Saturday, 2 September 2023

भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा

 *भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा


◆ *फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध..?*

पण आहे. 

◆ दुधापासुन दही  

◆ बटर पर्यंत 

◆ साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ,

◆ पोहे, 

◆ रवा, 

◆ लोणचे, 

◆ पापड, 

◆ मसाले, 

◆ सुकामेवा, 

◆ भाजीपाला 

जे असेल ते 

*कोंबा फ्रीजमध्ये,* 

ही महिलांची वृत्ती.

इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळ, 

◆ कालची शिल्लक राहिलेली 

■ डाळ, 

■ भाजी, 

■ चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली  

■ मसालावाटण, 

■ सर्वप्रकारची कडधान्ये, 

■ वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, 

■ उरलेली शितपेये,  

■ मिठाया, 

एक ना धड भाराभर वस्तू!


या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे.  

पण कॕन्सरचे विषाणू येथेच तयार होत आहेत. 

अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. 

पण *१००० व्यक्तींचा* अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील *५३८ जणांना कॅन्सरची लागण* झाली असून, यात *स्त्रियांचं प्रमाण अधिक* आहे

आणि आश्चर्य म्हणजे या *५३८ ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार* चालू होता.


■ फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, *लागते तेवढेच आणा.*


■ इडली, डोसा, 

■ वडा सांबरच पीठ आणा ताज ताज  करण्यापुरतं.. 

आठ आठ दिवसाच नाही. 


■ चणा डाळीचं पीठ, 

■ जोंधळा पीठ, 

■ कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.


फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा. 


दूध ४८ तासांत वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या. ! ठेवू नका.


*साभार : डॉ. मकरंद करमरकर*

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई


*एक विनंती हा मेसेज प्रत्येक  घरात व घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोंचवा.*🙏*ही कळकळीची विनंती*🙏💞🙏🌷🌷

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi