Saturday, 3 June 2023

पांढरी किंवा पिवळी कावीळ वरील उपाय : केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय

 पांढरी किंवा पिवळी कावीळ वरील उपाय : केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय !

आरोय टीप्स

 पांढरी किंवा पिवळी कावीळ वर उपाय केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय !


मेडिकल सायन्सने कितीही जरी प्रगती केलेली असली तरी कावीळ हा रोग आहे तो आयुर्वेदिक उपायाने जेवढ्या लवकर बरा होतो तेवढ्या लवकर दवाखान्यामध्ये तो कधीही बरा होत नाही.


कावीळ साठी तुम्हाला माहीत असेल की ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे औषध तुम्हाला दिली जातात काही ठिकाणी नाका मध्ये ड्रॉप टाकले जातात काही ठिकाणी तुम्हाला दह्यामध्ये औषध दिल जात तर काही ठिकाणी केळीमध्ये औषध दिलं जातं.


तर हे केळी मधल औषध आहे ते तुम्हाला सांगणार आहे केळी मधलं औषधे सगळ्यात सोप आहे आणि सर्वांना करता येईल अस आहे आणि सहज उपलब्ध होणार आहे म्हणून हा उपाय कोण घेणार आहोत


पावसाळ्याचे दिवस आहेत तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कावीळ होण्याचं जास्त प्रमाणामध्ये जाणवते. कारण कावीळ पाण्यामधून जास्त प्रमाणामध्ये होत असते. रक्तामधील बिलिरुबिन पातळी वाढली तर आपली त्वचा रंग बदलून ती पिवळसर दिसायला लागते आणि आपण त्याला कावीळ झाली असे म्हणतो.


कावीळ ही ही दोन प्रकारची असते. एक पांढरी कावीळ आणि दुसरी पिवळी कावीळ. कोणतीही कावीळ असू देत या औषधाने ती सहज रित्या निघून जाते.


त्याची लक्षणे काय असतात तर खूप अशक्‍तपणा जाणवतो डोकेदुखी ताप भूक कमी होणे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे मळमळ होणे त्याचबरोबर तुमचे डोळे आणि तुमची जीभ पिवळसर रंगाची होणे ही काविळीची सामान्य लक्षण असतात. पित्तरस रक्तामध्ये मिसळला तर आपल्या त्वचेला जास्त पिवळा रंग येत असतो आणि जीवाणूंचा संसर्ग होऊन यकृताला सूज येते आणि तेव्हा आपल्याला या आजाराचे स्वरूप आहे ते गंभीर होत असत.


त्याला इंग्रजीमध्ये हिपॅटायटीस असं म्हणतात टायफाईड होऊन या आजारामुळे त्याला बाधा होऊन कावीळ होऊ शकते. तर कावीळ एक सामान्य आजार आहे सर्वांना होऊ शकतो त्याचा वेळेवर जर उपाय केला तर कावीळ कुठल्याही प्रकारची असली तरी ती सहजपणे बरी होते.


कावेळीसाठी केळीमध्ये दिले जाणारे औषध सर्वत्र प्रसिद्ध औषध असते. हे औषध कसं करायचं आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्याला औषध दिलं जातं औषध देणारा कडे जातो आणि हे औषध काय आहे ते दोन-तीन दिवस आपण घेऊन येतो केळीमध्ये आणि आपण खात असतो तर हे इतकं सामान्य औषध आहे की तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एवढ्या सामान्य गोष्टींमधून कावीळ आहे सहजपणे बरी होते.


 या उपायासाठी आपल्याला फक्त अर्ध केळ लागणार आहे. केळीच्या बऱ्याच जाती आहेत गावठी आणि जवारी. त्याच्यामध्ये कुठलीही केळीची जात या उपायासाठी चालते तुम्हाला जर गावठी केळी असेल तर अतिउत्तम. तरी त्यासाठी आपल्याला फक्त अर्ध केळ लागणार आहे. हे केळ पिकलेले असावा


 या उपायासाठी आपण अर्ध केळी घेऊया तुम्ही पाहिले असेल ज्या ठिकाणी तुम्ही हे औषध घेतलेल आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अर्ध्या केळीमध्ये औषध दिलं जातं. तर अर्धी केळी आपल्याला मधून कापून घ्यायचे आहे यामध्ये एक ग्रॅम चुना घालायचा आहे एक ग्राम म्हणजे एका गव्हाच्या धान्यात दाण्या एवढा घालायचा आहे.


