Sunday, 3 September 2023

बाली इंडोनेशिया के गहन जंगलों में अत्यंत सुरम्य शिवलिंग..

 *बाली इंडोनेशिया के गहन जंगलों में अत्यंत सुरम्य शिवलिंग...इतने सुन्दर प्राचीन शिवलिंग का इंडोनेशिया के घने जंगलों में होना अपने आप में कोई आश्चर्य नहीं है। सनातन धर्म सर्वत्र व्याप्त था और है। जब श्रृष्टि का निर्माण हुआ था तब केवल सनातन धर्म ही था।* 

                                                             *हर हर महादेव...*🔱

 🔱🙏🏻🚩🕉️🚩

*यत्र-तत्र सर्वत्र महादेव...*🔱🔱🙏🏻🙏🏻


जिजाऊ - शिवरायांनी बांधून घेतलेले धरण ! - ऐतिहासिक वारसा पाहायला येणार का?

 



जिजाऊ - शिवरायांनी बांधून घेतलेले धरण !

- ऐतिहासिक वारसा पाहायला येणार का?


शिवरायांच्या बालपणाचा काळ. जिजाऊ-शिवरायांचे शिवापूर परिसरात वास्तव्य होते. सिंहगडाच्या घेऱ्याचा भाग. त्या काळी तो चांगल्या पावसाचा प्रदेश होता. सिंहगडाच्या परिसरात उगम पावणारी शिवगंगा नदी तिथून वाहते. पण एक समस्या होती. पावसाळ्यात भरपूर पाऊस. शिवगंगा दुथडी भरून वाहायची, पण नंतरच्या काळात शेतीसाठी, बागांसाठी, लोकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसे. मग यावर उपाय काय?


तिथं धरण बांधलं तर पाणी वर्षभर मिळणार होतं. रांजे गावाजवळ कुसगावच्या हद्दीत हे धरण बांधायचे ठरले. अवतीभवती असलेल्या गावांच्या पाटलांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. याबाबतची कथा अशी सांगते- जिजाऊ-शिवरायांनी ही जबाबदारी सोपवल्यावर एक अडथळा होता. तो म्हणजे एक मोठी धोंड होती, ती फुटता फुटत नव्हती. कोंढव्याच्या कामठे पाटलांनी हे आव्हान पेलले आणि मोहीम फत्ते केली. तिथे धरणाचे बांधकाम केले. ते इतके पक्के आहे की, आज तब्बल पावणे चारशे वर्षांनंतरही हे धरण दिमाखात उभे आहे. त्याचा चिराही ढासळलेला दिसत नाही.


इतका मोलाचा वारसा असलेले हे धरण तुम्ही ते पाहिले आहे का?... ते पाहण्याची, समजून घेण्याची संधी "भवताल" तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. हे धरण आणि इतर ऐतिहासिक जलव्यवस्था पाहण्यासाठी शनिवार-रविवार, १६-१७ सप्टेंबर २०२३ या काळात दोन दिवसांची इकोटूर आयोजित करण्यात आली आहे. ज्यांना आपल्या वारशाबद्दल कुतूहल आहे, त्याच्यासाठी खास हे आयोजन आहे.

तुम्ही सहभागी होताय ना?


अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/Ecotour/Watersystems


संपर्कासाठी: 

9545350862 / 9922063621


मर्यादित जागा असल्याने नावनोंदणीसाठी फार वेळ दवडू नये, हे आवाहन.

- भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

95

45350862 / bhavatal@gmail.com

मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश, आंदोलकांच्या भावनांशी सहमत

 मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे,

दोषींवर कठोर कारवाईचे निर्देशआंदोलकांच्या भावनांशी सहमत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठा आंदोलकांच्या भावनांशी सहमती व्यक्त

 

मुंबईदि. २ :- "मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमारहवेतील गोळीबारबळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

            मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेकजाळपोळहिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे. दगडफेकजाळपोळहिंसाचारात आपल्या राज्याच्याच संपत्तीचे नुकसान होत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेकजाळपोळ हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्यालोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन यापुढेही त्याच मार्गाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

            मी मराठा समाज बांधवांनामराठा संघटनांचे नेतेपदाधिकारीकार्यकर्ते यांना आवाहन करतो कीराज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावं. राज्याच्या साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही. आंदोलनामुळे आपल्या माता-भगिनींच्याबांधवांच्या जीवाला धोका होणार नाहीयाची काळजी घ्यावी. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तसेच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे. मराठा बांधवांच्यामहाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरु असलेला हिंसाचार तत्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतताकायदा-सुव्यवस्था कायम राहिलयासाठी आपण सर्वांनी सहकार्यप्रयत्न करुया...," अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यातील जाळपोळीच्याहिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली असून ह्या घटना थांबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मराठा आंदोलक नेत्यांनाकार्यकर्त्यांना केले आहे. राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावेअसे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले आहे.

