सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 13 June 2023
Monday, 12 June 2023
पित्ताशयातील खडे*
पित्ताशयातील खडे*
आयुर्वेदानुसार, तीन दोष आहेत जे पित्ताशयाच्या खड्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
पत्त दोष: त्याच्या अत्याधिक वाढीचे मुख्य कारण म्हणजे पित्ताशयात खडे तयार होणे. जास्त मसालेदार आणि गरम अन्न, अल्कोहोल इत्यादींच्या सेवनामुळे ही वाढ झाली आहे.
कफ दोष: हे चरबीयुक्त, प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे वाढते जे संपूर्णपणे पित्ताशयामध्ये जास्त चिकट पदार्थ तयार करतात.
वात दोष: पित्त आणि कफषांच्या मिश्रणात कोरडेपणा वाढतो ज्यामुळे खडे तयार होतात
*पंचकर्म चिकित्सा*
आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सेला खूप महत्त्व आहे एका ठिकाणी म्हंटल आहे चुकीचा आहार आणि चुकीच्या दिनचर्येमुळे पित्त प्रधानआम दोष आपल्या शरीरात वाढतो आणि ऋतूनुसार पंचकर्म न केल्यामुळे हा आजार दिवसेंदिवस वाढू लागला आहे या आजारावर पंचकर्मातील वमन विरेचन तसेच औषधीय स्नान चिकित्सा, तसेच आवाहन स्वेद या क्रीया केल्यास रूग्णाचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होते.
आयुर्वेदाने यावर काही रामबाण उपाय व औषधी सुचवल्या आहेत ज्याचा वापर तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास रुग्णाचे खडे विरघळण्यास निश्चितच मदत होते.
*आयुर्वेदिक उपचार व घरगुती उपचार*
◼️कडुनिंब आणि मोठी वेलची यांचे चूर्ण मिसळून खाल्ल्याने पित्तदुखी दूर होते.
◼️मक्याचे तंतू किंवा केस पाण्यात उकळून त्याचे पाणी प्या. यामुळे काही दिवसात पित्ताचे खडे बरे होतात
◼️रोज आल्याचा चमचाभर रस घेणे देखील फायदेशीर आहे
◼️कुळीथ मुठभर पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी उठून प्यावे आहारात कुळीथाचा त्याच्या डाळीचा समावेश करा
◼️ग्लासभर सफरचंदाच्या रसामध्ये चमचाभर अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून घेतल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.
◼️रोज एक छोटा चमचा हळद कोमट पाण्यासोबत घेतल्यास खडे विरघळण्यास मदत होते
◼️गाजर,काकडी रस प्रत्येकी 100 मिली एकत्र करुन दिवसातून दोनदा प्यायल्यास फायदा होतो.
◼️सकाळी रिकाम्या पोटी एक मध्यम लिंबाचा रस आठवडाभर प्यायल्याने फायदा होतो.
◼️नाशपाती मध्ये आढळणाऱ्या रासायनिक घटकांमुळे खडे विरघळण्यास मदत होते.
◼️गोमूत्र: तुमच्या आयुर्वेद तज्ञाच्या निर्देशानुसार 30 मिली ते 40 मिली ताजे गोमूत्र फिल्टर करून सकाळी रिकाम्या पोटी घेतले जाऊ शकते. हे पित्त प्रवाह नियंत्रित करते, अतिरिक्त कोलेस्टेरॉलशी लढा देते, यकृत शुद्ध करते, कफ पचवते आणि विकृत वात व्यवस्थापित करते.
https://chat.whatsapp.com/G6dpqL1eDIH4pqpcCtbd3w
◼️भृंगराज: यकृतावर भृंगराजची मुख्य क्रिया पित्तप्रवाह सुधारते. हे एक उत्कृष्ट तहान,भूक वाढवणारे औषध आहे आणि पचनाला चालना देते आणि यकृत उत्तेजक म्हणून कार्य करते. त्यामुळे वात कमी होतो.
◼️सैधव /रॉक मीठ: हा एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय असू शकतो जो तुम्हाला पित्ताचा प्रवाह वाढवण्यास मदत करू शकतो. तुम्हाला फक्त रिकाम्या पोटी नाश्ता करण्यापूर्वी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा रॉक सॉल्ट किंवा सैधव . हे पेय घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला सुमारे ४५ मिनिटे झोपावे लागेल. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असे केल्याने परिणामकारक परिणाम दिसून येतील.
