Tuesday, 19 September 2023

सौख्य देई नाना, माझ्या गणपती गजानना ,शेअर करा

 

सर्वांना विनंती करण्यात येते की,गौरी,गणपतीचे कार्यक्रमाचं फोटो व्हिडिओ तसेच सामाजिक कार्यक्रम, क्रीडा खेल, लोकनृत्य लोकसंगीत वृत्तांकन करून lakshvedhim.blogspot .com किवा 9876824365/8686228281/8686238381वर पाठवा.

श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवाच्या

 श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवाच्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

 

            मुंबईदि. 18 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ताविघ्नहर्ता श्री गणरायांच्या चरणी वंदन केले असून राज्यातील जनतेला श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीगणरायांच्या आगमनासोबत घराघरांत धनधान्याची समृध्दी येईल. समाजात आनंदउत्साहभक्तीचैतन्याचं वातावरण निर्माण होईलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे. भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावाअसे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

            श्री गणेशोत्सवानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतातश्री गणेश चतुर्थी सणालासार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकतेचीसमाजप्रबोधनाचीराष्ट्रभक्तीची,  गौरवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा अधिक वृद्धिंगत करतानाच नागरिकांनी समाजातील सर्वांना सोबत ठेवून गणेशोत्सव साजरा करावा. श्री गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आणि आपण सर्व श्रीगणरायांचे भक्त आहोत. त्यामुळेगणपती बाप्पांचा उत्सव त्याच पद्धतीने साजरा झाला पाहिजे. कुटुंबातीलनात्यातीलमित्र परिवारातीलसमाजातील सर्वांनी मतभेदमनभेद विसरुनएकत्र येऊनसमाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आनंदातभक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा.

            राज्यातील काही भागात अजुनही पुरेसा पाऊस पडला नाही. राज्यात चांगला पाऊस पडावाशेतकऱ्यांवरील हे संकट दूर व्हावे. शेतात धान्याच्या आणि घरात धनाच्या राशी याव्यात. यंदाचा गणेशोत्सव शेतकऱ्यांसह आपल्या सर्वांच्या जीवनातसुखसमृद्धीआनंदउत्साहचैतन्य घेऊन येवो. श्री गणरायांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छाआकांक्षा पूर्ण होवोतअशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी श्रीगणरायांच्या चरणी केली आहे.

कारागिलमधील द्रास युद्ध स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट; शहिदांच्या स्मृतीस अभिवादन

 




कारागिलमधील द्रास युद्ध स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेटशहिदांच्या स्मृतीस अभिवादन

'ऑपरेशन विजयमधील शहिदांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणादायी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजयपुस्तकाचे प्रकाशन

            मुंबई, दि. 18 : द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहेया शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे रविवारपासून काश्मीर दौऱ्यावर असून आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी कारगिल जिल्ह्यातील द्रास युद्ध स्मारकाला भेट देऊन 'ऑपरेशन विजयमधील शहिदांच्या स्मृतीला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी मेजर जनरल सचिन मलिककारगिलचे जिल्हा दंडाधिकारी श्रीकांत सुसे,  कारगिलचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनायत अली, 'सरहदचे संस्थापक संजय नहारज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, 'अरहमसमूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, 'सरहदचे सदस्य अनुज नहार, ब्रिगेडियर सुमितकर्नल शशांकलेफ्टनंट कर्नल संदीपसिंग दुल्लतमॅरेथॉनचे संचालक वसंत गोखलेतांत्रिक संचालक सुमित वायकर,  फिजिओथेरपिस्ट अली इराणी आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी कारगिलच्या बारू येथे सहाव्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ होणार होतामात्र, खराब हवामानामुळे ते बारू येथे पोहोचू शकले नाहीत. मात्र, या मॅरेथॉनमधील स्पर्धक द्रास येथे स्मारक बघण्यासाठी आले असता तिथे त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झालीमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी या स्पर्धकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धकांचा आणि द्रास येथे कर्तव्य बजावणाऱ्या जवानांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. यावेळी भारतीय लष्करातर्फे मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली.