केळ सोलून ते मधोमध कापून त्यामध्ये चुना लावल्यानंतर याची चव असते ती थोडीशी कडसर लागते. तेव्हा आपल्याला ते चांगल्या पद्धतीने असो मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्या माणसाला काविळ झालेली आहे त्या माणसाला उपाशी सकाळी उपाशीपोटी खायला द्यायच आहे.


अशा पद्धतीने तुम्ही औषधे घेतलेल असेल. केळीमध्ये दिलं जाणारं कावीळचे औषध सलग जर तुम्ही पाच दिवस घ्यायचं आहे हे उपाय उपाशीपोटी करायचा आहे तर कितीही प्रमाणात तुम्हाला कावीळ झालेली असेल तर ती सहजरीत्या उतरते.


कावीळ झाली असेल तर सलग पाच दिवसांमध्ये या पद्धतीने औषध तुम्ही घेऊन पहा. तुम्ही एखाद्या ठिकाणी केळी मध्ये दिलेले औषध पाहिला असेल तर या पद्धतीने तुम्ही कावीळ वर उपाय करा. कावीळ सहजरीत्या उतरून जाते. हे सहज रित्या उपलब्ध होणार आणि सर्वांना करता येणारा साध सोप औषध आहे. तुम्हाला पहिल्या दिवसापासून याचा फरक जाणवेल


 यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळायची आहेत. तुम्हाला पूर्ण विश्रांती घ्यायची आहे आणि विश्रांती घेत असताना तुम्हाला तिखट वगैरे पदार्थ तेलकट आहे तूपकट हे पदार्थ खायच टाळायचे आहे. दारू पूर्णपणे टाळायची. त्याचबरोबर मांसाहार करणे पूर्णपणे टाळायच आहे. जरी कावीळ पाच दिवसांमध्ये उतरली तरी21 दिवसांपर्यंत तुम्हाला हे पथ्य पाळायचे आहेत.


कोणत्याही प्रकारची काय वेळ झाली असेल तर अर्धा केळी मध्ये चुना घालून सलग पाच दिवस हा उपाय केला तर कावीळ सहजरित्या उतरून जाईल. तर हा उपाय अवश्य करून बघा आणि याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना जरूर द्या.


.. अतिशय मौल्यवान माहिती.. 👆


छत्रपती शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया

 छत्रपती शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

रायगढ़ में शिवसृष्टि के निर्माण के लिए 50 करोड़ रुपये निधि दिया जाएगा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगढ़ पर 350 वां शिवराज्याभिषेक वर्ष समारोह बड़े धूमधाम से मनाया गया

 

            मुंबईदि. 2 :  किले रायगढ़ के तलहरी में 45 एकड़ में शिवसृष्टि के निर्माण के लिए राज्य सरकार की ओर से 50 करोड़ रुपये निधि दिया जाएगायह घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रायगढ़ पर हुए 350 वें  शिवराज्याभिषेक वर्ष समारोह में की. छत्रपति शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया हैइन शब्दो में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रमों एवं कार्य का गौरव अपने  संदेश में किया.

            छत्रपति शिवाजी महाराज के 350 वे राज्याभिषेक वर्ष के औचित्य पर राज्य सरकार की ओर से  रायगढ़ पर आयोजित भव्य वर्ष समारोह में मुख्यमंत्री बोल रहे थे. इस समारोह में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के संदेश का प्रसारण किया गया.