◼️गोखरू काढा किंवा पावडर घेणे लाभप्रद
◼️इसबगोल हे उत्तम असे विरघळणारे फायबर आहे. याच्या सेवनामुळे पोटात फायबरचे प्रमाण योग्य राहते आणि पित्ताशयातील खड्यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.
◼️बर्बेरिस अरिस्टाटा: याला दारुहरिद्र असेही म्हणतात. हे पित्त प्रवाह अवरोधित करण्यात मदत करते आणि अशा प्रकारे अडथळ्यामुळे होणारी तीक्ष्ण वेदना कमी करते. सतत वापर केल्याने, आपण नैसर्गिकरित्या पित्त खडे विरघळवू शकतो.
◼️मिल्क थिस्ल नावाच्या गोळ्या बाजारात मिळतात.ज्यांच्यामुळे पित्ताशयातील खडे विरघळतात
◼️एक कप पाण्यात सिंहपर्णीच्या पानाचे एक चमचा चुर्ण टाकून अर्धा तास भिजवून ठेवा नंतर मध घालून ते पाणी प्या.
◼️गुळवेलीचा काढा घेणे ही फायदेशीर
◼️जास्वंदीच्या फुलांची पावडर चमचाभर एक चमचा मधात हा यावरती सगळ्यात बेस्ट उपाय आहे
◼️वासागुलुच्यादी कषायम, अविपित्तीकर चुर्ण, द्राक्षादी कषाय, वरूणादी कषाय, पटोलकतुरोहीन्यादी कषायम, त्रिविल लेहम, आरोग्यवर्धीनी, भुनिंबादी काढा,रोहितकारिष्ट इ. औषध रचना तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करता येते.
अजूनही असंख्य औषधी आयुर्वेदात आहेत ज्याचा वापर निष्णात वैद्य रूग्ण बरा होण्यासाठी करत असतात.
ताम्र सिंदूर, हजरुल यहूद भस्म, मेदोहरविडंगदी लौह, फलत्रिकादी क्वाथ अश्मरीहर रस,श्वेत पर्पटी, गोखरू क्वाथ इ.यासारख्या औषधींचा उपयोग आयुर्वेदिक वैद्याच्या सल्याने व मार्गदर्शनाखाली करावा.
*संकलन-*
*
खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे*
*खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे*
खजूराला 'वंडरफूड' असं म्हटलं जातं. खजूर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. खजूरामध्ये लोह, मिनरल्स, कॅल्शिअम, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स, अमीनो अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे खजूर शक्तीवर्धक, अशक्तपणा कमी करणारं आणि शरीराला ऊर्जा देणारं फळ आहे. खजूर खाल्ल्यास तुम्हाला इंस्टंट एनर्जी मिळू शकते. यासाठीच उवपवासाला खजूर खाण्याची पद्धत आहे. या फळाच्या ताज्या आणि पिकलेल्या फळाला खजूर असं म्हणतात तर त्याच्या सुकवलेल्या फळाला खारीक असं म्हणतात. आयुर्वेदानुसार खजूर शक्तीवर्धक, पौष्टिक, श्रमहारक आणि वीर्यवर्धक फळ आहे. भारतात रेताड जमिनीमध्ये खजूराची झाडं सहज उगवतात. मात्र खजूराची झाडे सौदी अरेबिया, इराक, अफगाणिस्तान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. नियमित दोन खजूर खाण्याची सवय लावल्यास तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी जाणून घ्या खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
पचनशक्ती सुधारते
खजूरामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. जेव्हा तुमच्या शरीरातील पचनकार्य सुरळीत सुरू असते तेव्हा तुम्हाला पोटाच्या तक्रारी कमी प्रमाणात जाणवतात. बद्धकोष्ठता अथवा अपचनाच्या समस्या असलेल्या लोकांना नेहमी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूरामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात. यासाठी दररोज रात्री दोन खजूर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा.
ह्रदयासाठी उत्तम
खजूरामध्ये असलेले फायबर्स तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. शिवाय त्यामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअमदेखील असते. एका संशोधनानुसार जर एखाद्या व्यक्तीने दररोज 100 ग्रॅम मॅग्नेशिअम असलेले पदार्थ सेवन केले तर त्याला ह्रदयरोग होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला ह्रदयाचे आरोग्य सांभाळायचे असेल तर दररोज दोन खजूर जरूर खा.
रक्तदाब नियंत्रित राहतो
खजूरामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असते. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर अथवा लो ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल तर दोन खजूर रोज खाण्याची सवय स्वतःला लावा.