            कारगिल युद्धात पाकिस्तानला आपल्या जवानांनी चोख उत्तर दिले. या युद्धात आपले अनेक जवान शहीद झाले. या जवानांच्या पराक्रमाची महती द्रास युद्ध स्मारकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत असून हे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी आहेअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

            'सरहदसंस्थेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये चांगले काम सुरू असून त्यांच्या कार्याला आणि सैनिकांच्या देशसेवेला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला, असे सांगून प्रधानमंत्री श्री.मोदी यांना महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांचा लष्करी जवानांशी संवाद

            गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी येथील लष्करी जवानांशी संवाद साधला आणि मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले.

साताऱ्याच्या कुमार पिसाळ यांच्या जागृती मोहिमेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

             सातारा जिल्ह्यातील चोराडे गावातील कुमार पिसाळ यांनी द्रास वार मेमोरियल येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दहा वर्षांपूर्वी रेल्वे अपघातामध्ये पाय गमावलेल्या श्री.पिसाळ जिद्दीच्या आधारे सातारा ते संपूर्ण भारतभ्रमण करण्यासाठी दुचाकीवरून निघाले आहेत. या भ्रमणादरम्यान दिव्यांग सक्षमीकरण आणि जनजागृती त्याचबरोबर रस्ता सुरक्षिततेच्या नियमांबद्दल जागृती करीत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कुमारचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या.

'कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजयपुस्तकाचे प्रकाशन

            जनरल वेदप्रकाश मलिक यांच्या 'कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजयया मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Monday, 18 September 2023

कश्मीरी युवाओं की सहायता के लिए हमेशा तैयार; सरहद के काम को सरकार का पूरा सहयोग- मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे

 कश्मीरी युवाओं की सहायता के लिए हमेशा तैयार; सरहद के काम को सरकार का पूरा सहयोग- मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे


श्रीनगर में ‘हम सब एक हैं’ विशेष कार्यक्रम का आयोजन


               श्रीनगर, सितंबर 18:- “महाराष्ट्र तथा कश्मीर के बीच मित्रता का नया अध्याय शुरू हो चुका है. कश्मीर के युवाओं के लिए काम कर रही सरहद नामक संस्था का काम सराहनीय है. युवाओं की प्रगति के लिए आवश्यक सभी सहायता महाराष्ट्र सरकार की ओर से दी जाएगी,” यह आश्वासन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने कल यहां दिया.


            पुणे स्थित सरहद संस्था के माध्यम से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 73 वे जन्मदिवस के उपलक्ष में एकता को सलाम करने के लिए ‘हम सब एक है’ नाम से विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, उस समय वह बोल रहे थे. कश्मीर के नायब राज्यपाल मनोज सिन्हा, सरहद संस्था के संजय नहार आदि गणमान्य इस अवसर पर उपस्थित थे. इस कार्यक्रम में अमरनाथ यात्रा तथा कोविड के संकट के दौरान सामाजिक कार्यों में योगदान देने वाले विभिन्न क्षेत्रों से संबंधित 73 नागरिकों का सम्मान किया गया. इन नागरिकों को ‘वन इंडिया रिंग’ से सम्मानित किया गया.


            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे का कश्मीर से एक अच्छा नाता था. उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के उपलक्ष में महाराष्ट्र और कश्मीर की मित्रता का नया अध्याय शुरू हो रहा है. उन्होंने यह भी कहा कि सरहद के माध्यम से पुराने संबंधों को और सशक्त करने का अवसर प्राप्त हुआ है. कि सरहद संघटना ने मानवता के लिए उल्लेखनीय काम किया है. संस्था ने आपदा के समय और कोविड संकट के समय भी लोगों की सहायता करने में कोई कसर नहीं छोड़ी.


