Friday, 4 April 2025

बंदिजनांच्या आयुष्यात 'सकारात्मकते'ची पहाट कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी

 बंदिजनांच्या आयुष्यात 'सकारात्मकते'ची पहाट

कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी

 

मुंबईदि. ४ : क्रोधद्वेष आणि घृणेपोटी किंवा परिस्थितीमुळे गुन्हे घडत असतात. अशा गुन्हेगारांच्या आयुष्यात भगवद्गीतेच्या माध्यमातून सकारात्मकतेची जोड दिल्यास त्यांच्या आयुष्यात  नवी पहाट निर्माण होऊ शकते. याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रातील कारागृहातून १९० बंदिजनांच्या साधनेतून दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कारागृहात भगवद्गीतेच्या श्लोकांचे सूर घुमत आहेत.

मागील वर्षभर गीता परिवाराच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राच्या केंद्रीय कारागृहात भगवद्गीता संथा वर्ग सुरू आहेत. स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराजांनी स्थापन केलेल्या गीता परिवारातील स्वयंसेवक या उपक्रमामध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. गीता परिवारद्वारा आजतागायत १२ लाख साधकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले आहे. पूर्णपणे निःशुल्क असे हे वर्ग १३ भाषांतून व २१ 'टाईम स्लॉट्स मध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज घेतले जात आहेत. हा वर्ग ४० मिनिटांचा आहे. वर्गामध्ये गीतेच्या श्लोकांचे शुद्ध उच्चारण शिकवले जाते. राज्यात या उपक्रमाचा व्यापक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या उपक्रमाच्या ऑनलाईन वर्गासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता कारागृह प्रशासक आणि कर्मचारी करत आहेत. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात डिसेंबर २०२३ मध्ये पहिला वर्ग सुरू झाला. टप्प्याटप्प्याने यात कोल्हापूर, नाशिक, ठाणेतळोजा येथील केंद्रीय कारागृहांना समाविष्ट केले गेले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात २५ठाणे ३५कोल्हापूर ४५नाशिक ४०तळोजा ३५येरवडा १० कैद्यांचा समावेश आहे. या कारागृहातील सुमारे १९० बंदी साधक गीता श्लोक पठण करीत आहेत.

प्रत्येक अध्यायाचे अर्थ विवेचन सुद्धा ऑनलाईन माध्यमातून केले जात आहे. सध्या ठाणेनाशिककोल्हापूर आणि तळोजा येथील कारागृहांमध्ये तिसऱ्या टप्प्यांचे प्रशिक्षण पूर्ण होत आले आहे. येथे एकूण १२ अध्यायांचे प्रशिक्षण पूर्ण होत आहे. गीता परिवाराकडून सरळ पठणीय गीतेची पुस्तके साधकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कारागृह अधिकारी आणि साधक या उपक्रमाबाबत समाधानी आहेत. याबरोबरच येरवडा महिला कारागृहामध्ये प्रत्यक्ष वर्ग घेण्यात आले.पुरुष बंदी बांधवांकरिता रविवारी उद्बोधनपर व्याख्याने घेतली जात आहेत. 

            शनिवारी व रविवारी शिकलेल्या श्लोकांचे विवेचन केले जाते. यावेळी उपस्थित साधकांच्या शंकांचे निरसनदेखील केली जाते. गीता परिवाराचे हे वर्ग चार टप्प्यांमध्ये चालत आहेत. या चार टप्प्यातील वर्गांना चार स्तर म्हटले जाते. पहिल्या स्तरावर दोन अध्याय शिकवले जातात. दुसऱ्या स्तरामध्ये चार अध्याय शिकवले जातात. तिसऱ्या आणि चौथ्या स्तरमध्ये प्रत्येकी सहा अध्याय शिकवले जातात.

या उपक्रमामुळे बंदीजनांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हा उपक्रम निश्चितच बंदीजनांना नव्या आयुष्याच्या वळणावर आणण्यास यशस्वी होत आहे. अशा उपक्रमांमुळे बंदीजन आपल्या कुटुंबात परत येवून एक चांगले आयुष्य जगू शकणार आहेत, असा विश्वास कारागृह प्रशासनाने व्यक्त केला आहे.

