Monday, 8 May 2023

खजूर....खारिक..

 *... खजूर....खारिक..*


... लकवा झाला आहे, शरिर दुर्बल झाले आहे, क्षयग्रस्त झाले आहे, अश्या सर्वच रुग्णांकरता ,, खजूर,, हे फार मोठेच वरदान आहे..

. अचानक अंग शिथिल होउन, पँरालँसिसचा जर अँटँक आला असेल,. हातापायाला मुंग्या आल्या असतील तर,

..... बधिरता आलि असेल तर, दररोज चार ते पाच खजूर खावे.. महिन्याभरातच आश्चर्यजनक परिणाम दिसून रूग्ण खडखडित बरा होतो....

......... 

               दुसरा विकार म्हणजे.. ,, क्षयरोग,,.. छातित कफ दाटणे, अशक्त होणे, फुफ्फुसे निकामि होणे., 

 यावर . खजूरासारखे औषध नाहि..

.. खजूरात मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक आहेत. जीवनसत्व . ,अ, बी, व.. ,सी,. हे विपूल आहे.. शिवाय चुना, फाँस्फरस, व लोह देखिल भरपूर आहै.

 ..... हे उत्तम पाचक आहे, याच्या सेवनाने पचनसंस्था

 बलवान होते. . एक चाटण नेहमि घेत राहा..

.. खजूर, सैंधव मीठ, लिंबाचा रस, मिरे, व सुंठ, पिंपळी हे घेउन याचि चटणि करून ति नेहमिच जेवणात ठेवा

.... याने अन्नपचन होते. आणि. अजिर्ण, अपचन, बद्धकोष्ठ, मूळव्याध, संग्रहणि असे आजार होत नाही....


......##संधिवात.. ##कंबरदुखी.... चाळिशीनंतर हे आजार विशेषतः स्रियांच्या मागे लागतात.. जीवन नकोसे होते.. अश्या वेळी मग.. पुढील औसध घरीच करा...👉... खजूर, पिंपळि, वेलचि, पांढरे चंदन, काकडीच्या बियांचा गर, धणे, पाषाणभेद, ज्येष्ठमधाचे चूर्ण, आवळा चूर्ण, शिलाजित, हे सर्व समप्रमाणात घ्या

...... व मग ईतकिच साखर घ्या..

...... खजूर व शिलाजित बाजूला काढुश. वेगवेगळे कुटा

... व नंतर सर्व एकत्रित करून कुटावे.. दररोज एक चमचाभर दूधासोबत घ्यावे. संधिवात समूळ जातो..


.... किंवा पाच खजूर बिया उकळून मग त्यात मेथि रात्रभर भिजवा सकाळी दोन्हि बारिक करून चावून खा. .##कंबरदूखि.. पूर्ण बरि होते...

..... बर्याच माता विचारतात कि त्यांच्या लहान बाळांचे वजन वाढत नाही. तेव्हा. एक कप तांदळाच्या धुवणात एक खजूरगर बारिक पिठासारखा वाटून मग हे मिश्रण दिवसातून तिन वेळा घ्यावे.. सुकलेली मूले धष्टपूष्ट , सशक्त होतात..


......## मूर्च्छा, हिस्टेरिया,.. अशा स्रियांनि आपल्या आहारात भरपुर खजूराचा वापर करावा.. महिन्याभरातच चांगला परीणाम दिसतो..

......##चर्मरोग... खजूर कींवा खारिक याच्या बिया जाळाव्यात मग याची याख व कापूर चांगल्या तुपात खलून मग पेस्ट बनवून ति नायटा, खरूज, व ईसब अशा ठिकाणि लावा. हे सर्व रोग मूळासकट बरे होतात..


##मूळव्याध... याच खजूराच्या बीया जाळून मगयाची धुरी मोडास( कोंबास) द्यावी. हा गळून पडतो..