            समारोह में उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारपालकमंत्री उदय सामंत,  उच्च व तकनीक शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटीलशालेय शिक्षा मंत्री दीपक केसरकरग्रामविकास मंत्री गिरीश महाजनबंदरगाह व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेसांसद छत्रपति उदयनराजे भोसलेसांसद सुनील तटकरेसांसद सदाशिव लोखंडे, सांसद डॉ.श्रीकांत शिंदेविधायक भरत गोगावलेलोकप्रतिनिधि,  मान्यवर एवं नागरिक बडी संख्या में उपस्थित थे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज का राज्य गरीब-वंचित जनता का राज्य था. उन्होंने जातिभेद नहीं किया. शिवाजी महाराज ने महिलाओं को आगे आने के लिए अवसर दिए. महाराज उनके राज्यकारभार की पद्धति से लोकप्रिय थे. वे जनता का ध्यान रखनेवाले राजे थे. छत्रपति शिवाजी महाराज के आदर्शो को पर हम कामकाज कर रहे है और इस बात का हमे गर्व है. राज्य  सरकार ने किसानो को 1 रुपए में पीक बीमा देने की योजना की है. केंद्र सरकार की योजना की तरह राज्य सरकार ने भी नमो शेतकरी सन्मान निधि’ योजना शुरू की है. सिंचन वृद्धि के लिए सरकार ने अनेक निर्णय लिए है और जलयुक्त शिवार योजना फिर से शुरू की है. प्रतापगढ के संवर्धन के लिए सांसद उदयनराजे भोसले की अध्यक्षता में राज्य सरकार प्राधिकरण निर्माण करेगी. मुंबई के कोस्टल रोड को छत्रपति संभाजी महाराज का नाम दिए जाने की बात भी मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस अवसर पर कही.

छत्रपती शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया  - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

       छत्रपति शिवाजी महाराज ने सुशासनराष्ट्रकल्याणलोककल्याण की राह दिखाई.  महाराज ने स्वराज्य का सपना पूरा किया. कठीण समय में जनता में आत्मविश्वास  पैदा किया. सैन्य नेतृत्व के गुण उन्होंने दिए. राष्ट्र निर्माण का विजन दिया.  महाराज के जीवन के अनेक पहलू है. उन्होंने समुद्री नौदल (आरमार) के महत्त्व को भी समझा. उन्होंने जलदुर्ग का निर्माण किया. आज भी उनके जलदुर्ग डटकर खडे है.  महाराज ने एकता और अखंडता को प्राथमिकता दी. आज शिवाजी महाराज के विचारों का प्रतिबिंब 'एक भारत - श्रेष्ठ भारत'  इस संकल्पना में दिखाई देता है. छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक दिनने नई चेतनानई ऊर्जा दी है.  महाराज का राज्याभिषेक यह उस समय का एक अद्भुत और विशेष अध्याय है. महाराज ने आक्रमकों के खिलाफ ही लडाई नहीं लढीस्वराज्य का निर्माण संभव हैयह विश्वास जनता के मन में पैदा किया. उनका व्यक्तिमत्व अद्भुत था.  उन्होंने स्वराज्य का के साथ-साथ सुराज्य का भी निर्माण किया. उन्होंने राष्ट्र के निर्माण में व्यापक दृष्टिकोन रखा.  हम सभी के समक्ष आदर्श निर्माण करनेवाले छत्रपति शिवाजी महाराज को मानाचा मुजरा इन शब्दों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने वीडियो संदेश से छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रमों को याद किया.

 

 

 

नई दिल्ली में छत्रपति के राष्ट्रीय स्मारक के निर्माण की मांग

प्रतापगड के संवर्धन के लिए प्रधिकरण का

निर्माण राज्य शासन की ओर से किया जाएगा

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस अवसर पर कहा कि यह हमारा सौभाग्य है कीहम शिवराज्याभिषेक समारोह का अनुभव ले रहे है.  महाराष्ट्र के निर्माण की शुरुआत स्वराज्य के निर्माण से ही हुई. राज्य कैसे करना चाहिएयह शिवराय ने विश्व को बताया है. शिवराय न्यायप्रिय राजे के रूप में अजरामर है.  दिल्ली में छत्रपती शिवाजी महाराज का भव्य स्मारक का निर्माण होना चाहिए,  यह मांग राज्य की ओर से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ओर किए जाने की बात उन्होंने कही. छत्रपति शिवाजी महाराज ने साढेतीनसौ साल पहले किया हुआ कार्य आज भी हमारे लिए आदर्शवत है.  उनके राज्याभिषेक से नए सिक्के तैयार किए गये है. गढकिलो को नया अस्तित्व मिला है. 