0000

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

 पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू;

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

 

मुंबईदि. ४ : पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असूनशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीनेपारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असलेतरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्तीसंस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावेअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

१६ व्या वित्त आयोगाच्या दौऱ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

 १६ व्या वित्त आयोगाच्या दौऱ्याच्या तयारीचा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

 

मुंबई, दि. ४ :- सोळावा वित्त आयोग येत्या ८ व ९ मे २०२५ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंत्रणेमार्फत करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  १६  व्या वित्त आयोगाच्या दौ-याच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे  आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री  अजित पवारवित्त राज्यमंत्री आशिष जयस्वालमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ.श्रीकर परदेशीराज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लरसदस्य एस. चंद्रशेखरवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवराउपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्तावित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय वित्त विभागाच्या सचिव ए.शैलायांच्यासह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 या दोन दिवसीय दौऱ्यासंदर्भात वित्त विभागाद्वारे करण्यात येत असेलल्या तयारीबाबत अपर मुख्य सचिव श्री.गुप्ता यांनी सविस्तर सादरीकरण केले.


ऐरोली में मँग्रोव पार्क स्थापना के लिए अध्ययन रिपोर्ट तैयार करने के निर्देश

 ऐरोली में मँग्रोव पार्क स्थापना के लिए अध्ययन रिपोर्ट तैयार करने के निर्देश

– वन मंत्री गणेश नाईक

मुंबई, 4 अप्रैल    : ठाणे जिले के नवी मुंबई क्षेत्र में ऐरोली खाड़ी किनारे बड़े पैमाने पर कांदळवन (मैंग्रोव) फैले हुए हैंजहां फ्लेमिंगो पक्षियों का निवास भी होता है। इस क्षेत्र में पर्यटन को बढ़ावा देने के उद्देश्य से मैंग्रोव सफारी पार्क स्थापित करने की संभावनाओं का अध्ययन कर रिपोर्ट प्रस्तुत करने के निर्देश वन मंत्री गणेश नाईक ने दिए हैं।

मंत्रालय में वन मंत्री श्री. नाईक की अध्यक्षता में वन विभाग से संबंधित विभिन्न विषयों पर बैठक आयोजित की गई। बैठक में महाराष्ट्र इंस्टीट्यूट फॉर ट्रांसफॉर्मेशन (मित्रा) के मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीवन विभाग के अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरप्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिश्वासउप सचिव विवेक होसिंगअतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बी.वी. रामाराव सहित अन्य अधिकारी उपस्थित थे।

श्री. नाईक ने कहा कि नवी मुंबई के खाड़ी किनारे पर्यटन विकास के लिए उत्तम अवसर उपलब्ध हैं। कांदळवन और फ्लेमिंगो पक्षी प्रकृति प्रेमियों के लिए आकर्षण बन सकते हैं। इसलिए ऐरोलीघनसोली जैसे क्षेत्रों में वैश्विक स्तर का मँग्रोव पार्क स्थापित किया जा सकता है या नहींइसका गहन अध्ययन कर स्थल निरीक्षण कर विस्तृत रिपोर्ट दी जानी चाहिए।

साथ हीवन्यजीव और मानव के बीच संघर्ष को टालने हेतु उचित उपाय किए जाने चाहिए। विशेष रूप से जुन्नरकराड और संगमनेर क्षेत्रों में बिबट (तेंदुआ) का वावर अधिक है। राजस्थान के जवाई बिबट सफारी की तर्ज पर इन तीन तालुकों में भी बिबट सफारी स्थापित करने की संभावना का अध्ययन करने के निर्देश भी श्री. नाईक ने दिए।

इसके अलावासंकटग्रस्त प्रजातियों जैसे रान म्हैस (गौर) और माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड) के संरक्षण के लिए नागपूर स्थित गोरेवाडा प्रकल्प में अंतरराष्ट्रीय प्रजनन केंद्र स्थापित करने का प्रस्ताव किया गया है। इसके लिए बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) के साथ सहमति पत्र पर हस्ताक्षर की योजना हैऔर इस पर शीघ्र कार्यवाही करने के निर्देश श्री. नाईक ने दिए।