अॅनिमियाचा त्रास कमी होतो
जर तुम्हाला रक्ताच्या कमतरतेमुळे अथवा रक्तातील लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे अशक्तपणा जाणवत असेल. तर तुम्हाला या समस्येवर लवकर उपाय करण्याची गरज आहे. कारण रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्यसमस्या डोकं वर काढतात. खजूरामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. जर तुम्ही दररोज दोन खजूर खाण्याची सवय लावली तर तुमचा अशक्तपणा कमी होतो.
सेक्स लाईफ सुधारते
खजूरामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे स्पर्म काऊंट वाढतो. बाळ जन्माला येण्यासाठी पुरूषांमध्ये शूक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता चांगली असणे गरजेचं आहे. कारण या कारणांमुळे आजकाल अनेक जोडप्यांना वंधत्वाला सामोरं जावं लागत आहे. मात्र संशोधनानुसार जर तुम्ही खजूर खात असाल तर तुमचं सेक्स लाईफ चांगलं होऊ शकतं. यासाठीच बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि वैवाहिक जीवन सुखाचं असावं असं वाटणाऱ्या पुरूषांनी दररोज खजूर खाल्ल्यास त्यांना फायदा होऊ शकतो.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
दररोज खजूर खाण्याने केवळ डोळ्यांचे आरोग्य सुधारते असे नाही तर तुम्हाला रातांधळेपणा, रंगांधळेपणा अशा समस्या निर्माण होत नाहीत. यासाठीच दररोज खजूर खाण्यास सुरूवात करा.
दात मजबूत होतात
खजूरामध्ये फ्लोरीन नावाचे एक केमिकल असते. ज्याच्यामुळे दातांमध्ये कीड लागण्याची समस्या कमी होऊ शकते. खजूरामुळे तुमच्या हिरड्या आणि दात मजबूत होतात. यासाठी दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज दोन खजूर अवश्य खा
वजन वाढते
वजन कमी करण्याप्रमाणेच अनेकांना वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. खजूरामध्ये अनेक पोषकतत्व दडलेले असतात. ज्यामुळे दररोज सकाळी खजूर खाल्ल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. कृष प्रकृतीच्या लोकांनी दुधासोबत दररोज दोन खजूर खाल्ल्यास त्यांचे वजन वाढणे सोपे होऊ शकते.
*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,*
*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,*
*त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*
_*(कॉपी पेस्ट)*_
*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*
*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*
*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*
https://chat.whatsapp.com/G6dpqL1eDIH4pqpcCtbd3w
पायात गोळे येणे.....*
*पायात गोळे येणे.....*
बरेच वेळा अचानक रात्री पायात गोळे येतात, असह्य वेदना येतात. आणि काही केल्या बरं वाटतं नाही. तेव्हा आपण खालील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच.
*1) एका वाटीत लिंबू रस काढून घ्या. हा रस पायाला चोळा. मग त्यांवर साधे मीठ चोळा आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून याची पुरचूंडी बांधून हळूहळू पाय शेका. या ३ गोष्टी एकत्र केल्यास पायात आलेले गोळे जातात. व आराम मिळतो.
*२) एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात भिमसेन कापूर पावडर टाका आणि मिक्सिंग करून हे तेल पायांना लावून चोळावे. १५ मिनिटे करा हळूहळू गोळा निघून जाईल..
*३) थोडा मऊ गूळ घ्या. यात सुंठ पावडर मिसळून घ्या आणि यांच्या बोरा इतक्या ७ गोळ्या करा आणि दररोज उपाशी पोटी सकाळी १ गोळी घ्या. असे ७ दिवस केल्यास कधीच पायात गोळे येणार नाही.
*४) ४ बदाम, १ चमचा कच्चे तिळ आणि १ चमचा खडिसाखर एकत्र करून रोज सकाळी उपाशीपोटी १ महिना खावे. आयुष्यभर पायात गोळे येणार नाही..
*५) १ पेलाभर दूधामध्ये १ चमचा नाचणीचे सत्त्व टाकून उकळून घ्या आणि यात ५ भिजवलेल्या काळ्या मनुका टाका व सकाळी उपाशीपोटी खा. असे १० दिवस करा.. शरीरात भरपूर कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही..
*६) शेवग्याच्या शेंगांची भाजी, आठवड्यातून २ वेळा खा किंवा शेवग्याच्या शेंगांचे चूर्ण रोज जेवणानंतर घ्या. याने भरपूर प्रमाणात कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही.
*७) रोज सकाळी २ डोंगरी आवळे अनशा पोटि खावे आणि दिवसातून एकदा केळं खावे.
* ८) जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळा येतो तेव्हा आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात गोळे येतात तर आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरं वाटेल.
