Sunday, 3 September 2023

मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश, आंदोलकांच्या भावनांशी सहमत

 मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे,

दोषींवर कठोर कारवाईचे निर्देशआंदोलकांच्या भावनांशी सहमत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठा आंदोलकांच्या भावनांशी सहमती व्यक्त

 

मुंबईदि. २ :- "मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमारहवेतील गोळीबारबळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

            मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेकजाळपोळहिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे. दगडफेकजाळपोळहिंसाचारात आपल्या राज्याच्याच संपत्तीचे नुकसान होत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेकजाळपोळ हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्यालोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन यापुढेही त्याच मार्गाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

            मी मराठा समाज बांधवांनामराठा संघटनांचे नेतेपदाधिकारीकार्यकर्ते यांना आवाहन करतो कीराज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावं. राज्याच्या साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही. आंदोलनामुळे आपल्या माता-भगिनींच्याबांधवांच्या जीवाला धोका होणार नाहीयाची काळजी घ्यावी. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तसेच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे. मराठा बांधवांच्यामहाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरु असलेला हिंसाचार तत्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतताकायदा-सुव्यवस्था कायम राहिलयासाठी आपण सर्वांनी सहकार्यप्रयत्न करुया...," अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यातील जाळपोळीच्याहिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली असून ह्या घटना थांबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मराठा आंदोलक नेत्यांनाकार्यकर्त्यांना केले आहे. राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावेअसे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले आहे.

०००

दि. 2 सप्टेंबर २०२३


Saturday, 2 September 2023

दक्षिण भारतात असलेल्या या मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून जाताना पहिल्या सात पायऱ्यांतून संगीतातील सात स्वर ऐकू येतात. नंतर त्या तीन पायऱ्या चढताना

 दक्षिण भारतात असलेल्या या मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून जाताना पहिल्या सात पायऱ्यांतून संगीतातील सात स्वर ऐकू येतात. नंतर त्या तीन पायऱ्या चढताना


ॐ चा उच्चार ऐकू येतो.

घरात छोटी मुले आहेत तर सावधानता महत्वाची,lpl शेअर

 


भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा

 *भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा


◆ *फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध..?*

पण आहे. 

◆ दुधापासुन दही  

◆ बटर पर्यंत 

◆ साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ,

◆ पोहे, 

◆ रवा, 

◆ लोणचे, 

◆ पापड, 

◆ मसाले, 

◆ सुकामेवा, 

◆ भाजीपाला 

जे असेल ते 

*कोंबा फ्रीजमध्ये,* 

ही महिलांची वृत्ती.

इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळ, 

◆ कालची शिल्लक राहिलेली 

■ डाळ, 

■ भाजी, 

■ चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली  

■ मसालावाटण, 

■ सर्वप्रकारची कडधान्ये, 

■ वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, 

■ उरलेली शितपेये,  

■ मिठाया, 

एक ना धड भाराभर वस्तू!


या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे.  

पण कॕन्सरचे विषाणू येथेच तयार होत आहेत. 

अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. 

पण *१००० व्यक्तींचा* अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील *५३८ जणांना कॅन्सरची लागण* झाली असून, यात *स्त्रियांचं प्रमाण अधिक* आहे

आणि आश्चर्य म्हणजे या *५३८ ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार* चालू होता.


■ फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, *लागते तेवढेच आणा.*


■ इडली, डोसा, 

■ वडा सांबरच पीठ आणा ताज ताज  करण्यापुरतं.. 

आठ आठ दिवसाच नाही. 


■ चणा डाळीचं पीठ, 

■ जोंधळा पीठ, 

■ कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.


फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा. 


दूध ४८ तासांत वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या. ! ठेवू नका.


*साभार : डॉ. मकरंद करमरकर*

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई


*एक विनंती हा मेसेज प्रत्येक  घरात व घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोंचवा.*🙏*ही कळकळीची विनंती*🙏💞🙏🌷🌷

For Successful Launch of Aditya L-1

 For Successful Launch of Aditya L-1

Congratulations from Chief Minister Eknath Shinde
 Participation of 'IUCAA' from Pune is matter of pride

Mumbai, 2 :- India has hoisted the tricolor on the Moon with the successful Chandrayaan-3 mission.  Now, with the successful launch of Aditya L-1, the first Solar Observatory in the solar mission, India has achieved a feat that should be written in golden letters in the history of space exploration. Any appreciation  for this achievement by  our space research organization 'ISRO' is not enough, in such words, Chief Minister Eknath Shinde has praised India's progress in solar mission.  Also, in this mission, the active participation of 'IUCAA' organization in Pune in the production of satellite research equipment is a matter of pride, said the Chief Minister.

      In his congratulatory message, Chief Minister Shri  Shinde said that the successful mission of Chandrayaan-3 has strengthened India's position in space research. India has become the fourth such country in the world.  India has created history by landing the rover 'Pragyan' on the South Pole of the Moon.  Subsequently, we have taken another big leap today in terms of solar research.  With the successful launch of Aditya L-1, the first solar observatory, India has now become a world leader in lunar and solar research.  From the findings of this research, steps can be taken for the benefit of not only India, but the global mankind.  Our India, which is the largest democratic country in the world, has been recognized as a scientifically strong country through these two missions.  With the support and encouragement of Hon'ble Prime Minister Narendra Modi, ISRO has taken this major leap after recovering from a  failure of Chandrayaan-2.  ISRO will continue to achieve more such success hereafter. There is no stopping to the growth journey of ISRO.  The Chief Minister has also congratulated all the researchers - scientists, engineers involved in this mission.