श्री. परदेशी ने कहा कि अंतरराष्ट्रीय प्रजनन केंद्र और BNHS के साथ समझौता बहुत महत्वपूर्ण है और इसे शीघ्र आगे बढ़ाने की आवश्यकता है।


Forest Minister Ganesh Naik Orders Study Report on Setting Up Mangrove Park at Airoli

 Forest Minister Ganesh Naik Orders

Study Report on Setting Up Mangrove Park at Airoli

 

Mumbai, April 4 : A large expanse of mangroves is located along the creekside of Airoli in Navi Mumbai, Thane district, which is also home to a significant population of flamingos. Forest Minister Ganesh Naik has directed that a feasibility study be conducted and a report submitted for the development of a Mangrove Safari Park in this region to boost eco-tourism.

A meeting regarding various issues related to the Forest Department was held under the chairmanship of Forest Minister Ganesh Naik at the Mantralaya. Present at the meeting were Praveen Pardeshi, CEO of Maharashtra Institute for Transformation (MITRA), Milind Mhaiskar, Additional Chief Secretary of the Forest Department, Shomita Biswas, Principal Chief Conservator of Forests, Vivek Hosing, Deputy Secretary, B.V. Ramarav, Additional Principal Chief Conservator of Forests, among others.

Minister Naik stated that the creekside areas of Navi Mumbai present excellent opportunities for tourism development. Mangroves and flamingos can serve as major attractions for nature lovers. He suggested that a world-class mangrove park could potentially be developed in areas like Airoli and Ghansoli, and that a field inspection should be carried out followed by a detailed report.

He also emphasized the need to develop measures to prevent human-wildlife conflict, particularly in regions like Junnar, Karad, and Sangamner, where leopard sightings are frequent. On the lines of the Jawai Leopard Safari in Rajasthan, he proposed that similar safaris be studied for these three talukas.

To protect endangered species like the Indian bison (Gaur) and Great Indian Bustard (Maldhok), it was proposed to establish an International Breeding Centre at the Gorewada Project in Nagpur. A memorandum of understanding (MoU) with the Bombay Natural History Society (BNHS) has been planned for this, and the Minister instructed that swift action be taken in this regard.

Mr. Pardeshi also emphasized the importance of the international breeding centre and the MoU with BNHS, highlighting the need to accelerate this initiative.

0000

Call for Proposals to Empower Private Sports Academies under Mission Lakshyavedh

 

Call for Proposals to Empower Private Sports Academies

under Mission Lakshyavedh

Mumbai, April 4 :To develop modern sports training systems, infrastructure, sports science, sports medicine, organize competitions, provide awards and incentives to athletes, offer career guidance, and enhance players' skills, the "Mission Lakshyavedh" scheme is being implemented. Under this scheme, private sports academies will be provided financial assistance. Interested sports academies should submit their applications by April 21, informed Rashmi Ambedkar, District Sports Officer of Mumbai Suburban.

The government is constantly striving to promote, preserve, and nurture a sports culture in the state and to develop talented athletes. Systematic efforts are being made to help athletes win medals in international events like the Olympics. Under Mission Lakshyavedh, financial support will be provided to private sports academies in Maharashtra that specialize in one of the following 12 disciplines:

Athletics, Archery, Badminton, Boxing, Hockey, Lawn Tennis, Rowing, Shooting, Sailing, Table Tennis, Weightlifting, Wrestling.

For the Mumbai Suburban district, the eligible sports are: Boxing, Athletics, Wrestling, Table Tennis, and Shooting.

🏆 Classification & Financial Assistance:

The classification of private academies will be based on a scoring system which evaluates:

  • Number of athletes
  • Coaches and assistant coaches
  • Available training infrastructure and its quality
  • Sports equipment
  • Performance of the academy

Scoring Criteria:

  • Category ‘C’: 35 to 50 points → ₹10 lakh per annum
  • Category ‘B’: 51 to 75 points → ₹20 lakh per annum
  • Category ‘A’: 76 to 100 points → ₹30 lakh per annum

The financial aid can be used for:

  • Building/upgrading sports infrastructure
  • Coaches’ honorarium
  • Equipment and training tools, etc.