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस ने बताया कि छत्रपति की राजमुद्रा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नौदल के ध्वज पर लायी है. अब  छत्रपति शिवाजी महाराज का राष्ट्रीय स्मारक राजधानी नई दिल्ली में होना चाहिएऔर इसकी मांग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ओर राज्य की ओर से की जाएगी. 

छत्रपती शिवाजी महाराज के विचार सर्वदूर पहुंचाने का संकल्प

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

            इस अवसर पर मंत्री श्री. मुनगंटीवार ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज के विचार घरघर में पहुंचाने का संकल्प हमने किया है. भविष्य में किले रायगढ पर मनाये जानेवाले शिवराज्याभिषेक समारोह के लिए राज्य सरकार खंबीरता से शिवराज्याभिषेक समिती के साथ रहेगी.  छत्रपति शिवाजी महाराज के समय की जगदंब तलवार’ देश में लाने का प्रयास भी हम कर रहे है. महाराज के जीवन पर गॅजेटीयर आज सांस्कृतिक कार्य विभाग की ओर से प्रकाशित हो रहा है. इसके अलावा तंजावर में छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक बनाने के लिए भी प्रयास जारी है.  नई दिल्ली स्थित जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय में छत्रपति शिवाजी महाराज के विचारों पर अध्ययन के लिए पांच करोड  रुपए दिये जाने की जानकारी भी उन्होंने इस दौरान दी.

            इस अवसर पर सांसद छत्रपति उदयनराजे भोसले ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज ने जनता के राज्य का निर्माण किया. उनका आदर्श विश्वभर के लोकशाही माननेवाले देशो ने लिया है.

            शिवराज्याभिषेक दिन के 350 वें वर्ष समारोह के औचित्य पर सालभर समुचे राज्य में विविध कार्यक्रम होंगे और इसकी शुरुआत 1 जून से की गई है.

००००


10,12 वी नंतरचे अभ्यासक्रम

 


उष्णता वाढतेय काळजी घ्या - - -

 *उष्णता वाढतेय काळजी घ्या - - - - -*


शरीरातील पाणी वाढवा - उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.


उपाय ---

१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.

२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.

३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.

४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.

५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.

६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.

७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.

८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.

९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.

१०) प्रत्येक काम सावकाशच करा. 

११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.

१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.

१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.

१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.

१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.

१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.

१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.


 # आरोग्य संदेश #


पाणी प्यावे आवडीने,

आजार पळवा सवडीने.

: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*


❄ *उष्ण व थंड पदार्थ* ❄


कलिंगड - थंड

सफरचंद - थंड

चिकू - थंड 

संत्री - उष्ण

आंबा - उष्ण            

लिंबू - थंड

कांदा - थंड

आलं/लसूण - उष्ण

काकडी - थंड

बटाटा - उष्ण

पालक - थंड 

टॉमेटो कच्चा - थंड

कारले - उष्ण

कोबी - थंड 

गाजर - थंड 

मुळा - थंड

मिरची - उष्ण

मका - उष्ण

मेथी - उष्ण

कोथिंबीर/पुदिना - थंड

वांगे - उष्ण

गवार - उष्ण

भेंडी साधी भाजी - थंड

बीट - थंड 

बडीशेप - थंड 

वेलची - थंड 

पपई - उष्ण

अननस - उष्ण 

डाळींब - थंड 

ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड

नारळ(शहाळ) पाणी - थंड

मध - उष्ण

पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड

मीठ - थंड 

मूग डाळ - थंड 

तूर डाळ - उष्ण

चणा डाळ - उष्ण 

गुळ - उष्ण 

तिळ - उष्ण 

शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण 

हळद - उष्ण 

चहा - उष्ण

कॉफी - थंड

पनीर - उष्ण

शेवगा उकडलेला - थंड

ज्वारी - थंड

बाजरी/नाचणी -उष्ण

आईस्क्रीम - उष्ण

श्रीखंड/आम्रखंड - उष्ण

दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) - थंड 

फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण

फ्रिज मधिल पाणी - उष्ण

माठातील पाणी - थंड

एरंडेल तेल - अती थंड

तुळस - थंड

तुळशीचे बी - उत्तम थंड

सब्जा बी - उत्तम थंड

नीरा - थंड

मनुका - थंड 

पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण

हॉट ड्रिंक सर्व - उष्ण

कोल्डरिंग सर्व - उष्ण 

मास/चिकन/मटण- उष्ण

अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड


*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*



मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

(Chief Minister Employment Generation Programme- CMEGP)

राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी

 

            राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-२०१९ अंतर्गत अनेक नाविन्यपूर्ण योजना व कार्यक्रम शासनाने हाती घेतले आहेत. सक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच राज्यात व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहर केली आहे.

