या वस्तूमुळे लागलं त्या वस्तूला आई/बाबा हळूच चापट द्यायचे आणि त्या जागेकडे/वस्तूकडे डोळे वटारून म्हणायचे "हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . ." आणि असं म्हंटल्यावर आपल्याला ही आनंद व्हायचा, वाटायचं कि आपल्याला कोणी काही केलं तरी त्याला ओरडायला आपले आई-बाबा आहेत आणि आपण ती जखम, ते दुःख विसरून जायचो.

    कधी आपल्याला काही चावलं आणि ते आपण आई-बाबांना दाखवायला गेलो कि ते त्यावर 'फूsss' असं करून फुंकर मारायचे आणि म्हणायचे "काही नाही. . . आता फू केलंय ना , मग बरं होईल हं ते."

    पण का कुणास ठाऊक जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आई-बाबांना या शब्दांची आवश्यकता वाटेनाशी झाली. त्यांनी ते शब्द बोलणं बंद केलं आणि आपणही ते ऐकणं !

    मोठं झाल्यावर वाटायला लागल हि काय बालिशपणा होता तो. . . अस फू करून कधी जखम बरी होते का?

    पण खरं तर एवढं मोठं होऊनही आपल्याला त्या शब्दांची खरी ताकद कळलेलीच नसते.

    जखम 'फू' नी नाही बरी व्हायची . . . . तर त्या हळुवार 'फू' मधल्या प्रेम, माया आणि विश्वासाने बरी व्हायची

    खरं तर ते शब्द हे आपलं लक्ष त्या दुःखापासून विचलित करण्यासाठी असायचे. त्या शब्दांमुळे आपण दुःख विसरून पुन्हा एकदा दंगा करायला तयार व्हायचो.

    जसे मोठे झालो तसे आपण सो कॉल्ड 'ओपन वर्ल्ड' मध्ये आलो. कॉलेज, नोकरी, छोकरी, स्पर्धा, करियर, मान मरातब, पैसा या आणि अशा अनेक गोष्टीनमधें गुरफटत गेलो. रोज अनेक शारीरिक, मानसिक जखमा व्हायला लागल्या, अनेक गोष्टी खुपू लागल्या, धर्मवाद, जातीवाद, राजकारण, व्यसनं, भोंदूगिरी, गरीबी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, कमिशनखोरी, उच्शृंखलता, दहशतवाद, जीवघेणी स्पर्धा लचके तोडायला लागली. . रोज नवी आव्हान समोर येऊ लागली . . . रोज नव नवीन कृत्रिम गरजांना बळी पडायला लागलो . . . . पण दुर्दैवाने या वेळी "काही झाला नाही, उंदीर पळाला!", "हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . ." अस करून त्या सर्व दुःखांकडे डोळे वटारून बघायला, "फू केलंय ना , मग बरं होईल हा ते" असं म्हणून त्या जखमांवर फुंकर मारायला कोणी कोणी नव्हतं.

    ते जादुई शब्द हरवले होते आता . . . . कदाचित असते तर हे सारं घडलंच नसतं.

    कितीही मोठे झालो तरी त्या 'बालिश' वाटणा-या शब्दांचं खरं मूल्य आता कळायला लागलं. . .

    ते शब्द फक्त सांत्वन करणारे नव्हते तर सामर्थ्य देणारे होते. आपलं दुःख विसरून जगापुढे पुन्हा दिमाखात उभं राहायला शिकवणारे, आपल्या जखमा विसरून पुन्हा खेळायला लावणारे शब्द होते ते. वर वर पोरकट वाटणाऱ्या या शब्दांमध्ये प्रेम, माया आणि विश्वास यांचं प्रचंड सामर्थ्य होतं.

    कधीतरी वाटतं कि कितीही मोठं झालो आणि कितीही मोठं संकट आल, तरी जर का पुन्हा कोणी ". . . . उंदीर पळाला!", "हाट रे. . . . " “फू. . ." हे शब्द उच्चIरले, तर सारी संकट, सारी दुःखं पळून जातील त्या लहानपणीच्या अदृष्य उंदराप्रमाणे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी या नियतीशी दोन हात करायला, पुन्हा एकदा त्या ओपन वर्ल्ड मध्ये दंगा करायला आपण सज्ज होऊ. . . . .

    माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी त्या 'फु sss' ची गरज पडतेच. अगदी आई बाबांना सुद्धा . . . . .
    त्याला/ त्यांना त्याच्या/ त्यांच्या किमान एका विश्वासू माणसाकडून मिळालेली एक 'फू sss' नवसंजीवनी देऊन जाते.

    जाता जाता वि. वा. शिरवाडकर यांच्या कालातीत कवितेतील एक ओळ आठवते:

    *"मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा. . . "*

    -माझ्याकडून एक फूsssss सर्वांच्या संकटासाठी!!🌷

    ReplyDelete
  163. सकाळी मंत्री इलो
    झाड लावण गेलो
    दुपारी बकरो इलो
    झाड खावन गेलो
    रात्री परत मंत्री इलो
    बकरो खावन गेलो
    पर्यावरण दिवस
    साजरो झालो
    🥱🥱🥱 मालवणी तडका

    ReplyDelete
  164. Jai bharat,jai maharashtra🇹🇯 Time, Communication and Emotions are the Three Investments that are needed to get Healthy returns from Relationships. Appreciate what You have, before Time makes you Appreciate what You had.

    Have A Lucky And Wonderful Day. Wishing You A Very Very Happy, Healthy And Energetic Morning.

    *सोच अच्छी होनी चाहिए, क्योंकि, नज़र का तो इलाज है, पर नजरीए का नहीं है। "टूटी कलम" और "औरो से जलन", खुद का भाग्य लिखने नहीं देती। साझेदारी और भागीदारी करो तो किसी के दर्द की करो। क्योंकि खुशियों के तो दावेदार (हकदार) इस संसार मे बहुत हैं।*

    When You Learn A Little, You Feel You Know A Lot, But When You Learn A Lot, You Realize You Know Very Little. Let's Hope And Learn. Hope Is The Heartbeat Of The Soul.

    *🌍Good Morning*🐓
    *lakshvedhimm.blogspot.com cont.9876 8 24 365 lakshvedhimm@gmail.com *

    *06 june 2021

    *Stay Home Stay Safe*खेलाे भारत*
    ⛷🤺🚴‍♂️🏄‍♀️🏊‍♂️🚴‍♂️🤸‍♀️💃🏃‍♀️

    ReplyDelete
  165. *ते हरवलेले जादुई शब्द*
    " अल्ला मंतर कोल्हा मंतर
    कोल्ह्याची आई कांदा खाई
    बाळाचा बाऊ बरा होई "

    तुम्हाला आठवतंय, जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे तुम्हाला लागलं, तर आई/बाबा तुम्हाला जवळ घ्यायचे आणि कोणत्यातरी दिशेला बोट दाखवुन म्हणायचे "काही झाल नाही, तो बघ उंदीर पळाला!" आणि आपणही त्या नसलेल्या उंदराकडे बघत लागलेलं विसरून जायचो आणि पुन्हा खेळायचो किंवा ज्या वस्तूमुळे लागलं त्या वस्तूला आई/बाबा हळूच चापट द्यायचे आणि त्या जागेकडे/वस्तूकडे डोळे वटारून म्हणायचे "हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . ." आणि असं म्हंटल्यावर आपल्याला ही आनंद व्हायचा, वाटायचं कि आपल्याला कोणी काही केलं तरी त्याला ओरडायला आपले आई-बाबा आहेत आणि आपण ती जखम, ते दुःख विसरून जायचो.

    कधी आपल्याला काही चावलं आणि ते आपण आई-बाबांना दाखवायला गेलो कि ते त्यावर 'फूsss' असं करून फुंकर मारायचे आणि म्हणायचे "काही नाही. . . आता फू केलंय ना , मग बरं होईल हं ते."

    पण का कुणास ठाऊक जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आई-बाबांना या शब्दांची आवश्यकता वाटेनाशी झाली. त्यांनी ते शब्द बोलणं बंद केलं आणि आपणही ते ऐकणं !

    मोठं झाल्यावर वाटायला लागल हि काय बालिशपणा होता तो. . . अस फू करून कधी जखम बरी होते का?

    पण खरं तर एवढं मोठं होऊनही आपल्याला त्या शब्दांची खरी ताकद कळलेलीच नसते.

    जखम 'फू' नी नाही बरी व्हायची . . . . तर त्या हळुवार 'फू' मधल्या प्रेम, माया आणि विश्वासाने बरी व्हायची

    खरं तर ते शब्द हे आपलं लक्ष त्या दुःखापासून विचलित करण्यासाठी असायचे. त्या शब्दांमुळे आपण दुःख विसरून पुन्हा एकदा दंगा करायला तयार व्हायचो.

    जसे मोठे झालो तसे आपण सो कॉल्ड 'ओपन वर्ल्ड' मध्ये आलो. कॉलेज, नोकरी, छोकरी, स्पर्धा, करियर, मान मरातब, पैसा या आणि अशा अनेक गोष्टीनमधें गुरफटत गेलो. रोज अनेक शारीरिक, मानसिक जखमा व्हायला लागल्या, अनेक गोष्टी खुपू लागल्या, धर्मवाद, जातीवाद, राजकारण, व्यसनं, भोंदूगिरी, गरीबी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, कमिशनखोरी, उच्शृंखलता, दहशतवाद, जीवघेणी स्पर्धा लचके तोडायला लागली. . रोज नवी आव्हान समोर येऊ लागली . . . रोज नव नवीन कृत्रिम गरजांना बळी पडायला लागलो . . . . पण दुर्दैवाने या वेळी "काही झाला नाही, उंदीर पळाला!", "हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . ." अस करून त्या सर्व दुःखांकडे डोळे वटारून बघायला, "फू केलंय ना , मग बरं होईल हा ते" असं म्हणून त्या जखमांवर फुंकर मारायला कोणी कोणी नव्हतं.