📝 How to Apply:

Interested academies should contact the District Sports Office, Mumbai Suburban at:
Government College of Physical Education Campus, Opp. Sambhaji Nagar, Akurli Road, Kandivali (East), Mumbai-400101For more details and application forms, contact:
Mrs. Preeti Temghare (Sports Executive Officer) 📞 Mobile: 9029250268

An appeal has been made by District Sports Officer Mrs. Rashmi Ambedkar to take full advantage of this opportunity.

0000

मिशन लक्ष्यवेध के अंतर्गत निजी खेल अकादमियों को सशक्त करने हेतु प्रस्ताव आमंत्रित

 मिशन लक्ष्यवेध के अंतर्गत निजी खेल अकादमियों को

सशक्त करने हेतु प्रस्ताव आमंत्रित

 

मुंबई4 अप्रैल : आधुनिक खेल प्रशिक्षण प्रणालीआधारभूत सुविधाएँखेल विज्ञानखेल चिकित्साप्रतियोगिताओं का आयोजनखिलाड़ियों को पुरस्कार एवं प्रोत्साहनकरियर मार्गदर्शन तथा कौशल विकास के उद्देश्य से "मिशन लक्ष्यवेध" योजना लागू की गई है। इस योजना के अंतर्गत निजी खेल अकादमियों को वित्तीय सहायता प्रदान की जाएगी। इच्छुक अकादमियां 21 अप्रैल तक आवेदन कर सकती हैंयह जानकारी मुंबई उपनगर की जिला क्रीड़ा अधिकारी श्रीमती रश्मी आंबेडकर ने दी है।

राज्य में खेल संस्कृति के संवर्धनप्रचार-प्रसार एवं प्रतिभाशाली खिलाड़ियों को तैयार करने हेतु सरकार निरंतर प्रयासरत है। खिलाड़ियों को ओलंपिक जैसी अंतरराष्ट्रीय प्रतियोगिताओं में पदक प्राप्त करने के लिए नियोजित रूप से कार्य किया जा रहा है।

मिशन लक्ष्यवेध के अंतर्गत राज्य की ऐसी निजी अकादमियां जो निम्नलिखित 12 खेलों में कार्यरत हैंउन्हें सहायता प्रदान की जाएगी:

एथलेटिक्सतीरंदाजीबैडमिंटनबॉक्सिंगहॉकीलॉन टेनिसरोइंगशूटिंगसेलिंगटेबल टेनिसवेटलिफ्टिंगकुश्ती।

मुंबई उपनगर जिले के लिए मान्य खेल हैं:

बॉक्सिंगएथलेटिक्सकुश्तीटेबल टेनिस और शूटिंग।

🏆 वर्गीकरण और वित्तीय सहायता:

निजी अकादमियों का वर्गीकरण निम्नलिखित आधारों पर किया जाएगा:

खिलाड़ियों की संख्या

प्रशिक्षक एवं सहायक प्रशिक्षक

प्रशिक्षण के लिए आधारभूत सुविधाएं और उनका स्तर

खेल सामग्री

अकादमी का प्रदर्शन

अंक आधारित वर्गीकरण :

’ श्रेणी: 35 से 50 अंक  ₹10 लाख प्रति वर्ष

’ श्रेणी: 51 से 75 अंक  ₹20 लाख प्रति वर्ष

’ श्रेणी: 76 से 100 अंक  ₹30 लाख प्रति वर्ष

सहायता राशि का उपयोग निम्नलिखित के लिए किया जा सकता है :

खेल सुविधाओं का निर्माण या उन्नयन

प्रशिक्षकों का मानधन

खेल एवं प्रशिक्षण उपकरण आदि

आवेदन कैसे करें :

इच्छुक संस्थाएं निम्न पते पर संपर्क करें :

जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालयमुंबई उपनगर

शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसरसंभाजी नगर के सामनेआकुर्ली रोडकांदिवली पूर्वमुंबई-400101

अधिक जानकारी एवं आवेदन प्रपत्र हेतु संपर्क करें :

श्रीमती प्रीति टेमघरे (क्रीड़ा कार्यकारी अधिकारी)

मोबाइल: 9029250268

जिला क्रीड़ा अधिकारी श्रीमती रश्मी आंबेडकर ने अधिक से अधिक संस्थाओं से इस योजना का लाभ उठाने की अपील की है।

Featured post

Lakshvedhi