.....##उष्णता... शरिरातिल अतिरिक्त उष्णतेमूळे चकँकर येणे, घाम येणे, डोळे लालवटणे, अंगाचि लाहि होणे, गळवे, बेंड, येणे, घामोळे, येणे, तहान तहान होणे

.. या सर्व त्रासावर, खजुर रात्रभर पाण्यात भिजवून मग सकाळी कुस्करून ते पाणि दिवसभर प्यावे. व या बिया उउगाळून याचा लेप डोळ्यांभोवति लावा..

.... किंवा घामोळ्यांवर लावा...

..... लगेच आराम पडतो..


... तेव्हा हा असा गुणकारि ..., खजूर,,... नक्किच आहारात ठेवावा...



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



गणेश चतुर्थी,अर्थात संकष्टी चतुर्थी....

 : गणेश चतुर्थी,अर्थात संकष्टी चतुर्थी......

सर्व. देवात पाहिले वंदन गणेशाला असते.नवीन काम सुरू करणे असो अथवा प्रवासाला निघालो असता आधी गणपतीची.आराधना करतात.अगदी नाटक सिनेमा कला दाखवणे असो आधी नमन गणेशाला असते.आधी गणेश पूजा करून च कार्याला सुरवात करतात गणेशाला हे मोठेपण कसे मिळाले तर ऋषी सांगतात गणपतीने पृथ्वी प्रदक्षिणा करण्या ऐवजी आई पार्वती माता आणि पिताशिव शंभू यांना हात जोडून विनम्र भावाने तीन प्रदक्षिणा घातल्या व पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे बक्षीस मिळवले त्या मुळे गजाननाला या बुध्दीच्या दैवताला प्रथम पूजेचा मन मिळाला सर्व.संकटातून,विघ्न तून पार पडावे.म्हणून पहिली आराधना श्री गणेशाची होते आधी वंदू तुज मोरया.म्हणून नमस्कार करून आधी पूजन होते.

या गजाननाच्या पहिला अवतार हा महोत्कट.हा आहे.त्याची कथा मोठी रंजक आहे.देवांतक,आणि नरांतक हे दोघे जुळे राक्षस भाऊ होते.शरीर सामर्थ्याच्या व बुध्दी सामर्थ्याच्या जोरावर ते शक्तिशाली बनले. व मग उन्मत्त होऊन प्रजेला गोर गरीब लोक,साधू संत यांना त्रास देवू लागले.छळू लागले.लोकांनीगणराया. चा धावा केला.संकट नाशक गणेशाने मग लोकांना या दुष्ट राक्षसाच्या तावडीतून सोडवण्यासाठी कश्यप ऋषी व देव माता अदिती याच्या पोटी माघ शुद्ध चतुर्थी ला दुपारच्या वेळी जन्म घेतला व या दुष्ट राक्षसांचा वध केला व प्रजेला अभय दिले.वयाच्या पाचव्या वर्षी या बालकाची मुंज झाली.त्यावेळी सर्व देव,दानव,मानव,ऋषी तेथे हजर होते.क्षत्रिय राजे होते.सर्वांना सन्मानाने बोलावले होते.प्रत्येकानी या महोत्कट ला,बाळाला निरनिराळ्या वस्तू भेट दिल्या.देवराज इंद्राने त्याला अंकुश दे वून विनायक हे नाव दिले.वडील. व गुरू असणाऱ्या कश्यप ऋषींनी वेद विद्येचे शिक्षण दिले.सर्व.देवांनी निरनिराळी शस्रे दिली मग या शूर महोत्तकटने काशी नगरीत जाऊन तेथील दुष्ट राजाला दुरा सद. ला जो भस्मासुराचा मुलगा होता त्याचा पाडाव.करून त्याला शरणं येण्यास लावून मग जीवदान दिले. व सन्मार्गावर आणले व काशीचा रक्षणकर्ता बनवले व काशी तील लोकांना राक्षसाच्या भया पासून सोडवले.हा पराक्रमाचा संघटना कौशल्याचा अवतार आहे म्हणून त्याला वंदन करावे.