    ते जादुई शब्द हरवले होते आता . . . . कदाचित असते तर हे सारं घडलंच नसतं.

    कितीही मोठे झालो तरी त्या 'बालिश' वाटणा-या शब्दांचं खरं मूल्य आता कळायला लागलं. . .

    ते शब्द फक्त सांत्वन करणारे नव्हते तर सामर्थ्य देणारे होते. आपलं दुःख विसरून जगापुढे पुन्हा दिमाखात उभं राहायला शिकवणारे, आपल्या जखमा विसरून पुन्हा खेळायला लावणारे शब्द होते ते. वर वर पोरकट वाटणाऱ्या या शब्दांमध्ये प्रेम, माया आणि विश्वास यांचं प्रचंड सामर्थ्य होतं.

    कधीतरी वाटतं कि कितीही मोठं झालो आणि कितीही मोठं संकट आल, तरी जर का पुन्हा कोणी ". . . . उंदीर पळाला!", "हाट रे. . . . " “फू. . ." हे शब्द उच्चIरले, तर सारी संकट, सारी दुःखं पळून जातील त्या लहानपणीच्या अदृष्य उंदराप्रमाणे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी या नियतीशी दोन हात करायला, पुन्हा एकदा त्या ओपन वर्ल्ड मध्ये दंगा करायला आपण सज्ज होऊ. . . . .

    माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी त्या 'फु sss' ची गरज पडतेच. अगदी आई बाबांना सुद्धा . . . . .
    त्याला/ त्यांना त्याच्या/ त्यांच्या किमान एका विश्वासू माणसाकडून मिळालेली एक 'फू sss' नवसंजीवनी देऊन जाते.

    जाता जाता वि. वा. शिरवाडकर यांच्या कालातीत कवितेतील एक ओळ आठवते:

    *"मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा. . . "*

    -माझ्याकडून एक फूsssss सर्वांच्या संकटासाठी!!🌷

    ReplyDelete
  166. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣कोई 23 साल पहले अनिल कपूर श्रीदेवी और उर्मिला मातोंडकर की फिल्म आई थी जुदाई।
    .
    .
    .
    इसमें उर्मिला अनिल को पसंद करने लगती है और उसे हासिल करने के लिए
    श्री देवी को 1 करोड़ रूपये ऑफ़र करती है..
    .
    .
    जिसे श्री देवी स्वीकार कर अनिल की शादी(दूसरी) उर्मिला से करने को तैयार हो जाती है..
    .
    .
    आज अख़बार में .. भोपाल की एक खबर छपी है..
    .
    जिसमे एक 52 वर्षीय महिला का दिल अपने सहकर्मी 42 वर्षीय पुरुष पर आ गया
    जिसके दो बच्चे भी है..
    उसने परिवार न्यायालय में
    काउंसलिंग के दौरान
    .
    एक 60 लाख का डुप्लेक्स मकान 27 लाख की ऍफ़ डी और 1 प्लाट
    जिनकी कुल कीमत लगभग
    सवा करोड़ होती है के बदले में पहली पत्नी से उसके पति को खरीद लिया ..
    .
    इस घटना से .. यह प्रमाणित होता है .. कि 1997 से लेकर .. आज तक ...
    .
    .
    विवाहित पुरुषो की कीमत में कोई ख़ास वृद्धि नहीं हुई है.. 🤣🤣🤣
    .
    .
    1997 में अनिल कपूर 1 करोड़ में बिके थे.. 2021 में भोपाल वाले भाई साहब .. सवा करोड़ में बिके ... 😢😢
    .
    .
    इस खबर को पढ़ कर ..
    ग्रुप के कुछ पुरुषों का कहना है .. कि पैसों की कोई बात नहीं
    *पहले कोई ऑफ़र तो आये..* 🤣🤣

    ReplyDelete
  167. *सामान्य माणूस*

    महिना पगार *२०,०००/-* (एवढा पण खूप जणांना नसतो)
    म्हणजे वर्षाला *२,४०,०००/-*
    *२५* वयापासून *६०* वयापर्यंत काम, म्हणजे *३५* वर्षे काम.
    २,४०,०००X३५ = ८४, ००,०००/-
    म्हणजे आपण *आयुष्यभर* काम करून *१ करोड* पण नाही कमवत.

    *राजकारण्यांची मुलं*

    *पार्थ पवार:-* ४१ कोटी...
    *आदित्य ठाकरे:-* १६ कोटी...
    *रोहित पवार:-* २७ कोटी

    किती काम करतात ही *पोरं....*
    ह्या कामदार *पोरांचा आदर्श* घेतला पाहीजे.......
    पहा *कमी वयात किती पैसा* कमवतात.
    आणि आपण बसतो *पोस्टर चिटकावीत* आणि या *नेत्यांची हाजी हाजी* करत..
    यांच्या नावाने आपल्याच *मित्रांशी, नातेवाईकांशी* भांडत..

    *उदाहरण....*

    एका *व्यक्तीने* दुसऱ्या *व्यक्तीचा* *डोक्यात दगड* घालून *खून* केला.
    *मरणारा* तर मेलाच नंतर *मारणाराही* मेला.
    पण तो *" दगड "* मात्र तिथेच पडलाय.
    जगाला ओरडून सांगतोय की *मी किती मोठा पराक्रम* केला आहे.
    *दोघांचा* ही जीव घेतला.......

    *सावधान...........*

    समाजात असे काही *दगड* आहेत जे *आपल्याला भांडायला* लावतात.
    एकमेकांची *डोकी* फोडायला लावतात.
    *नुकसान* आपले होते,
    *बरबाद* आपण होतो
    आणि
    *दगड* मात्र बाजूला होतात.....

    *भारत* हा जगातील एकमेव असा *देश* आहे की इथल्या *तरुणांना* आणि *जनतेला* आपल्या *स्वतःच्या भविष्यापेक्षा* या दळभद्री *नेत्यांच्या भविष्याची* जास्त चिंता आहे.

    मला एक माहिती आहे कि *कोणीही कितीही जवळचा निवडून आला* तरी *आपलं आणि आपल्या परिवाराचे पोटाची खळगी* आपल्यालाच भरायची आहे.

    *एक सुजाण नागरिक,*

    ReplyDelete
  168. ३५० वर्षापुर्वी अहद तहद पेशावर अवघा मुलूख अपला हि उद्घोषणा करून भारतीय रयतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद निर्माण करणारे यवनी सत्ताधिशांच्या पोलादी साखळदंडांचा विनाश घडवत भारतीयांच्या मनाननात स्वतंत्र्याची उर्मी जागृत करणारे महान रणमार्तंड शिवछत्रपतींना मानाचा मुजरा..🙏🏻🙏🏻

    द्या बत्ति तोफेला, वाजुदे नगारे, कळुदे आलम दुन्याला , आपले धनी छत्रपती होतायत....

    शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..👑🧡

    #अखंड_हिंदुस्थानचा_पहिला_स्वातंत्र्य_दिन
    #एकच_धून_६_जून

    ReplyDelete
  169. *🌹दिनविशेष दि. ६ जुन २०२१🌹*
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    *वैशाख कृ. ११ अश्विन 🌷अपरा एकादशी*
    *शिवराज्याभिषेक सोहळा 🚩 किल्ले रायगड*
    ====================
    *अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका*
    *आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका.*
    *त्याचे कारण असे आहे,*
    *अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही,*
    *आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.*

    *क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा,*
    *सादेला प्रतिसाद देणं ही माणुसकीची खरी गरज आहे...*
    *जसे प्रकाशाच्या सहाय्याशिवाय वस्तु दिसत नाही, तसे चांगल्या विचारांशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही*
    *शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा*
    🌹🙏🌹*
    """"""""""""""""

    ReplyDelete
  170. आजच्या महामारी च्या काळात मनुष्य विसरत चाललाय त्यासाठी आठवण करुन देतोय *चढता सूरज धीरे धीरे...*

    आज ज्या गाण्याबद्दल लिहिणार आहे ती एक कव्वाली आहे. साधारणतः १९७० च्या दशकात लिहिली गेलेली आणि गायली गेलेली. पण आज सुद्धा ती ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. *शायर कैसर रत्नागिरवी यांचे शब्द आणि मशहूर कव्वाल अझीझ नाझा* *यांची गायकी* यांचा सुरेल संगम या कव्वाली मध्ये दिसून येतो. तसे पाहिले तर कव्वाली हा इस्लामिक गायन प्रकार. त्याची भाषाही उर्दू; पण तरीही *भाषेच्या, धर्माच्या भिंती तोडून कव्वालीने भारतीय मनावर पकड मिळवलेली आहे*. कव्वाली म्हटले की माझ्या डोळ्यासमोर येतो तो श्रीरामपूर गावातील सय्यदबाबांचा उरूस. ३ दिवस चालणाऱ्या या उरुसात एक दिवस कव्वालींचा कार्यक्रम असतो. अनेक ठिकाणचे कव्वाल इथे येवून आपापल्या कव्वाल्या सादर करतात. त्या प्रत्यक्ष ऐकणे हा एक खूप छान अनुभव असतो. अशाच उरुसामधून मला कव्वालीची ओळख झाली. तसे चित्रपटातही अनेक कव्वाली हिट झाल्या आहेतच. एक विशिष्ट आवाज, एक विशिष्ट चाल, एक विशिष्ट गायनाची पद्धत म्हणून कव्वालीचा उल्लेख करता येईल. बऱ्याचश्या कव्वाल्या जरी अल्लाहचे गुणगान करणाऱ्या असल्या तरी त्यात काही प्रमाणात विविधताही आढळते. उदा. “झूम बराबर झूम शराबी” ही कव्वाली दारू बद्दल आहे किंवा “ये माना मेरी जां मुहब्बत सजा है” ही कव्वाली प्रियकराचे भाव उत्कटतेने सादर करताना दिसते तर “यारी है इमान मेरा” या कव्वालीत मित्रप्रेम दिसते.