राज्यातील युवक/ युवतींच्या सर्जनशिलतेला वाव मिळून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणेत्याद्वारे राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सक्ष्मलघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे. हा या योजनेचा उद्देश आहे.

ही योजना पूर्णत: ऑनलाईन पद्धतीने राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेकरिता maha-cmegp.gov.in हे ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली DLTFC समितीमार्फत शिफारस करण्यात येते. राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC) यांच्या मान्यतेने एकूण २३ सार्वजनिक क्षेत्रातील बँका व ११ खाजगी क्षेत्रातील तसेच १४ सहकारी बँकांचा समावेश या योजनेत आहे.

 

योजनेची ठळक वैशिष्ट्य :-

·       उत्पादन उद्योगकृषी रक उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजनेंतर्गत लाभासाठी पात्र.

·       उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पासाठी, सेवाक्षेत्रातील आणि कृषी आधारित/ प्राथमिक प्रकल्प मर्यादा २०-५० लाख रुपये आहे.

·       एकूण लक्षांकापैकी किमान ३० टक्के महिला लाभार्थी व किमान २० टक्के अनुसूचित जाती / जमाती.

पात्रता अटी:

·       राज्यात स्थानिक अधिवास असलेल्या व किमान १८ ते ४५ वयोगटातील स्वयंरोजगार करु इच्छिणारे उमेदवार विशेष प्रवर्गासाठी (अनुसूचित जाती/ जमाती/ महिला/ अपंग/माजी सैनिक/ इतर मागास प्रवर्ग/ विमुक्त व भटक्या जमाती/ अल्पसंख्यांक) ५ वर्षाची अट शिथिल.

·       रु.१० लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता ७ वी पास व रु. २५ लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान १० वी पास असावे.

·       अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या / महामंडळांच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा.

प्रकल्प मर्यादा किंमत :

·       प्रकिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रु.५० लाख व सेवा / कृषी पूरक उद्योग / व्यवसाय प्रकल्पांसाठी कमाल रु. २० लाख.

योजना अंमलबजावणी यंत्रणा :

अ) शहरी भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र

ब) ग्रामीण भागांसाठी : जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय

एकत्रित समन्वय व सनियंत्रणमहाव्यवस्थापकजिल्हा उद्योग केंद्र.

पात्र मालकी घटक :

वैयक्तिक मालकीभागीदारीवित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गटएकल मालकी कंपनी (OPC) व मर्यादित दायित्व संस्था (LLP).

 

बँक/वित्तीय संस्था यांचा सहभागः-(मार्जिन मनी- अनुदान) :

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत स्वय गुंतवणूक व राज्य शासनाचे (अनुदान स्वरुपातील) आर्थिक सहाय्य याव्यतिरिक्त आवश्यक ६० ते ७५ टक्के अर्थसहाय्य बँकांमार्फत उपलब्ध होईल. राज्यातील राष्ट्रीयकृत बँकाशेडयुल्ड बँकाखाजगी बँका व १४ जिल्हयांतील मध्यवर्ती सहकारी बँका इत्यादी


मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार

 मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार


-पालकमंत्री दीपक केसरकर


'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात साधला 'जनतेशी सुसंवाद'


            मुंबई, दि. 2 : मुंबईतील धारावी परिसरात सुमारे 250 दिव्यांग एका छताखाली आहेत. त्यांना धारावीत शिबीर आयोजित करून त्यांच्यासाठी सुसंगत असलेल्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागातील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून त्या जागेवरच सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विभाग कार्यालयात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक दिन आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रहिवाशांच्या समस्या तत्का सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात जाऊन जनतेशी सुसंवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रहिवाशांना निश्चित न्याय मिळाला पाहिजे हेच शासनाचे धोरण असून या समस्या सोडविल्या जातात, अशी रहिवाशांची भावना निर्माण झाली पाहिजे, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.


            पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, दिव्यांग आणि महिलांना शासन आणि महानगरपालिकेच्या योजनांमधून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामधून तयार होणारे उत्पादन विकले जाईल यासाठी त्याचे मार्केटिंग करण्यात यावे. या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आपला दवाखाना योजनेचा सर्वसामान्यांना मोठा लाभ होत असून आवश्यकतेनुसार त्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी सूचना करून अनधिकृत ड्रग्ज- दारूच्या व्यवसायाचे निर्मूलन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


            या सुसंवाद कार्यक्रमात विभागातील सुमारे 263 रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, गटारांची स्वच्छता, पाणी पुरवठा, रोजगार, शिधावाटप, कचरा निर्मूलन, फेरीवाले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, पार्किंग आदी समस्यांचा समावेश होता. या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


00000


विशेष ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना राज्यपालांच्या शुभेच्छा

 विशेष ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना राज्यपालांच्या शुभेच्छा


 


            मुंबई, दि. २ : बर्लिन येथे १७ ते २५ जून या कालावधीत होत असलेल्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंच्या 'स्पेशल ऑलिम्पिक' मध्ये महाराष्ट्रातून जात असलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांना राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. २) राजभवन येथे निमंत्रित करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


            यावेळी पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, 'स्पेशल ऑलिम्पिक्स भारत' च्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा तसेच विशेष ऑलिम्पिक महाराष्ट्रच्या अध्यक्ष डॉ. मेधा सोमैया उपस्थित होत्या.


            बर्लिन हे भारतासाठी भाग्यवान शहर आहे. या ठिकाणी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी देशाला १९३६ साली सुवर्णपदक मिळवून दिले होते, याचे स्मरण करुन बौद्धिक दिव्यांग खेळाडू विशेष ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदकांची लयलूट करतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. देशभरात 'विशेष ऑलिम्पिक भारत' या संघटनेतर्फे दिव्यांग खेळाडूंसाठी ७५० क्रीडा केंद्र उभारले जाणार आहे, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून पदके जिंकून मायदेशी परत आल्यावर खेळाडूंचे भव्य स्वागत करण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले. 


            संसदीय समितीचे अध्यक्ष असताना दिव्यांग लोकांसाठी विधेयक तयार केले होते असे सांगून कायद्यामध्ये दिव्यांगांसाठी २ टक्के नोकऱ्या आरक्षित करण्याची तरतूद असून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.


            राज्यपालांनी बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्यामुळे संपूर्ण चमूचे मनोबल उंचावेल असे सांगून ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा राज्य शासनातर्फे यथायोग्य सन्मान होईल, याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.


            शासनाने दिव्यांग खेळाडूंना रोजगार उपलब्ध करून द्यावा - डॉ. मल्लिका नड्डा


            भारतातील बौद्धिक दिव्यांग खेळाडूंनी विशेष ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत १२०० पदके प्राप्त केली असून बर्लिन येथे होणाऱ्या विशेष ऑलिम्पिकमध्ये १९० देशातून ७ हजार खेळाडू सहभागी होत असल्याचे विशेष ऑलिम्पिक भारतच्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा यांनी यावेळी सांगितले. बर्लिन विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत देशभरातून १९८ खेळाडूंसह ३०० जण सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. बौद्धिकदृष्ट्या दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता त्यांना राज्य शासनाने रोजगार देण्याचा प्रयत्न करावा तसेच केंद्र सरकारप्रमाणे राज्याने देखील पदक विजेत्या खेळाडूंना पुरस्काराची भरीव रक्कम जाहीर करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


            यावेळी संघाच्या व्यवस्थापिक हंसिनी राऊत, उपाध्यक्ष परवीन दासगुप्ता तसेच संस्थेचे पदाधिकारी व माजी खेळाडू उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते सर्व खेळाडू व प्रशिक्षकांना ट्रॅक सूट देण्यात आला.


            विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातून १४ बौद्धिक दिव्यांग खेळाडू व ५ प्रशिक्षक जाणार असून त्यापैकी १६ महिला असल्याचे यावेळी सां

गण्यात आले.


००००


Featured post

Lakshvedhi