०००

दि. 2 सप्टेंबर २०२३


Saturday, 2 September 2023

दक्षिण भारतात असलेल्या या मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून जाताना पहिल्या सात पायऱ्यांतून संगीतातील सात स्वर ऐकू येतात. नंतर त्या तीन पायऱ्या चढताना

 दक्षिण भारतात असलेल्या या मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून जाताना पहिल्या सात पायऱ्यांतून संगीतातील सात स्वर ऐकू येतात. नंतर त्या तीन पायऱ्या चढताना


ॐ चा उच्चार ऐकू येतो.

घरात छोटी मुले आहेत तर सावधानता महत्वाची,lpl शेअर

 


भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा

 *भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा


◆ *फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध..?*

पण आहे. 

◆ दुधापासुन दही  

◆ बटर पर्यंत 

◆ साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ,

◆ पोहे, 

◆ रवा, 

◆ लोणचे, 

◆ पापड, 

◆ मसाले, 

◆ सुकामेवा, 

◆ भाजीपाला 

जे असेल ते 

*कोंबा फ्रीजमध्ये,* 

ही महिलांची वृत्ती.

इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळ, 

◆ कालची शिल्लक राहिलेली 

■ डाळ, 

■ भाजी, 

■ चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली  

■ मसालावाटण, 

■ सर्वप्रकारची कडधान्ये, 

■ वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, 

■ उरलेली शितपेये,  

■ मिठाया, 

एक ना धड भाराभर वस्तू!


या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे.  

पण कॕन्सरचे विषाणू येथेच तयार होत आहेत. 

अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. 

पण *१००० व्यक्तींचा* अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील *५३८ जणांना कॅन्सरची लागण* झाली असून, यात *स्त्रियांचं प्रमाण अधिक* आहे

आणि आश्चर्य म्हणजे या *५३८ ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार* चालू होता.


■ फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, *लागते तेवढेच आणा.*


■ इडली, डोसा, 

■ वडा सांबरच पीठ आणा ताज ताज  करण्यापुरतं.. 

आठ आठ दिवसाच नाही. 


■ चणा डाळीचं पीठ, 

■ जोंधळा पीठ, 

■ कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.


फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा. 


दूध ४८ तासांत वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या. ! ठेवू नका.


*साभार : डॉ. मकरंद करमरकर*

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई


*एक विनंती हा मेसेज प्रत्येक  घरात व घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोंचवा.*🙏*ही कळकळीची विनंती*🙏💞🙏🌷🌷

For Successful Launch of Aditya L-1

 For Successful Launch of Aditya L-1

Congratulations from Chief Minister Eknath Shinde
 Participation of 'IUCAA' from Pune is matter of pride

Mumbai, 2 :- India has hoisted the tricolor on the Moon with the successful Chandrayaan-3 mission.  Now, with the successful launch of Aditya L-1, the first Solar Observatory in the solar mission, India has achieved a feat that should be written in golden letters in the history of space exploration. Any appreciation  for this achievement by  our space research organization 'ISRO' is not enough, in such words, Chief Minister Eknath Shinde has praised India's progress in solar mission.  Also, in this mission, the active participation of 'IUCAA' organization in Pune in the production of satellite research equipment is a matter of pride, said the Chief Minister.

      In his congratulatory message, Chief Minister Shri  Shinde said that the successful mission of Chandrayaan-3 has strengthened India's position in space research. India has become the fourth such country in the world.  India has created history by landing the rover 'Pragyan' on the South Pole of the Moon.  Subsequently, we have taken another big leap today in terms of solar research.  With the successful launch of Aditya L-1, the first solar observatory, India has now become a world leader in lunar and solar research.  From the findings of this research, steps can be taken for the benefit of not only India, but the global mankind.  Our India, which is the largest democratic country in the world, has been recognized as a scientifically strong country through these two missions.  With the support and encouragement of Hon'ble Prime Minister Narendra Modi, ISRO has taken this major leap after recovering from a  failure of Chandrayaan-2.  ISRO will continue to achieve more such success hereafter. There is no stopping to the growth journey of ISRO.  The Chief Minister has also congratulated all the researchers - scientists, engineers involved in this mission.

 

00000

Featured post

Lakshvedhi