    मी निवडलेल्या कव्वालीत मात्र आपल्या जीवनाचे सार सांगितले गेले आहे. म्हणजे माणूस आपल्या काहीश्या यशाने खूप अहंकारी बनतो. इतरांना तुच्छ लेखायला लागतो पण तरीही ते काही शाश्वत नाही. कधी ना कधी त्याचा अंत हा ठरलेलाच. पृथ्वीवर जो जन्माला येतो त्याला एक दिवस इथून जावेच लागते आणि जसे तो येताना काही घेवून येत नाही तसेच जातानाही काहीच नेत नाही. हाचं भावार्थ या कव्वालीत आहे. आता डायरेक्ट मूळ पदावरच येतो... मी निवडलेली कव्वाली आहे “चढता सुरज” ही. आतापर्यंत मी ही कव्वाली अनेकदा ऐकली आहे पण तरीही परत परत ऐकताना कुठेही बोर वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे त्याची चाल. माणूस आधी चाल ऐकतो आणि नंतर शब्द. जर शब्द कितीही चांगले असले पण चाल व्यवस्थित नसेल तर ते पाहिजे तितके परिणामकारक होत नाहीत. असो...

    सुरुवातीलाच जो शेर आला आहे त्यातच खरं तर सगळा अर्थ शायरने सांगून टाकला आहे.

    *हुये नामवर बेनिशाँ कैसे-कैसे !*
    *जमीं खा गई, नौजवान कैसे-कैसे !*
    *आज जवानी पर इतराने वाले, कल पछताएगा,*
    *चढता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जायेगा ॥*

    कितीही मोठे नांव असले, कितीही कीर्ती मिळवली आणि कितीही सत्ता, पैसा, ताकद मिळवली तरीही शेवटी एक दिवस त्यातील काहीच राहत नाही आणि नंतर तर लोकं त्याचे नांवही लक्षात ठेवत नाहीत हेच पहिल्या ओळीत शायरने सुचवले आहे. आता पर्यंत अनेक राजे, महाराजे या पृथ्वीतलावर होऊन गेले पण त्यांच्या मृत्युनंतर आज जर कुणाला त्यांच्याबद्दल विचारले तर कित्येकांना त्यांचे कर्तुत्वचं काय पण नांवही माहित नाही. आणि म्हणून शायर आधीच आपल्याला सावध करत आहे की बाबारे... जरी आज तू तरुण आहेस, बलवान आहेस, धनवान आहेस तरी त्याचा गर्व करू नकोस... नाहीतर उदया तुला पश्चताप करावा लागेल यात संशय नाही. दुनियेची ही रीतच आहे की दिवसा उगावणारा सूर्य देखील संध्याकाळी मावळतोचं.

    *तू यहां मुसाफ़िर है, ये सरा-ए-फ़ानी है,*
    *चार रोज़ की मेहमां तेरी जिंदगानी है,*
    *ज़र, जमीं, ज़ेवर कुछ न साथ जायेगा ,*
    *खाली हाथ आया हैं, खाली हाथ जायेगा ।*
    *जान कर भी अनजाना बन रहा है दीवाने ,*
    *अपनी उम्र-ए-फ़ानी पर तन रहा है दीवाने ।*
    *इस कदर तू खोया है, इस जहां के मेले में,*
    *तू खुदा को भूला है, फ़ंस के इस झमेले में ।*

    अरे तू इथे फक्त एक यात्रेकरू आहेस. हा मृत्युलोक आहे आणि इथे माणसाचे जीवन हे फक्त काही दिवसांचेचं असते. इथे तुला कितीही लोकं मिळू दे, जमीन मिळू दे, धनदौलत मिळू दे... यातील काहीच शेवटी तुझ्याबरोबर येणार नाही. तू जसा येताना रिकाम्या हाताने आलास तसाच रिकाम्या हाताने जाणार आहेस. हे सगळे तुला माहित नाही असे नाही, पण तरीही हे सगळे तू मान्य करायला तयार होत नाहीयेस. आणि आजची भोवतालची परिस्थिती पाहून वृथा अभिमान करतो आहेस. बरे या सगळ्यात तू इतका गुरफटून गेला आहेस की तुला या सगळ्यांपुढे ईश्वराच्या अस्तित्वाचेही स्मरण राहिले नाही.

    ReplyDelete
  171. आज तक तो देखा है, पाने वाला खोता है,*
    *ज़िंदगी को जो समझा ज़िंदगी पे रोता है,*
    *मिटने वाली दुनिया का ऐतबार करता है*,
    *क्या समझ के तू आखिर इस से प्यार करता है ?*
    *अपनी-अपनी फ़िक्रों में जो भी है, वोह उलझा है,*
    *ज़िंदगी हकीकत में क्या है, कौन समझा है ?*
    *आज समझलें, कल यह मौका, हाथ न तेरे आयेगा,*
    *ओह गफ़लत की नींद में सोने वाले, धोखा खायेगा ।*

    आज पर्यत पहात आलो आहे की जो एखादी गोष्ट मिळवतो त्याला एक दिवस ती गमवावी लागतेच. ज्याला ही गोष्ट समजली त्याला जीवनाचे काहीच मोल राहत नाही; आणि मग तो परत या जीवन मृत्यूच्या फेऱ्यात अडकू नये यासाठी प्रयत्नशील होतो. अरे एक दिवस तर या पृथ्वीचेही अस्तित्व संपणार आहे मग असा कोणता विचार करून तू या मोहात अडकतो आहेस? जो तो आपापल्या भविष्याच्या चिंतेत अडकलेला आहे, त्यामुळे हे जीवन काय आहे हे तरी कुणाला कुठे नीटसे उमगले आहे? त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. आजूनही यांवर विचार कर. कारण हे संधी हुकली तर परत तू तुझ्या नेहमीच्या चिंतांमध्ये अडकल्यावर परत संधी मिळेलच याची शाश्वती नाही. अजूनही बेसावधपणे झोपून वेळ दवडू नकोस. नाहीतर तुला सावरण्याचाही वेळ मिळणार नाही...

    *मौत ने जमाने को क्या समां दिखा डाला,*
    *कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला ।*
    *याद रख उस सिकंदर के हौसले तो आली थे,*
    *जब गया था दुनिया से, दोनो हाथ खाली थे ।*
    *अब ना वोह हलाकू है, और ना उसके साथी है*,
    *जंग-जु ना पौरस और ना उसके हाथी है ।*
    *कल जो तनके चलते थे, अपनी शानों शौकत पर,*
    *शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर ।*

    मृत्यू ने आता पर्यंत अनेक लोकांचा अंत केला आहे. ज्यावेळेस सिकंदर पृथ्वी जिंकण्यास आला त्यावेळेस त्याच्यात हिम्मत, जुझारुपणा याची काहीच कमी नव्हती, पण ज्यावेळेस त्याचा अंत झाला त्यावेळेस मात्र त्याने जिंकलेल्या गोष्टींपैकी कोणतीच गोष्ट त्याला बरोबर नेता आली नाही. आता तो दुष्ट आणि सगळ्यांचा कर्दनकाळ ठरणारा हलाकू आणि त्याचे साथीदार राहिले नाहीत की शूर लढवय्या पौरस ही राहिला नाही. त्यांची धनदौलतही राहिली नाही. पूर्वी हे जे राजे महाराजे अगदी आढ्यतेने चालायचे आज त्यांच्या कबरीवर साधा दिवाही तेवत नाही.

    *अदना हो या आला हो , सबको लौट जाना है,*
    *मुफ़्लिस-ओ-तवंगर का कब्र ही ठिकाना है ।*
    *जैसी करनी-वैसी भरनी, आज किया कल पायेगा,*
    *सर उठा कर चलने वाले, एक दिन ठोकर खायेगा ।*

    लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकालाच एक दिवस जायचे आहे, सगळ्यांचे शेवटचे ठिकाण हे पंचतत्वात विलीनीकरण हेच तर आहे. तुम्ही जसे कराल, जे पेराल तेच नंतर उगवणार आहे. फक्त तोंड वर करून चालत राहिलात तर ठेच ही लागणारच... त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही हेच शायर जीव तोडून सांगतो आहे.

    *मौत सबको आनी है, कौन उससे छूटा है,*
    *तू फ़नाह नहीं होगा, ये खयाल झूठा है ।*
    *सांस टूटते ही सब रिश्ते टूट जायेंगे,*
    *बाप, मां, बहेन, बिवी, बच्चे छूट जायेंगे ।*
    *तेरे जितने भाई है, वक्त का चलन देंगे,*
    *छीन कर तेरी दौलत, दो ही गज कफ़न देंगे ।*
    *जिन को अपना कहता है, कब यह तेरे साथी है ?*
    *कब्र है तेरी मंजिल और यह बाराती है ।*

    मृत्यू हा तर सगळ्यांनाच येणार आहे. त्यापासून आज पर्यंत कुणीच सुटलेले नाहीत. जर तुला असे वाटत असेल की तू त्यापासून वाचू शकतोस तर हे पूर्णपणे चूक आहे. एकदा का आत्मा शरीरातून निघून गेला की मग त्या शरीराचे कोणतेच नाते राहत नाहीत. आईवडील असो वा भावंड किंवा बायको मुलं सगळेच दूर होतात. ज्यांना तुम्ही भाऊ म्हणतात तेही इतरांसारखेच बनतात आणि जी काही धनदौलत तुम्ही कमावली आहे ती तर घेऊन टाकतातच, पण त्याच्या बदल्यात आपल्याला फक्त काही मीटरचे कफन देतात. ज्यांना तू स्वतःचे मित्र, परिवार म्हणतो आहेस हे फक्त तेवढ्या पुरतेच आहेत. बाकी ज्या वेळेस तुझा मृत्यू होईल त्यावेळेस फक्त तुला जायचे आहे आणि हे सगळे लोकं फक्त काही पावले बरोबर असतील आणि नंतर आपापल्या मार्गाने निघूनही जातील.