 

00000

आदित्य एल-1 के सफल प्रक्षेपण के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की ओर से बधाई

 आदित्य एल-1 के सफल प्रक्षेपण के लिए   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की ओर से बधाई 

पुणे के 'आयुका' की सहभागिता गर्व की बात है 



मुंबई, दि. 2 : - चांद्रयान-3 इस सफल अभियान से भारत ने चाँद पर तिरंगा फहराया है. अब सौर अभियान आदित्य एल-1 यह पहला ही सूर्ययान सूर्य के अध्ययन के लिए सफल रूप से प्रक्षेपण करके भारत ने अंतरिक्ष के अध्ययन से इतिहास में स्वर्ण अक्षरों में दर्ज कर सके, ऐसा काम किया है. इस सफलता के लिए हमारे ‘इसरो’ इस अन्तरिक्ष अनुसंधान संस्था की जितनी तारीफ की जाए, उतनी कम है, इन शब्दों में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सूर्य के अनुसंधान पर भारत के उडान की सराहना की है. साथ ही इस मिशन में पुणे के 'आयुका' संस्था के उपग्रह पर अनुसंधान उपकरण निर्माण में सक्रीय सहभागिता का गौरवास्पद होने का जिक्र मुख्यमंत्री ने किया. 


          अपने बधाई के संदेश में मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि चांद्रयान-3 के सफल अभियान की वजह से भारत का अन्तरिक्ष का स्थान और भी मजबूत हुआ है. भारत विश्व का चौथा देश साबित हुआ है. चाँद के दक्षिण ध्रुव पर ‘प्रग्यान’ रोव्हर उतारकर भारत ने इतिहास रचा है. इसके बाद ही हमने सूर्य के अनुसंधान की दृष्टी से और एक बड़ी छलांग लगाई है. आदित्य एल- 1 इस प्रथम सूर्ययान के सफल प्रक्षेपण से अब भारत चाँद और सूर्य के अनुसंधान में कार्य करनेवाला और इसमें निरंतरता बनाएं रखनेवाला विश्व की दृष्टी से महत्वपूर्ण देश साबित हुआ है. इस अनुसंधान के निष्कर्षों से सिर्फ भारत ही नहीं, तो विश्व के मानवजाति के कल्याण में कदम उठाएं जा सकेंगे. उन्होंने कहा कि विश्व के सबसे बड़े लोकशाही के देश यानि हमारे भारत की इन दोनों अभियान से वैज्ञानिक रूप से मजबूत ऐसा देश इस तरह से पहचान निर्माण हुई है. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सहयोग और उनके प्रोत्साहन की वजह से चांद्रयान -2 की एक असफलता के बाहर निकलकर इसरो ने बड़ी छलांग लगाई है. मुझे पूरा भरोसा है की, आगे भी इसरो की इसी तरह की ऊँची कामगिरी रहेगी. इसरो के इस कामगिरी का जवाब नहीं. इस अभियान में सहभागी सभी वैज्ञानिकों, अनुसंधानकर्ताओं, अभियंताओं आदि को बहुत बहुत बधाई.



आदित्य एल-१च्या यशस्वी प्रक्षेपणासाठीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन पुण्यातील 'आयुका'चा सहभाग अभिमानास्पद

 आदित्य एल-१च्या यशस्वी प्रक्षेपणासाठीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

पुण्यातील 'आयुका'चा सहभाग अभिमानास्पद



मुंबई, दि. २ : - चंद्रयान-३ या यशस्वी मोहिमेतून भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला आहे. आता सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे पहिलेच सूर्ययान सूर्याच्या अभ्यासासाठी यशस्विरित्या प्रक्षेपण करून, भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत नोंद करून ठेवावी, अशी कामगिरी केली आहे. या यशासाठी ‘इस्त्रो’ या आपल्या अवकाश संशोधन संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूर्याच्या संशोधनातील भारताच्या भरारीचे कौतुक केले आहे. तसेच या मिशनमध्ये पुण्यातील 'आयुका' संस्थेचा उपग्रहावरील संशोधन उपकरण निर्मितीत सक्रिय सहभाग अभिमानास्पद असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे .


            अभिनंदन संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील स्थान बळकट झाले आहे. भारत जगातील असा चौथा देश ठरला आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर ‘प्रग्यान’ हे रोव्हर उतरवून भारताने विक्रमच केला आहे. पाठोपाठ आपण सूर्याच्या संशोधनाच्या दृष्टीने आज आणखी एक मोठी झेप घेतली आहे. आदित्य एल- १ या पहिल्याच सूर्ययानाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आता भारत चंद्र आणि सुर्य संशोधनात कामगिरी करणारा आणि त्यामध्ये सातत्य राखणारा जगाच्या दृष्टीने महत्वाचा देश ठरला आहे. या संशोधनातील निष्कर्षातून केवळ भारतच नव्हे, तर जगातील मानवजातीच्या हितासाठी पावले उचलता येणार आहेत. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असणाऱ्या आपल्या भारताची या दोन्ही मोहिमांतून वैज्ञानिकदृष्ट्या बलाढ्य असा देश अशी ओळख निर्माण झाली आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे चंद्रयान-२च्या एका अपयशातून बाहेर पडून, इस्त्रोने ही मोठी भरारी घेतली आहे. यापुढेही इस्त्रोची कामगिरी अशीच उंचावणारी राहील, असा विश्वास आहे. इस्त्रोच्या या कामगिरीला तोड नाही. या मोहिमेत सहभागी सर्व संशोधक - वैज्ञानिक, अभियंते आदींचे अभिनंदन, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

Featured post

Lakshvedhi