[08/05, 20:01] Mahendra Gharat: तर गणेशाचा दुसरा अवतरशिव.पार्वतीच्या घरी होता.केदारनाथ ला जाताना गौरीकुंड नावाची एक जागा आहे.तेथे गरम पाण्याचे कुंड आहे तेथे पार्वती माता स्नानासाठी जाणार होत्या त्यांनी स्नान करताना कोणी त्रास देवी नये म्हणून स्वतःच्या अंगाच्या उटी ने बाळ गणेशाची मूर्ती बनवून मग ती सजीव करून त्याला दारात बसवले दारातून आत येणाऱ्या सर्वांना बाळ गणेश अडवत होते. शिवाला ही त्यांनी अजाण तेने अडवले आव्हान दिले रागावलेल्या शिवानी त्रिशूल ने बाळ गणेशाचे शिर तोडले पार्वती माता धावत बाहेर आल्या त्यांनी हे पहिले व खूप आक्रोश केला शिवाना विनवले बाळाला परत पहिल्यासारखे करण्याची विनंती केली.प्रसन्न होऊन शिव शंभूनी त्यांच्या साठी तप करणाऱ्या.आपल्या भक्ताचे शिर कापून गणेशाच्या शरीरावर लावले गजासुर सतत शिवाजवल राहायला मिळावे म्हणून जीव धरून तप करीत होता योग्य वेळी मी तुला माझ्या जवळ घेईन या शिवांनी दिलेल्या वचनानुसार गजसुर याचे डोके गणेशाला मिळाले वर शीवांनी वरद हस्त देवून ज्ञान व आशीर्वाद दिला. व गणेशाला पुन्हा जिवंत केले.सर्व.लोकांना तू विघ्णातुन संकटातून वाचव शिल.असे वरदान शिव महादेवांनी गणेशाला दिले.तुला शरण आलेल्या वर तू कृपा कर,त्यांना मदत कर त्यांची दुःखातून सुटका करून तू सुख कर्ता,दुःख हर्ता हो असे सांगितले व गणेश भगवान सुख कर्ता.दुःख.हर्ता होऊन सगळ्यांचे कल्याण करतात.अशी ही बुध्दीची शक्तीची प्रेमळ देवता आहे म्हणून प्रथम तिला वंदन करून पुढील काम करतात.हरी ओम अनुराधा कुलकर्णी

मुंबईत १५ मे पासून होणाऱ्या जी - २० बैठकीच्या

 


 मुंबईत १५ मे पासून होणाऱ्या जी - २० बैठकीच्पूर्वतयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा


            मुंबई, दि. ८ : जी - २० अंतर्गत तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे नियोजन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज येथे दिल्या.


            मुंबई येथे १५ ते १७ मे दरम्यान तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी बैठक घेतली. बैठकीत नवी दिल्लीतून केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी घेतला.


            मंत्रालयात झालेल्या बैठकीस पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ऊर्जा विभाग प्रधान सचिव आभा शुक्ला, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त वेलारासू, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, उद्योग विकास आयुक्त माणिक गुरसळ, माहिती संचालक हेमराज बागूल, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते.


            मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी सांगितले की, बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी संबंधित विभागांनी समन्वय अधिकारी नियुक्त करावे. त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे.


            केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी राज्य शासनाच्या वतीने अपेक्षित सहकार्य याबाबत माहिती दिली. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिल्या.


            बैठकीस उद्योग विभागाचे सह संचालक सुरेश लोंढे, मुंबई महापालिका उपायुक्त मनीष वळंजू, विनायक विसपुते आदी उपस्थित होते.