    ReplyDelete
  172. लाके कब्र में तुझको मुर्दा-पाक डालेंगे,*
    *अपनेही हाथों से तेरे मुंह में खाक डालेंगे ।*
    *तेरी सारी उल्फ़त को खाक में मिला देंगे* ,
    *तेरे चाहने वाले कल तुझे भुला देंगे ।*
    *इसलिए ये कहता हूं, खूब सोचलें दिलमें,*
    *क्यूं फ़सायें बैठा है, अपनी जान मुश्किल में ?*
    *कर गुनाहों से तौबा, आगे वक्त संभल जाए*
    *दम का क्या भरोसा है, जाने कब निकल जाए ।*
    *मुठ्ठी बांध के आने वाले... हाथ पसारे जाएगा ।*
    *धन-दौलत-जागीर से तुने क्या पाया है, क्या पायेगा ?*

    जे तुझे पार्थिव असेल ते कबरीत टाकून त्यावरच स्वतःच्या हाताने माती टाकणारे हे लोकं नंतर काही दिवसातच तुला पूर्णतः विसरून जातील. आणि यांनाच तू आपले सगेसोयरे म्हणतो आहेस? म्हणून परत एकदा सांगतो... विचार कर... नीट विचार कर... आज जर तू तुझं वर्तन सुधारलं तर उदया तू जेंव्हा देवाच्या दरबारात उभा राहशील त्यावेळेस तुला त्रास होणार नाही. त्यासाठी आजपासूनच त्याची सुरुवात कर... काय माहित उदया कसा येईल? शेवटी तुला मोकळ्या हातानेच जायचे आहे. पैशाने या गोष्टी विकत घेता येत नाहीत. त्यासाठी सद्वर्तनचं महत्वाचे आणि गरजेचे असते.

    खरं तर या कव्वाली मध्ये प्रत्येकाच्या जीवनाचे सारचं दिलेले आहे. जर तुम्ही मरताना काहीच नेऊ शकणार नसाल, तर मग हा सगळा खटाटोप कशासाठी? पण नेमका माणूस हेच विसरून जातो. पैशाच्या आणि संपत्तीच्या मोहात अनेक अनैतिक गोष्टी करतो आणि स्वतःचा शेवट वाईट करून घेतो. असे म्हणतात की माणूस मेल्यावर त्याच्या कर्तुत्वाने जिवंत राहतो पण त्यासाठी त्याने चांगले वर्तन केले पाहिजे. हाच सुंदर संदेश ही कव्वाली आपल्याला देते. जर याप्रमाणे प्रत्येकाने आपले वर्तन सुधारले तर ही पृथ्वी मृत्युलोक न राहता स्वर्ग बनेल.

    ReplyDelete
  173. *माणसं मनातली.....*

    *मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं....*

    *काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच...*

    *चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं....*

    *शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं....*

    *शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते....*

    *म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही , देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो....*

    *आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं !!*

    *आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं , ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई....*

    *ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.*

    *आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत....*

    *कदाचित , पुन्हा भेटतील , न भेटतील ?*

    ~~ श्री व. पु. काळे !

    Good morning 🌹

    ReplyDelete
  174. *स्मृतिगंध .....* 👌🏼👌🏼

    मला आठवतंय,...
    *खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !*
    सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा !
    भरपूर उपभोगलं त्यामुळे. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात... कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची...

    *आता तसं नाही...*
    लहानपणीच खूप मोठी होतात मुलं !
    खूप महाग झालंय बालपण !

    *पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती,*
    फुल टाईम 'आईच' असायची तेव्हा ती !
    आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची.

    *आता 'मम्मी' थोडी महाग झालीय*
    जॉबला जातेयं हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते!

    *मित्र* सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा ! हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं *बट्टी* म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी !

    *आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,*
    *"डोन्ट शेअर युअर टिफिन हं !"*
    मैत्री बरीच महाग झालीय आता.

    *हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते !* सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती.

    *घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना* पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ ! इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे !

    *ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं.*
    फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची. वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची.

    *आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय,*
    ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

    एवढंच काय, तेव्हाचे
    *आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले.*
    शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. सकाळी फोडणीचाभात/पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड ! रात्री गरम खिचडी, की झाला संसार. ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची.

    *आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं !*
    Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय, मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं !

    *कालपरवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं,*
    पण आता तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय.

    *म्हणून म्हणतोय आहोत तोवर आठवत रहायचं,*
    नाहीतरी ह्या *स्मृतीगंधा* शिवाय आहे काय आपल्याजवळ !
    🌹🌹🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  175. *अल्कोहल की महत्ता...*

    • घाव साफ करने के लिए अल्कोहल
    • बेहोशी के लिए अल्कोहल
    • खुशी का इजहार के लिए अल्कोहल
    • गम भुलाने के लिए अल्कोहल
    • ठंड से बचने के लिए अल्कोहल
    • ज्यादा गर्मी पड़ने पर अल्कोहल
    • तनाव खत्म करने के लिए अल्कोहल
    • पार्टी में गेस्ट के स्वागत के लिए अल्कोहल
    • यारों की महफिल जमाने में अल्कोहल
    • भैरों बाबा का प्रसाद अल्कोहल
    • वोट पाने के लिए अल्कोहल
    • अर्थव्यवस्था बचाने के लिए अल्कोहल
    • ....और तो और....अब तो कोरोना से बचने के लिए भी अल्कोहल

    हे विधाता...!! कहीं हम लोगों ने अमृत पहचानने में चूक तो नहीं कर दी। 😱
    🍻🍺🍷🥃🍺🍻🥂🍷🥃

    ReplyDelete
  176. *जय भारत,जय महाराष्ट्र🇹🇯One of the main reasons that we lose our enthusiasm in life is because we become ungrateful. We let what was once a miracle become common to us. We get so accustomed to his goodness it becomes a routine. It's our faith that activates the power of God.*

    जरूरी नही कि जिसमें साँसे नहीं वही मुर्दा हैं। मैं तो यह कहता हूँ जिसमें इन्सानियत नहीं हैं वो कौन सा जिन्दा हैं।

    *In Life any RELATION is never Planned, nor it Happens for a Reason But When Relation is Real, It becomes Plan for Life & Reason for Living.*

    🌹 *सुप्रभात*🍥

    09/06/2021 lakshvedhimm. blogspot. com cont.9876 8 24 365 ,lakshvedhimm@gmail.com
    खेलाे भारत खेलाे🎻
    🚴‍♂️🏇⚽🏑⛹️‍♀️

    ReplyDelete
  177. हा विनोद वाचून हसू नये. रामू मालकाच्या व्हि’स्कीच्या बाटलीतील एक -दोन पेग रोज पो’टात रिचवायचा आणि नंतर त्या बाटलीत तेवढेच पाणी ओतायचा. मालकाला त्याचा संशय यायचा.
    एके दिवशी मालक आपल्या पत्नीसोबत ड्राइंग रुममध्ये बसले होते. त्यांनी तेथूनच किचनमध्ये असलेल्या रामूला जोरात हाक मा’रली.
    #मालक(ओरडून): रामू ऽ ऽ ऽ
    #रामू (किचनमधून): काय मालक.. मालक: माझ्या बाटलीतून व्हि’स्की काढून कोण पितो…? किचनमधून काहीच उत्तर आले नाही. मालकाने तोच प्रश्न पुन्हा विचारला पण रामूने काहीच उत्तर दिले नाही.
    मालक रागातच किचनमध्ये गेले आणि रामूला म्हणाले : “हे काय चाललय ? मी तुला हाक मा’रली तर ओ देतोस पण पुढच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाहीस. असे का…?”

    #रामू: “मालक कीचनमध्ये फक्त नाव ऐकायला येते…. बाकी काहीच ऐकू येत नाही.” मालक: “हे कसे शक्य आहे? ठिक आहे .आता मी किचनमध्ये थांबतो आणि तू मला ड्राइंग रुममधून प्रश्न विचार आणि बघच मी तुला खोटा पाडतो ते.”
    रामू ड्राइंग रुममध्ये मालकीणीच्या बाजूला उभा राहून जोरात ओरडतो…… रामू: ” मालक ऽ ऽ ऽ “ ….
    #मालक: ” हां बोल रामू.”
    #रामू: ” आपल्या कामवाल्या बाईला नवीन मोबाईल कोणी घेवून दिला…?” किचनमधून काहीच उत्तर आले नाही.
    #रामू: ” तिला कारमध्ये बसवून फिरायला घेवून कोण गेले होते…??” किचन पुन्हा शांतच……… मालक किचनमधून ड्राईंग रुममध्ये आले आणि म्हणाले…
    “अरे, हा तर खरोखर चम’त्कार आहे. किचनमध्ये फक्त नावच ऐकायला येत आहे, बाकी काहीच ऐकू येत नाही.” 😬😄😂😬😄😂

    ReplyDelete
  178. एकीकडे वायरस ची लहर🐞
    दुसरीकडे पावसाचा कहर..⚡
    समजत नाही⁉️
    वाफ घ्यावी💨
    का,🤔
    हाफ 🥃 घ्यावी..