             मुख्यमंत्री ने कहा कि कश्मीरी युवाओं की शिक्षा के लिए महत्त्वपूर्ण काम भी सरहद ने किया है और इन युवाओं के शिक्षा क्षेत्र में आरक्षण के लिए आदरणीय बालासाहब ने भी समर्थन दिया था. उन्होंने कहा कि जब-जब वे कश्मीर आए, तब तक वहां के लोगों ने उन्हें बहुत प्रेम दिया है. उन्होंने कहा कि कश्मीरी जनता की प्रगति के लिए वे हमेशा तैयार रहेंगे. कश्मीर को प्रकृति का वरदान प्राप्त होने की बात बताते हुए उन्होंने कहा कि महाराष्ट्र और कश्मीर इन दोनों राज्यों में पर्यटन के लिए अनगिनत अवसर उपलब्ध है.


            इस अवसर पर मुख्यमंत्री श्री शिंदे ने पनवेल में कश्मीरी नागरिकों के लिए दी गई जमीन के विकास के लिए हर संभव सहयोग करने का आश्वासन दिया. उन्होंने कश्मीर में महाराष्ट्र भवन निर्माण के लिए नायब राज्यपाल मनोज सिन्हा के समक्ष प्रस्ताव रखा जो सिन्हा ने तत्काल स्वीकार किया. इस पर मुख्यमंत्री श्री शिंदे ने संतोष व्यक्त किया. मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिवस पर नमो 11 सूत्री कार्यक्रम की जानकारी दी. उन्होंने कहा कि जी-20 के उपलक्ष में समूचे विश्व का ध्यान भारत की ओर आकर्षित हुआ है. इसमें कश्मीर सहित कई राज्यों को अपने अलग होने की बात सिद्ध करने का अवसर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ने उपलब्ध कराया है.


अक्टूबर में महाराष्ट्र भवन का भूमि पूजन- मनोज सिन्हा


            कश्मीर में महाराष्ट्रभवन बनाने के मुख्यमंत्री के प्रस्ताव को नायब राज्यपाल मनोज सिन्हा ने तत्काल सहमती दी. उन्होंने श्री. शिंदे को आमंत्रित करते हुए कहा, ‘आप आगामी महीने में नवरात्र उत्सव के समय कश्मीर दौरे पर आईये, उसे समय हम महाराष्ट्र भवन की इमारत का भूमि पूजन करेंगे.’ कार्यक्रम की शुरुआत में अनंतनाग में मुठभेड़ में शहीद हुए भारतीय सेन के अधिकारी तथा पुलिस अधिकारियों और जवानों को श्रद्धांजलि अर्पित की गई.

महाराष्ट्र -कश्मीर मित्रता का नया अध्याय शुरू

 महाराष्ट्र -कश्मीर मित्रता का नया अध्याय शुरू


कश्मीरी युवाओं की सहायता के लिए हमेशा तैयार; सरहद के काम को सरकार का पूरा सहयोग- मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे


श्रीनगर में ‘हम सब एक हैं’ विशेष कार्यक्रम का आयोजन


               श्रीनगर, सितंबर 18:- “महाराष्ट्र तथा कश्मीर के बीच मित्रता का नया अध्याय शुरू हो चुका है. कश्मीर के युवाओं के लिए काम कर रही सरहद नामक संस्था का काम सराहनीय है. युवाओं की प्रगति के लिए आवश्यक सभी सहायता महाराष्ट्र सरकार की ओर से दी जाएगी,” यह आश्वासन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने कल यहां दिया.


            पुणे स्थित सरहद संस्था के माध्यम से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 73 वे जन्मदिवस के उपलक्ष में एकता को सलाम करने के लिए ‘हम सब एक है’ नाम से विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, उस समय वह बोल रहे थे. कश्मीर के नायब राज्यपाल मनोज सिन्हा, सरहद संस्था के संजय नहार आदि गणमान्य इस अवसर पर उपस्थित थे. इस कार्यक्रम में अमरनाथ यात्रा तथा कोविड के संकट के दौरान सामाजिक कार्यों में योगदान देने वाले विभिन्न क्षेत्रों से संबंधित 73 नागरिकों का सम्मान किया गया. इन नागरिकों को ‘वन इंडिया रिंग’ से सम्मानित किया गया.