तुम्हाला जेव्हा पायात गोळे येतील तेव्हा वरील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच.
*डॉ. सुनील इनामदार.*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*
Sunday, 11 June 2023
श्रीनगर में महाराष्ट्र भवन के लिए भूमि देने की मुख्यमंत्री ने लेफ्टनंट गव्हर्नर से विनती की
श्रीनगर में महाराष्ट्र भवन के लिए भूमि देने की मुख्यमंत्री ने लेफ्टनंट गव्हर्नर से विनती की
मुंबई, दिनांक 11 : श्रीनगर में महाराष्ट्र भवन के निर्माण के लिए भूमि देने की विनती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जम्मू एवं कश्मीर के गव्हर्नर मनोज सिन्हा से प्रत्यक्ष मिलकर की। इन दिनों मुख्यमंत्री कश्मीर दौरे पर है और इस दौरान उन्होंने मनोज सिन्हा से मुलाकात की।
इस दौरान उन्हें दिए गए में पत्र मुख्यमंत्री ने कहा कि पर्यटन के महत्त्व को ध्यान में रखते हुए सांस्कृतिक लेन- देन बढ़ाने और आर्थिक विकास करने के लिए महाराष्ट्र भवन को भूमि मिलने पर दोनों राज्यों को इसका लाभ होगा। श्रीनगर का यह महाराष्ट्र भवन सिर्फ पर्यटको को निवास की सुविधा उपलब्ध करानेवाला ही नहीं तो, यहां पर महाराष्ट्र की समृध्द कला, खाद्य और संस्कृति की झलक भी देख सकेंगे।
जम्मू और कश्मीर के साथ नाता अधिक मजबूत करने के लिए महाराष्ट्र भवन का उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारियों को एक प्रमुख केंद्र के रूप में भी होगा।
महाराष्ट्र भवन के लिए योग्य भूमि तथा जगह मिलने पर कश्मीर की संस्कृति, पर्यावरण को ध्यान में रखते एक अच्छा भवन यहां पर राज्य सरकार की ओर से बनाया जाएगा, यह ग्वाही भी मुख्यमंत्री ने इस पत्र में की।
00000
Chief Minister requests Lt Governor to provide
land for Maharashtra Bhavan in Srinagar
Mumbai, Date:- June 11: Chief Minister Eknath Shinde today personally met Jammu and Kashmir Lt. Governor Manoj Sinha to request to avail land for construction of Maharashtra Bhavan in Srinagar. The Chief Minister is presently on a tour of Kashmir and during this period, he met Manoj Sinha.
The Chief Minister has given a letter to the governor in this connection. In his letter, the chief minister said that understanding the value of tourism and cultural exchange in enhancing relationships and economic growth, allocating a land plot in Kashmir to build a Maharashtra Bhavan will be beneficial for both the states.
The Maharashtra Bhavan in Srinagar will not only provide accommodation facilities to tourists but also exhibit a glimpse of Maharashtra's rich art, food and culture.
The Maharashtra Bhawan can be used as a major hub for students, entrepreneurs, senior officials to strengthen relationship with Jammu and Kashmir.
In his letter, the Chief Minister has also assured that if a suitable land is provided for the Maharashtra Bhavan, the state government will build a good Bhavan on the land keeping in mind the culture an
d environment of Kashmir.
00000
श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती
श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती
मुंबई, दिनांक 11 : श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी मनोज सिन्हा यांची भेट घेतली.
यावेळी त्यांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगर मधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल.
जम्मू आणि कश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल.
महाराष्ट्र भवनसाठी योग्य ती जागा मिळाल्यास कश्मीरची संस्कृती, पर्यावरण लक्षात घेऊन एक चांगले भवन या ठिकाणी राज्य सरकार तर्फे बांधण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे.
00000
नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन
नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन
मुंबई, दि.11 : केंद्र सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने 12 ते 26 जून 2023 या कालावधीत "नशा मुक्त भारत पंधरवडा" जाहीर केला आहे. अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे उपस्थित होते.
सचिव श्री.भांगे म्हणाले, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. 26 जून या जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधून जनजागृती करण्यासाठी रॅली, परिसंवाद, कार्यशाळा, ई-प्रतिज्ञा मोहिमा इत्यादीद्वारे विविध कार्यक्रम घेण्यात यावेत. कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य घेण्यात यावे.
"नशा मुक्त भारत" चे स्वप्न साकार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात यावा, असेही सचिव श्री.भांगे यांनी सांगितले.
००००
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...