    🌪️ *Happy Monsoon* ⛈️

    ReplyDelete
  179. डॉक्टर : *मी खात्री देतो की ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही चालत घरी जाऊ शकाल.*



    पुणेकर रुग्ण: *म्हणजे? रिक्शापुरते देखील पैसे उरणार नाहीत कां माझ्याकडे?*
    😜😅😂😂

    ReplyDelete
  180. बायको दोन प्रकारची असते 😊

    पहिली....
    जी, नवऱ्याचं सगळं ऐकणारी, त्याचे विचार समजून घेणारी, त्याच्याकडे प्रेमाने वागणारी, कधीही कसली मागणी न करणारी आणि काय तर नवरा कितीही रागावला तरी सदा हसत राहणारी 😊
    .
    .
    दुसरी
    .
    .
    .
    .

    जी सगळ्यांकडे आहे

    🙈😂😃🙆‍♂️🏃🏃🏃

    ReplyDelete
  181. नागपुर ते मुंबईसाठी विमानाने आकाशात झेप घेतली..... विमान स्थिर झाल्यावर विमानाचा वैमानिक माईकवरुन प्रवाशांशी संवाद साधतो आणि एक सुखद आश्चर्य..... वैमानिक चक्क मराठीत बोलतो....

    *नमस्कार, या फ्लाईट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.... हवामान साफ आहे आणि आपण लवकरच मुंबईला पोहचु*.....
    आणि मध्येच ओरडला

    *आयचा..... मेलो मेलो मेलो ?????*

    विमानात सर्वत्र सन्नाटा पसरतो....सर्व जण
    काळजीत पडतात काय झाले असेल अचानक ???

    काही मिनिटात वैमानिक माईक वर परत येतो
    आणि म्हणतो :
    *क्षमा करा, कदाचित तुम्ही
    घाबरला असाल, पण सगळे काही ठीक आहे..... या हवाई सुंदरीने माझ्या मांडीवर गरम गरम कॉफी सांडली म्हणून मी तसा ओरडलो....
    . तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही माझी पँट पुढच्या बाजूने पाहू शकता.....

    त्यावर एक मराठमोळा प्रवासी ओरडून बोलतो :

    *तुझ्या आयचा ........ त्यापेक्षा तू आमची पँट मागच्या बाजूने येऊन बघ*.....

    😇😇😇

    😃😃😂
    *हसत रहा*
    *हसवत रहा*

    ReplyDelete
  182. *आई ही आई असते...*


    ●आयझॅक न्यूटनची आई :.... पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का.....??


    ●आर्किमिडीजची आई : गाढवा! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण.......?

    ●एडिसनची आई : अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल...... पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं............!


    ●जेम्स वॅटची आई : सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या.....! गॅस बंद कर आधी तो........!

    ●ग्रॅहम बेलची आई : ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. .....पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चालणार नाही......!

    ●मोनालीसाची आई : अग मेले ; तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय........?????


    ●गॅलेलियोची आई : मेल्या! तुझ्या त्या टेलेस्कोप मधून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर काय उपयोग त्याचा.....??

    ●कोलंबसची आई : कुठे ही जा, कितीही फिर,..... पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी......?

    ●मायकल अँजेलोची आई : इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे.....चालेल एकवेळ.......पण ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय माझं.......!

    ●बिल गेट्सची आई : दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण अडल्ट साईट बघताना दिसलास तर ..... माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते........!

    ●फॅरेनहाइटची आई : त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार ....... ?

    ......आणि शेवटी..

    ●अलबर्ट आईनस्टाइनची आई : कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की ......!!!

    😃😃😃😃😃😃😃

    ReplyDelete
  183. *निवृत्ती नंतर*
    ----------------
    *!!पहाटे उठावे स्वतः चहा करावा!!*
    *!!झोप मोडेल असा आवाज नसावा!!*
    *!!प्राणायम करावा योग साधावा!!*
    *!!हाडे मोडतील इतपत तो नसावा!!*
    *!!फिरायला जावे प्रमाणात असावे!!*
    *!!सोबत मोबाईल खिशात असावा!!*
    *!!पडाल कोठे तर नक्की सापडाल!!*
    *!!आंघोळीला तुमचा नंबर शेवटचा!!*
    *!!न रागावता गोड मानुन घ्यावा!!*
    *!!किराणा भाजी पोस्ट बँक*
    *फिरणे समजुन आनंद घ्यावा!!*
    *!!ज्येष्ठ मंडळीचा कट्टा असावा!!*
    *!!पण त्यात कुठला वाद नसावा!!*
    *!!मनमुराद गप्पांचा आनंद घ्यावा!!*
    *!!लिहीणे वाचणे वाजवणे गाणे*
    *एखादा तरी छंद नक्की असावा!!*
    *!!मी कोणी मोठा होतो हे विसरा!!*
    *!!मोठेपणाची झुल खुंटीवर ठेवा*
    *!!मित्रमंडळी सगे सोयरे नातीगोती!!*
    *!!लक्षात ठेवा हीच कामाला येती!!*
    *!!आता काय ऱ्हायल ? म्हणु नका!!*
    *!!कुणाला उपदेश करत सुटु नका!!*
    *!!पर्यटन सिनेमा नाटक तमाशा!!*
    *!!राहुन गेले असेल तर उरका!!*
    *!!पत्नीला सोबत घ्या विसरु नका!!*
    *!!प्रकृती आणि गरजेपुरती पैसा येती कामा!!*
    *!!या दोघाना सांभाळून ठेवा!!*
    *!! "मी" आणि "माझे" "मीपणा"*सोडा!!*
    *!!धनसंपत्ती, सोनेनाणे भौतिक सुखांची आसक्ती सोडा यात गुंतुन राहू नका!!*
    *संध्याछाया भिववती हृदया*
    *हे विसरण्याची साधावी किमया!!*
    *सप्रेम सादर*
    💐🙏🏻🙏🏻💐
    आपल्याला ही पोस्ट आवडलं असेल तर पुढील ग्रुपवर पाठवावा.

    ReplyDelete
  184. *🌹कोरोना लसीचे खात्रीने परिक्षण🌹*

    *कोरोना ची लस तयार झाली असेल तर सर्वप्रथम गावातील काड्या/कुरापती/नसते उद्योग करणाऱ्या लोकांना द्या!*

    *हे लोक वाचले तर लस सुरक्षित,अन् मेले तर गाव सुरक्षित...!!*

    *आपला गावकरी.......*
    🌹🤣🤣🌹

    ReplyDelete
  185. चला मंडळी मूड फ्रेश करा.
    😍😍😍😍

    *निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी*

    १) जिवलग मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- *ती तुझ्याकडेच बघतेय*

    २) बस कंडक्टर ने सांगितलेली खोटी गोष्ट- *मागची गाडी रिकामी आहे, त्यात बसा*

    ३) आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट- *फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा*

    ४) सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट- *घर, गाडी आपण एकदाच घेतो, त्यामुळे पैशाचा विचार करू नको*

    ६) नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- *पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं*

    ७) बॉसने प्रमोशन नाकारताना सांगितलेली खोटी गोष्ट- *मी तुझ्यासाठी खूप भांडलो, पण काही उपयोग झाला नाही*

    ८) मुलगी बघायला गेल्यावर सासरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट- *पोहे मुलीनेच बनवलेत*

    ९) मुलाने लग्नाआधी मुलीला सांगितलेली खोटी गोष्ट- *मी Occasionally ड्रिंक्स घेतो*

    १०) पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षकांनी सांगितलेली खोटी गोष्ट- *माझ्यासाठी सर्वच जण विजेते आहेत*

    ११) कपड्याच्या दुकानातील सेल्समनने सांगितलेली खोटी गोष्ट- *हा रंग तुमच्यावर उठून दिसतो*

    १२) "टेबल पार्टनर" ने सांगितलेली खोटी गोष्ट- *बिअर म्हणजे दारू नव्हे*

    आणि सर्वात कळस म्हणजे

    १३) नवर्‍याने बायकोला सांगितलेली खोटी गोष्ट...

    - *तू माहेरी गेलीस की मला मुळीच चैन पडत नाही.*

    😁😜 😂😷

    ReplyDelete
  186. *प्रत्येक हिंदूला "श्रीमद् भगवतगीते"च्या बाबतीत सर्व माहिती असायलाच हवी.*

    ॐ . कुणी कुणाला सांगितली..???
    उ.- श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितली.

    ॐ . कधी सांगितली ???
    उ.- आज पासून ७ हजार वर्षा पूर्वी सांगितली

    ॐ. ईश्वरांनी कोणत्या दिवशी गीता सांगितली..???
    उ.- रविवार च्या दिवशी...

    ॐ. कोणत्या तिथि ला ???
    उ.- एकादशी

    ॐ. कुठे सांगितली...???
    उ.- कुरुक्षेत्रच्या रणभूमि वर...

    ॐ. किती वेळा मध्ये सांगितली..???
    उ.- ४५ मिनीटे..

    ॐ. का सांगितली...???
    उ.- कर्तव्या पासून भरकटलेल्या अर्जुनाला कर्तव्य शिकवण्यासाठी आणि पुढ्या येणाऱ्या पिढ्यांना धर्म, ज्ञान आणि कर्तव्य कर्म शिकवण्यासाठी.. !!!

    ॐ. किती अध्याय आहेत?
    उ.- एकूण १८ अध्याय.. !!!

    ॐ. किती श्लोक आहेत?
    उ.- ७०० श्लोक

    ॐ. गीता मध्ये काय काय सांगितलेले आहे..?
    उ.- ज्ञान-भक्ति-कर्म योग या मार्गांची विस्तृत व्याख्या केली आहे.., ह्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती निश्चितपणे उच्चपदस्थ होतात..

    ॐ. गीते ला अर्जुना शिवाय अजून कोणी कोणी ऐकलेले आहे.. ???
    उ.- धृतराष्ट्र आणि संजय ने..