            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे का कश्मीर से एक अच्छा नाता था. उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के उपलक्ष में महाराष्ट्र और कश्मीर की मित्रता का नया अध्याय शुरू हो रहा है. उन्होंने यह भी कहा कि सरहद के माध्यम से पुराने संबंधों को और सशक्त करने का अवसर प्राप्त हुआ है. कि सरहद संघटना ने मानवता के लिए उल्लेखनीय काम किया है. संस्था ने आपदा के समय और कोविड संकट के समय भी लोगों की सहायता करने में कोई कसर नहीं छोड़ी.


             मुख्यमंत्री ने कहा कि कश्मीरी युवाओं की शिक्षा के लिए महत्त्वपूर्ण काम भी सरहद ने किया है और इन युवाओं के शिक्षा क्षेत्र में आरक्षण के लिए आदरणीय बालासाहब ने भी समर्थन दिया था. उन्होंने कहा कि जब-जब वे कश्मीर आए, तब तक वहां के लोगों ने उन्हें बहुत प्रेम दिया है. उन्होंने कहा कि कश्मीरी जनता की प्रगति के लिए वे हमेशा तैयार रहेंगे. कश्मीर को प्रकृति का वरदान प्राप्त होने की बात बताते हुए उन्होंने कहा कि महाराष्ट्र और कश्मीर इन दोनों राज्यों में पर्यटन के लिए अनगिनत अवसर उपलब्ध है.


            इस अवसर पर मुख्यमंत्री श्री शिंदे ने पनवेल में कश्मीरी नागरिकों के लिए दी गई जमीन के विकास के लिए हर संभव सहयोग करने का आश्वासन दिया. उन्होंने कश्मीर में महाराष्ट्र भवन निर्माण के लिए नायब राज्यपाल मनोज सिन्हा के समक्ष प्रस्ताव रखा जो सिन्हा ने तत्काल स्वीकार किया. इस पर मुख्यमंत्री श्री शिंदे ने संतोष व्यक्त किया. मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिवस पर नमो 11 सूत्री कार्यक्रम की जानकारी दी. उन्होंने कहा कि जी-20 के उपलक्ष में समूचे विश्व का ध्यान भारत की ओर आकर्षित हुआ है. इसमें कश्मीर सहित कई राज्यों को अपने अलग होने की बात सिद्ध करने का अवसर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ने उपलब्ध कराया है.


अक्टूबर में महाराष्ट्र भवन का भूमि पूजन- मनोज सिन्हा


            कश्मीर में महाराष्ट्रभवन बनाने के मुख्यमंत्री के प्रस्ताव को नायब राज्यपाल मनोज सिन्हा ने तत्काल सहमती दी. उन्होंने श्री. शिंदे को आमंत्रित करते हुए कहा, ‘आप आगामी महीने में नवरात्र उत्सव के समय कश्मीर दौरे पर आईये, उसे समय हम महाराष्ट्र भवन की इमारत का भूमि पूजन करेंगे.’ कार्यक्रम की शुरुआत में अनंतनाग में मुठभेड़ में शहीद हुए भारतीय सेन के अधिकारी तथा पुलिस अधिकारियों और जवानों को श्रद्धांजलि अर्पित

 की गई.


0000


श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

 श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

जम्मू -काश्मीरवरची सर्व प्रकारची विघ्ने दूर होऊ देत - मुख्यमंत्र्यांची प्रार्थना

        श्रीनगरदि. 18 : काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. येथील स्थानिक मराठी सोनार समाजामार्फत गेल्या 24 वर्षांपासून येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी मंडळास गणेशमूर्ती भेट दिली. जम्मू-काश्मीरवरची सर्व प्रकारची विघ्नेसंकटे दूर होऊ देतअशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाला केली.