    ॐ. अर्जुनाच्या आधी गीतेचे पावन ज्ञान कुणाला मिळाले होते.. ???
    उ.- भगवान सूर्यदेवला..

    ॐ. गीतेची माहिती कोणत्या धर्म-ग्रंथ मध्ये आहे.. ???
    उ.- उपनिषदां मध्ये..

    ॐ. गीता कोणत्या महाग्रंथाचा भाग आहे ???
    उ.- गीता महाभारताचा एक अध्याय शांति-पर्व याचा एक हिस्सा आहे...

    ॐ. गीता चे दूसरे नाव काय आहे...???
    उ.- गीतोपनिषद

    ॐ. गीतेचे सार काय आहे.. ???
    उ.- प्रभु श्रीकृष्ण यांना शरण जाणे..

    ॐ. गीते मध्ये कोणी किती श्लोक सांगितले आहेत ???
    उ.- श्रीकृष्ण यांनीे- ५७४
    अर्जुना ने- ८५
    धृतराष्ट्र ने- १
    संजय ने- ४०
    एकूण = ७००

    अर्धवट ज्ञान योग्य ठरत नाही...

    ३३ करोड नाही.. ३३ कोटि (प्रकार) देवी देवता आहेत हिँदू धर्मा मध्ये....

    कोटि = म्हणजे प्रकार ।।

    देवभाषा संस्कृत मध्ये कोटि चेे दोन अर्थ होतात..

    कोटि चा एक अर्थ म्हणजे *प्रकार* होय आणि दुसरा अर्थशास्राचा अर्थ करोड हा ही होतो...

    आपल्या हिंदू धर्माचा चा दुष्प्रचार करण्यासाठी असा बनाव केला गेला की हिंदूंचे के ३३ करोड देवी देवता आहेत... आणि आज आपण पणं हेच बोलतो की आमचे ३३ करोड देवी देवता आहेत...

    एकूण ३३ प्रकार चे देवी देवता आहेत हिँदू धर्मा मध्येे :-

    १२ प्रकार आहेत.,
    आदित्य, धाता, मित, आर्यमा, शक्रा, वरुण, अँश, विवास्वान, पूष, सविता, तवास्था, आणि विष्णु...!

    ८ प्रकार आहेत :-
    वासु:, धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभाष।

    ११ प्रकार आहेत :-
    रुद्र: हर, बहुरुप, त्र्यंबक,
    अपराजिता, बृषाकापि, शँभू, कपार्दी, रेवात, मृगव्याध, शर्वा, आणि कपाली।

    आणि
    अजून २ प्रकार आहेत अश्विनी आणि कुमार.. ।।

    एकूण :- १२+८+११+२= ३३ कोटी

    एक हिंदू या नात्याने आपला
    धर्म ग्रंथ श्रीमद् भगवत गीता जो साक्षात भगवान कृष्णांनी सांगितलेले याची माहिती आपणा सर्वांना कळावी, म्हणून ही पोस्ट लिहिली, आवडल्यास पुढे नक्की अग्रेषित करा आणि आयुष्यात एकदा तरी गीता वाचा. ✍

    🙏🏻 🌹... *जय श्रीकृष्ण* ...🌹 🙏🏻

    ReplyDelete
  187. *😆😅*
    *ऐलोपेथी* और *आयुर्वेद* में भले ही
    विवाद हो जाए,,
    .
    .
    .
    .
    .
    पर इतिहास गवाह है। कि आज तक
    *अंग्रेजी वाईन* और *देसी ठर्रे* मे कभी
    *मनमुटाव नहीं हुआ...।*

    *😋🤓😍🥰😅😛😀*

    *Good Morning*

    *Happy Weekend*

    ReplyDelete
  188. [6/11, 10:01] Press Ranjankar Bharat: *"वेद" वाचणे कदाचित सोपे असेलही..*
    *पण ज्यादिवशी कोणाची "वेदना"*
    *वाचता येईल..*
    *तोच खरा "ईश्वरप्राप्तीचा" दिवस असेल"..!!*
    *🙏🏻🌺‼"शुभ सकाळ"‼🌺🙏🏻*
    [6/12, 07:53] vaishalibhagat1112: "जय भारत,जय महाराषट्र"🇹🇯 Nobody will ever Remember how we Look, how we Speak, what we Did. The only thing they will Remember Life long about us is, how we made them FEEL. The feelings we Leave for the People, is the Impressions we have already Created.

    Have A Wonderful And Cheerful Day. Wishing You A Very Lucky, Happy & Healthy Morning.

    *ये शिकायत ही तो है जो रिश्तों की सलामती का सुबूत देती है। वरना खामोशियों को मैंने अक्सर रिश्तें बिखरते और तोड़ते देखा है। चरित्र और चाय जब भी गिरते हैं, दाग ऐसे लगते हैं कि धोने से भी नहीं जाते है।*

    People always said it's Impossible. But the Truth is this World is made by the People who did things People thought Impossible.

    🍥 *सुप्रभात*🍥

    lakshvedhimm. blogspot.com, lakshvedhimm @gmail.com संपकॆ ( 9876 8 24 365. ) Date*12th June 2021

    *Stay Home Stay Safe*

    🤟☝️🤘✌️✊🤜👊
    [6/12, 09:35] Press Ranjankar Bharat: जीवन म्हणजे झोपळा आहे
    तो जेवढा मागे जातो
    तेवढ्याचप्रमाणात पुढे येत असतो,
    त्यामुळे जीवनात घाबरू नका
    दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतं....भारत रांजणकर

    😀 शुभ सकाळ 😀

    ReplyDelete
  189. सुखाचा चहा*
    "रस्त्यातच त्याला पावसाने गाठलं,..आधीच सकाळपासुन वैतागलेला तो त्रागा करत त्याने गाडी बाजूला घेतली,..रस्ता तसा रोजचा परिचयाचा पण कधी थांबव लागलं नव्हतं,..ह्या सहा महिन्यात पहिल्यांदा तो थांबला,..पत्र्याच्या शेड खाली,..छोटीशी चहाची टपरी होती,.. तसही आज सकाळच्या घटनेमुळे चहा प्यायचा राहिला होता आणि आता वातवरणही छान होतं,..हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणार नव्हता,....."
    टपरीवर एक जोडपं आणि छोटं मुल होतं,.. ते मुल पत्र्यावरून पडणाऱ्या पन्हाळ्याच्या पाण्याखाली हात नाचवत होतं आणि खळखळून हसत होतं,.. मध्येच ओला हात आई बाबांवर झटकत होतं आणि त्याचा हा खेळ हे दोघे हसुन बघत होते,..,..त्याने चहाची ऑर्डर दिली आणि ओल्या झालेल्या बाकड्यावरचं पाणी झटकत तो बसला,..एकदम थंड स्पर्श त्या टेबलाचा त्याला झाला,.. त्याच त्यालाच छान वाटलं,..समोर रस्त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेली शेती आणि त्यामागे उभे अवाढव्य हिरवेगार डोंगर,....चिंब पावसात धूसर होऊन मजा करत उभे असलेले दिसले हे सगळं बघताना त्याचा फोन वाजला,....बायकोचाच त्याने कट केला सकाळपासुन हा पाचवा फोन तिचा काहितरी चुका करत राहते आणि आपला मूड घालवते लग्नाला अजून चार महिने नाही झाले पण बोर झालं हे सहजीवन या भावनेने त्याने फोन कट केला,..,.
    तेवढ्यात चहाचा ग्लास घेऊन तो टपरिवाला समोर आला,...आणि तितक्यात त्या बाई कडून काही ग्लास सुटले हातातून आणि त्या शांत वातावरणात खळकन आवाज झाला,..ते मुल क्षणभर थबकलं पाणी खेळताना,..तर त्या माणसाने हाताने आणि मानेनेच इशारा केला त्याला काही नाही खेळ तू,..आणि तो काचा भरू लागला,..तिने आवाजाच्या दिशेने बघून हात जोडून चुकीची माफी मागितली,..तर त्याने फक्त डोक्यावर हात ठेवला,..एकूण चार पाच ग्लास फुटले होते म्हणजे आजची कमाई नक्की शून्य,..पण तो माणूस शांत होता,..आता ह्याची बेचैनी अजून वाढली,..ह्याला सकाळचा प्रसंग आठवला,..आपणच मध्ये आलो आणि बायकोच्या हातातला कप फुटला तर आपण किती चिडलो,....

    ReplyDelete
  190. बोललो तिला पण ती शांत होती,.. ह्या वातावरणासरखी आणि आपण ह्या चहासारखं गरम,.. शब्दांच्या वाफा आपल्या तोंडातुन निघत होत्या,..आपलं तर फारस नुकसानही नव्हतं,..पण आपण किती रिएक्ट झालो,...त्यामुळे दिवसभर देखिल आपला मूड खराब होता,... आणि हा माणूस चिडण्याऐवजी उलट काचा वेचून परत आपल्या कामाला लागला,..खुप काही शिकल्यासारखं वाटलं त्याला ह्या अनुभवातून,..तो पैसे द्यायला काऊंटर जवळ आला,..वीसची नोट देताच चहावाला म्हणाला,"सर सुट्टे नाही माझ्याकडे 10 रु दयायला.... तुमच्याकडे असतील तर बघा,....त्याने खिसा तपासला पण नव्हते सुट्टे,.. चॉकलेट देऊ चहावाला म्हणाला,"त्यावर हसुन ह्याने नकार दिला,..आणि म्हणाला,.." असू द्या तुम्हाला नाहीतरी तुम्ही मला एक फार मोठी शिकवण दिली,..ग्लास फुटले तरी किती शांत राहिलात मी तर आज एक कप फुटला म्हणून महाभारत करून आलोय घरात,.."
    चहावाला हसुन म्हणाला,.."तिला दिसत नाही तरी ती माझ्या कामात मदत करते कधीतरी चूक होणारच आपल्याकडूनही होते फक्त आपल्याला रागावणार कोणी नसतं,.... आणि जोडीदाराच्या सतत चुका शोधून त्याला जर अस रागवत राहिलो तर प्रेम करायचं कधी,..आयुष्य क्षणभंगुर आहे होत्याचं नव्हतं कधी होऊ शकतं,... आता हिलाच बघा ना लग्नाच्या वेळी डोळस होती ती आणि एकाएकी दृष्टी गेली,...डॉकटर म्हणाले," येईल दृष्टी परत.." पण कधी ते नक्की नाही,...खुप वाईट वाटलं,..माझी चिडचिड होत होती,...एकदिवस तिनं माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली म्हणाली,"आता मी जे करते ते न चुकता करून दाखवा,..मग लक्षात आलं सगळं किती अवघड आहे,..त्यादिवसापासून ठरवलं किती नुकसान झालं तरी तिला रागवायच नाही,...माणुस नेहमी स्वतःच्या बाजूनी विचार करतो ना सर,..थोडं समोरच्याला समजून विचार केला की लक्षात येत सगळं,..."
    ह्याला आता जास्त आश्चर्य वाटलं अंध बायको असुन किती शांतपणे स्वीकारलं आहे सगळं,... आपण तर जणू चिडणं हा आपला अधिकार आहे अश्या अविर्भावात असतो सतत,....आपली बायको सकाळी किती घाबरली होती,...त्याला आठवलं खरंतर रात्रभर पाय दुःखतात म्हणून कुठले तेल घेऊन मालिश करत बसली होती,..तिला चार दिवसाच्या पाळीने अशक्तपणा येतो,.. मग स्वतःला उभं करायला ती हे प्रकार करते पण आपण तिच्या या कुठल्याच विश्वात नसतो त्यालाच एकदम भरून आलं,.... त्याचे विचार सुरू होते आणि तेवढ्यात मघापासून मोगऱ्याच्या झाडाच्या कळ्या तोडून गजरा बनवून चाचपडत ती टेबलापाशी आली आणि म्हणाली,"दहा रुपये सुट्टे नाहीत तर हा गजरा घ्या,....कुणाचे फुकट पैसे नाही ठेवत आम्ही,..तसही कपाने महाभारत झालं म्हणता घरात ह्या गजऱ्याने मिटवून टाका,..कसं आहे कपातलं वादळ लवकर मिटलं तर संसारा म्हणजे मजा असते नाही का,....?"
    इतक्या बारीक चुका पकडून जर संसार केला तर संसारात एकमेकांना जी मोकळीक द्यायची ती दिली जाईल का,..? साहेब याच रोडवरून रोज येणं जाणं असेल तर येत जा अधून मधून गजरा घ्यायला आणि चहा प्यायला,..तो बघतच राहिला त्या जोडप्याला,..एकमेकांना शारिरीक गुंणानी विसंगत असलं तरी समजून घेणार जोडपं,...आता मुलाला आंनदी होड्या बनवून देत होत आणि ती दिसत नसलं तरी मनाच्या दृष्टीने ती होडी आनंदी गावाकडे जाणारी बघून हसत होती,...हे हास्य खरंच सुखी संसाराची साक्ष होतं,.....
    त्याने गजरा घेतला आणि वीस रुपयात खुप काही मिळालं ह्या भावनेने निघाला,.. गाडीला किक मारताना सहजच टपरिची पाटी बघितली,..त्यावर नाव होतं *सुखाचा चहा...*

    ReplyDelete
  191. "जय भारत,जय महाराषट्र"🇹🇯 Nobody will ever Remember how we Look, how we Speak, what we Did. The only thing they will Remember Life long about us is, how we made them FEEL. The feelings we Leave for the People, is the Impressions we have already Created.

    Have A Wonderful And Cheerful Day. Wishing You A Very Lucky, Happy & Healthy Morning.

    *ये शिकायत ही तो है जो रिश्तों की सलामती का सुबूत देती है। वरना खामोशियों को मैंने अक्सर रिश्तें बिखरते और तोड़ते देखा है। चरित्र और चाय जब भी गिरते हैं, दाग ऐसे लगते हैं कि धोने से भी नहीं जाते है।*

    People always said it's Impossible. But the Truth is this World is made by the People who did things People thought Impossible.

    🍥 *सु िदन*🍥

    lakshvedhimm. blogspot.com, lakshvedhimm @gmail.com संपकॆ ( 9876 8 24 365. ) Date*12th June 2021

    *Stay Home Stay Safe*

    🤟☝️🤘✌️✊🤜👊

    ReplyDelete
  192. *निवृत्ती नंतर*
    ----------------
    *!!पहाटे उठावे स्वतः चहा करावा!!*
    *!!झोप मोडेल असा आवाज नसावा!!*
    *!!प्राणायम करावा योग साधावा!!*
    *!!हाडे मोडतील इतपत तो नसावा!!*
    *!!फिरायला जावे प्रमाणात असावे!!*
    *!!सोबत मोबाईल खिशात असावा!!*
    *!!पडाल कोठे तर नक्की सापडाल!!*
    *!!आंघोळीला तुमचा नंबर शेवटचा!!*
    *!!न रागावता गोड मानुन घ्यावा!!*
    *!!किराणा भाजी पोस्ट बँक*
    *फिरणे समजुन आनंद घ्यावा!!*
    *!!ज्येष्ठ मंडळीचा कट्टा असावा!!*
    *!!पण त्यात कुठला वाद नसावा!!*
    *!!मनमुराद गप्पांचा आनंद घ्यावा!!*
    *!!लिहीणे वाचणे वाजवणे गाणे*
    *एखादा तरी छंद नक्की असावा!!*
    *!!मी कोणी मोठा होतो हे विसरा!!*
    *!!मोठेपणाची झुल खुंटीवर ठेवा*
    *!!मित्रमंडळी सगे सोयरे नातीगोती!!*
    *!!लक्षात ठेवा हीच कामाला येती!!*
    *!!आता काय ऱ्हायल ? म्हणु नका!!*
    *!!कुणाला उपदेश करत सुटु नका!!*
    *!!पर्यटन सिनेमा नाटक तमाशा!!*
    *!!राहुन गेले असेल तर उरका!!*
    *!!पत्नीला सोबत घ्या विसरु नका!!*
    *!!प्रकृती आणि गरजेपुरती पैसा येती कामा!!*
    *!!या दोघाना सांभाळून ठेवा!!*
    *!! "मी" आणि "माझे" "मीपणा"*सोडा!!*
    *!!धनसंपत्ती, सोनेनाणे भौतिक सुखांची आसक्ती सोडा यात गुंतुन राहू नका!!*
    *संध्याछाया भिववती हृदया*
    *हे विसरण्याची साधावी किमया!!*
    *सप्रेम सादर*
    💐🙏🏻🙏🏻💐
    आपल्याला ही पोस्ट आवडलं असेल तर पुढील ग्रुपवर पाठवावा.

    ReplyDelete
  193. हरभऱ्याच्या शेतातून माकडांना हुसकवणारा माणूस मेला म्हणून माकडं आनंदाने नाचू लागली.
    कारण त्यांना वाटलं पुढल्या वर्षी आपल्याला विरोध करायला कोणी नसेल..🤔🤔🤔

    पण शेतकरीच जिवंत नसल्यामुळे पुढल्या वर्षी शेतात हरभराच नव्हता म्हणून माकडांवर उपाशी मरण्याची वेळ आली!

    तेव्हा कळलं,
    मरणारा माणूस हा शेतकरी होता!

    बाकी आपण सर्वजण समजदार आहात..!😊🤔

    तात्पर्य: शेतकरी जगला,👳‍♀️
    तर माकडं जगतील,🐒
    नाहीतर सर्व उपाशी मरतील.😔

    जय जवान..🙏
    जय किसान..🙏

    ReplyDelete
  194. *कमाल है..*
    *जिस घर को बनाने में जिंदगी लगा दी...*

    *आज उसी घर में रहने से बेचैन है इंसान !!!*

    🌠 🌠

    ReplyDelete
  195. डोळ्यांची काळजी घ्या
    एक माणसाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली. त्याला डॉक्टरांनी सांगितलेली काही पथ्य…

    1) डोळा मारायचा नाही,

    2) कशावरही डोळा ठेवायचा नाही,

    3) डोळ्यात डोळा घालून पहायचं नाही,

    4) दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळं पाहायचं नाही, वर डोळे करायचे नाहीत.

    5) दुसऱ्याच्या डोळ्यात अंजन घालायचं नाही,

    6) डोळे भरून पहायचं नाही,

    7) कानाडोळा करायचा नाही,

    8) डोळ्यातले भाव वाचायचे नाहीत,

    9) डोळे वटरायचे नाहीत,

    आणि सर्वात महत्वाचं

    10) बायकोने डोळे वटारून पाहिलं तर तिच्या डोळ्याला डोळा भिडवायचा नाही,

    नाही तर परिणाम वाईट होऊ शकतात व पुन्हा ऑपरेशन करण्याची वेळ येईल.


    😀

    ReplyDelete
  196. *["जीभेचे"तारूण्य!]*

    *जीभेला चिरकाल*
    *यौवन प्राप्त झालेले आहे*

    *माणूस हवा तेवढा वृध्द होवो!*देहावर सुरकुत्या पडोत*, *डोळ्यांनी दिसत नसू दे,तरतरी नाश पावू दे,पण "जीभ" मात्र कधीच म्हातारी होत नाही.तिचा आवेश" देखील आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच राहतो* !

    *जीभेचं रूप-स्वरूप बरंच लहान आहे*, *पण या लहानशा इंद्रीयावर विजय मिळवणं कठीणातलं* *कठीण काम आहे*.