            श्रीनगरमधील लाल चौकात मराठी सोनार समाज राहतो. पूर्वी घरीच गणपतीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा केला जात असे. पण 24 वर्षांपूर्वी चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये स्थानिक मुस्लिम समाजाचाही मोठा सहभाग असतो. दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमहाराष्ट्रासह देश- विदेशातील मराठी समाज गणेशोत्सव उत्साहात साजरा करतो. श्रीनगरमधील मराठी समाजामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या मंडळास भेट देऊन त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना खूप आनंद वाटला.

            यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार म्हणाले कीश्रीनगर येथील लाल चौकात साजरा होणारा गणेशोत्सव हा महाराष्ट्र आणि काश्मीरमधील सौहार्दाचे प्रतीक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव उत्साहात साजरा करण्याचे नियोजन स्थानिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे.

००००

महाराष्ट्र काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय

 महाराष्ट्र काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय


काश्मिरच्या तरुणांच्या मदतीसाठी सदैव सज्ज, 'सरहद'च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


श्रीनगरमध्ये ' हम सब एक है' विशेष कार्यक्रम


            श्रीनगर, दि.18 :- महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरच्या तरुणांसाठी 'सरहद' संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी काल येथे सांगितले.


            पुणे येथील 'सरहद' संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या 'हम सब एक है' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, सरहद संस्थेचे संजय नहार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अमरनाथ यात्रा तसेच कोविड काळात सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील 73 नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या नागरिकांना ‘वन इंडिया रिंग’ने सन्मानित करण्यात आले.


            काश्मिरशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दृढ ॠणानुबंध होते, याचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू होत आहे. सरहद या संस्थेच्या माध्यमातून आपले जुने नाते आणखी मजबूत करण्याचा हा उपक्रम आहे. 'सरहद' संस्थेने मानवतेच्या क्षेत्रात आगळे काम केले आहे. संस्था आपत्कालीन आणि अगदी कोविडच्या संकटात धावून आली आहे. संस्थेच्या माध्यमातून पुण्यात काश्मिरी तरुणांसाठी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या शिक्षणासाठी, महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या शिक्षणातील आरक्षणासाठी वंदनीय बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. ज्या- ज्यावेळी काश्मिरला आलो त्यावेळी येथील बांधवानी आपल्यावर भरभरून प्रेम केल्याचे सांगून, मुख्यमंत्र्यांनी आपण सदैव काश्मिरी बांधवांच्या प्रगतीसाठी सज्ज राहणार असल्याचा पुनरुच्चार केला.


काश्मिरला निसर्गाचे अपूर्व वरदान लाभले आहे. महाराष्ट्र आणि काश्मिर दोन्ही राज्यांत पर्यटनाच्या अमर्याद संधी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


            पनवेल येथे काश्मिरी नागरिकांसाठी दिलेल्या जमिनीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. तसेच काश्मिरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'नमो 11 कलमी’ कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच जी-20 च्या निमित्ताने भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले व यात काश्मिरसह अनेक राज्यांना आपले वेगळेपण सिद्ध करण्याची संधी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे ते म्हणाले.


ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन - मनोज सिन्हा


            काश्मिरमध्ये महाराष्ट्रभवन उभारण्याच्या मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या प्रस्तावाला नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी मुख्यमंत्री श्री‌. शिंदे यांना तत्काळ प्रतिसाद दिला. आपण येत्या नवरात्रोत्सवात काश्मीर दौऱ्यावर याल त्यावेळी या महाराष्ट्र भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन केले जाईल. त्यासाठी आपल्याला जाहीर निमंत्रण देत असल्याचे त्यांनी सांगितले.


            कार्यक्रमात सुरवातीला, अनंतनाग येथे चकमकीत शहीद झालेल्या लष्करी तसेच पोलीस अधिकारी, जवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


0000

Featured post

Lakshvedhi