    * *मुख-म्यानात राहणारी "जीभ" ही दुधारी तलवार आहे. ही जीभ"ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसविलेले आहेत*. *पण "जीभ"अशी जबरी आहे की, कालांतराने दातांना देखील उखडून टाकते तशीच तोडूही शकते,*

    *जीभ"कुणाला ती घायाळ करते,*
    *तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकते*.

    *तिच्यातून अमृत झरते,*
    *तसेच हलाहल विषदेखील निर्माण होते.*

    *जिभेची जमीन अशी विचित्र आहे की, तिथे फुले फुलतात तसेच काटेही उगवतात*.

    *अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो,ज्ञानतंतू थकतात. पण जिभेला"असे यौवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही, अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर ताबा मिळविणे हे अतिशय दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर ताबा मिळवू शकतात तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात.*

    *🤫 कटू, पण त्रिकाल सत्य...😷*

    ReplyDelete
  197. खूप काही खाल्लं आहे या मोबाइलनं
    याने हाताचं *घड्याळ* खाल्लं
    याने *टॉर्च-लाईट* खाल्ला
    याने *चिठ्या-पत्रे* खाल्ली
    *पुस्तक* खाल्लं
    *रेडिओ* खाल्ला
    *टेप रेकॉर्डर* खाल्ला
    *कँमेरा* खाल्ला
    *केल्क्युलेटर* खाल्लं
    याने *मैत्री* खाल्ली
    *भेटीगाठी* खाल्ल्या
    आपलं *सुख समाधान* खाल्लं
    आपला *वेळ* खाल्ला
    *पैसे* खाल्ले
    *नाती* खाल्ली
    *आठवण* खाल्ली
    याने *आरोग्य* खाल्लं
    व एवढं *सर्व खाऊन तो स्मार्ट बनलेला* आहे.
    बदलणाऱ्या जगावर असा परिणाम होऊ लागला...
    *माणूस वेडा आणि फोन स्मार्ट होऊ लागला...*
    *जोपर्यंत फोन वायरने बांधला होता.*
    *माणूस स्वतंत्र होता.*
    *आता माणूस फोनला बांधला गेला...*
    *बोटंच निभावतात आता नाती*
    *भेटायला-बोलायला वेळ कोणाला आहे.*
    सर्व *टच* करण्यात बिझी आहे.
    परंतु *टच* मध्ये कोणीच नाही.....!

    ReplyDelete
  198. *दिनांक- 12- जून - 2021-*

    🙏🙏

    *मित्रांनो,*

    आपण मुंबई पुणे रेल्वेने प्रवास करतांना खोपोली जवळ मोठमोठे पाइप खाली गेलेले बघतो, हे काय आहे त्यामागची कथा !!

    *नुसेरवान टाटा आपला मुलगा जमशेट व कुटुंबासह नवसारीहून व्यवसाय करण्याकरिता मुंबई येथे १८४७ साली आले. तेव्हां जमशेट ८ वर्षांचा होता.*

    दूरदृष्टी हा टाटा घराण्याचा वारसाच, पुढे कशाची गरज पडेल, काय केले पाहीजे हे त्यांना फार आधीच कळते.
    १९०२ च्या नोव्हेंबर मधे जमशेटजी टाटा लॉर्ड हँमिल्टन यांना वळवण वीज प्रकल्पाचा प्रस्ताव घेऊन भेटले. मुंबई ची विजेची वाढती मागणी,गरज या सर्वाचा यांत विचार केला होता. परंतु या प्रस्तावास परवानगी मिळून काम चालू करण्यांस १९१० साल उजाडले. १९१० साली जमशेटजींनी २ कोटी रूपये भांडवल उभे करून फेब्रुवारी १९११ ला कामाला सुरवात केली.

    *७फूट व्यासाच्या पाइप मधून खंडाळा, लोणावळा येथे पडणारे तुफान पावसाचे पाणी १८०० फूट ऊंचीवरून खाली खोपोली येथे ७ पाइप लाइन टाकुन आणायचे, तेथे जनित्राद्वारे विज निर्माण करावयाची व ती मुंबईला पोहोचवायची अशी ही योजना होती*

    *त्याकरता वळवण येथे दोन धरणे बांधून पाणीसाठा वाढवायचा की जेणेकरून वर्षभर विज निर्मिती चालु राहील.*

    १९११ मधे शुभारंभ झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ७ हजार मजुर खंडाळा-लोणावळ्याच्या डोंगरदऱ्यांत रात्रंदिवस कामाला लागले. सरळ सुळके,गर्द झाडी यातुन पाइप वर चढवणे, उतरवणे, परत योग्य जागी जोडणे असे सर्व उच्च दर्जाचे काम चालु झाले.

    *१९११ साली केलेल्या या कामांत आजही कोठे गळती नाही, की कोणताही पाइप फुटला नाही. प्रचंड वेगाने कित्येक वर्षे या पाइपातुन पाणी येत आहे व विज निर्मिती होत आहे.*

    हे पाइप जर्मनीहून आणले होते, जनित्राची चक्रे स्वित्झर्लडहून आणली, जनित्र अमेरिकेहून, विज वाहुन नेणाऱ्या तारा इंग्लडहून आणल्या. हे सर्व टाटा कंपनीच्या लोकांनी ४ वर्षात पुर्ण केले. १९१५ मधे लॉर्ड विलींग्टन यांनी खोपोलीत कळ दाबल्यानंतर मुंबईच्या सिप्लेक्स गिरणीत दिवे लागले. १९११ साली दळणवळणाची साधने, उपजत टेक्नॉलॉजी, परिस्थिती, कम्युनिकेशनच्या सोयी या सर्वांचा विचार केला तर ह्या अफाट कामाची व दूरदृष्टीची टाटांची समज किती मोठी होती हे लक्षात येते.

    *टाटा, ही भारतीयांसाठी केवळ दोन अक्षरे नाहीत. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते.*

    *देशवाद टाटांच्या रोमारोमात मुरलेला आहे. जे जे उदात्त, उत्तम आहे ते ते मी या देशासाठी घडवीन असा ध्येयवाद आहे.*

    *पैशाची उधळपट्टी नाही, भपका नाही, सवंग प्रसिद्धी नाही पण कर्तव्य आणी गुणवत्ता यात सर्वोच्च असण्याची उत्तुंग ध्येय आहेत.*

    *२६/११ च्या हल्ल्यानंतर त्यासाठी जबाबदार असणाऱ्या पाकिस्तानबरोबर त्यांनी व्यापार बंद केला.*

    वाटेल ती किंमत देऊन टाटांच्या गाड्या खरेदी करण्यास आलेल्या पाकिस्तानी राजदूताला वाटाण्याच्या अक्षता दिल्या.

    *असहिष्णुतेच्या वादाचा केंद्रबिंदू असलेल्या त्यांचा ब्रँड अँबेसेडर असलेल्या आमिरखानला त्यांनी तडकाफडकी काढुन टाकले आहे*.

    देशाभिमान व देशवाद ओतप्रोत भरलेल्या टाटांना या देशात मात्र सरकारकडुन स्वागत होत नाही कारण टाटा काम मिळण्यासाठी कोणताही भ्रष्टाचार करत नाहीत व गुणवत्ता तिळभरही कमी करण्यास नकार देतात!!

    *आज हिंदुस्तानातल्या कारखानदारीच्या पितामहांचा जन्मदिवस.*

    *त्यांना कोटी कोटी प्रणाम*

    🙏🙏

    *कोरोना वायरस फंड डोनेशन*

    *टाटा ग्रुप : 1500 करोड़,*

    *जय हिंद, जय भारत*

    *स्वदेशी*🙏✔️

    *जय हिंद, वंदे मातरम*

    🙏🇮🇳🙏

    ReplyDelete
  199. एक गाढव झाडाला बांधलेले होते.

    सैतान आला आणि त्याने ते गाढव सोडून दिले.

    ते गाढव शेतात घुसले आणि उभ्या पिकाची नासधूस करू लागले.

    शेतकऱ्याच्या बायकोने हे पाहिले आणि बंदुकीच्या गोळीने गाढव ठार केले.

    गाढवाच्या मालकाला हे सहन झाले नाही,त्याने शेतकऱ्याच्या बायकोला ठार केले.

    इकडे शेतकरी घरी आला.बायकोला रक्ताच्या थारोळ्यात पाहून संतापला आणि त्याने गाढवाच्या मालकाला ठार मारले.

    गाढवाच्या मालकाच्या बायकोने आपल्या मुलांना आदेश दिला की,शेतकऱ्याचे घर पेटवून द्या.

    त्या संध्याकाळी तिच्या दोन मुलांनी शेतकऱ्याचे घर पेटवून दिले आणि शेतकरी त्यात जळून खाक झाला असेल,या आनंदात घरी आले.

    परंतु त्या आगीतून शेतकरी वाचला,तो परत आला आणि त्याने गाढवाच्या मालकाची बायको आणि दोन मुले ठार केली.

    पाश्चातापाने शेतकऱ्याने सैतानाला विचारले की हे सगळे असे का घडले ?

    त्यावर सैतान म्हणाला की, *"मी काहीच केले नाही,मी तर फक्त गाढवाला मुक्त केले होते.तुम्ही त्यावर क्रिया-प्रतिक्रिया करत बसला आणि आपल्यातल्या सैतानाला मुक्त केले."*

    *त्यामुळे इथून पुढे उत्तर देताना,प्रतिक्रिया व्यक्त करताना,बातमी देताना,धिक्कार करताना,सुड व बदला घेताना* थांबा आणि विचार करा.
    काळजी घ्या...
    बऱ्याच वेळा सैतान काय करतो..काहीच करत नाही, तो फक्त आपल्यातील *गाढवाला मुक्त* करत असतो.

    ReplyDelete

Featured post

Lakshvedhi