*******

मंगल ग्रह पर सफल लैन्डिंग एक सुंदर Clip

 💢 *मंगल ग्रह पर सफल लैन्डिंग देखें एवं बच्चों को भी जरूर दिखायें। एक सुंदर Clip का आंनद लें। इतनी बारिकी से क्लिप्स के सीन मन को आनंदि कर देंगे। अनुरोध है कि कोई भी इसे देखने से ना चूके। मंत्रमुग्ध..* 

*परमात्मा को धन्यवाद दो...*

🌈🌈 🕺🏻 🌈🌈d


तुम्ही खाताय ते च्यवनप्राश अस्सल आहे की बनावट

 *तुम्ही खाताय ते च्यवनप्राश अस्सल आहे की बनावट ? कसे ओळखाल, या टिप्स करतील मदत.....*


हिवाळा सुरु झाला की अनेक घरात च्यवनप्राश खाण्यास सुरुवात होते. च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आजारांशी दोन हात करायला ताकद मिळते. यासह दिवसभर फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. कारण हिवाळ्यात सर्दी - खोकल्याची समस्या ही चालूच राहते. थंडीच्या दिवसात इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. यासाठी आपण च्यवनप्राशचं सेवन अधिक प्रमाणावर करतो. मात्र, आपल्या घरात जे च्यवनप्राश आहे ते च्यवनप्राश भेसळयुक्त तर नाही ना ? आपल्या घरातील च्यवनप्राश अस्सल आहे की बनावट याची पडताळणी करायची असेल तर, काही टिप्स फॉलो करा. च्यवनप्राश खरेदी करताना रियल प्रोडक्टला ओळखा.


*असे ओळखा अस्सल च्यवनप्राशला...*

*च्यवनप्राश हे ५० हून अधिक औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केले जाते. ज्यामध्ये आवळा, पिंपळी, तूप, तमालपत्र, जायफळ, सुंठ, दालचिनी, काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची, बडीशेप, जिरे आणि केशर या सगळ्या गोष्टी ग्राउंड करून वापरल्या जातात. नंतर त्यात गूळ मिसळला जातो. गुळ जरी मिसळले असले तरी देखील चवीला ते गोड लागत नाही. सौम्य गोडपणा आणि थोडा कडूपणा त्यात जाणवेल.


*च्यवनप्राश असली आहे या नकली हे ओळखण्यासाठी त्याची चव चाखा. जर च्यवनप्राश साखरेसारखे चवीला गोड लागत असेल, तर त्यात साखर मिसळली असावी. त्यामुळे च्यवनप्राशला खरेदी करताना त्याची चव चाखुनच खरेदी करावी.


*च्यवनप्राश हे देशी तूप आणि गुळापासून बनवली जाते. देशी तूप आणि गुळ हे दुधात अथवा पाण्यात विरघळत नाही ते दुधावर तरंगतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरातील च्यवनप्राश पाण्यात किंवा दुधात विरघळले तर ते बनावट आहे.


*च्यवनप्राश खाण्याचे फायदे...*


*छातीत उबदार वाटणे...*

हिवाळ्यात च्यवनप्राश खाल्ल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. नियमित च्यवनप्राश खाल्ल्याने सर्दी होणार नाही, याची खास गोष्ट म्हणजे च्यवनप्राशच्या वनौषधींमध्ये इतकी उष्णता असते की तुम्हाला शरीरात नेहमी उष्णता जाणवेल.


*सर्दी होणार नाही...*

ज्या लोकांना वारंवार सर्दी आणि फ्लू होतो त्यांनी च्यवनप्राश नियमित खायला हवा . याने शरीर आतून उबदार राहते. तसेच कफ आणि खोकला प्रतिबंधित करते.


*हिवाळ्याच्या संसर्गापासून संरक्षण करते...*

जर तुम्हाला हिवाळ्यात संसर्ग टाळायचा असेल तर, तुम्ही तुमच्या रोगप्रतिकारशक्तीकडे लक्ष दिले पाहिजे. अशा परिस्थितीत च्यवनप्राश एक असा स्रोत आहे, जो तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. याने आपल्याला इन्फेक्शनचा त्रास होणार नाही.


*कुमार चोप्रा,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(EiFGDjj0bY0B1VwZpV3ebm

सेवानिवृत्ती शुभेच्य्या

 


आज पत्नी दिवस आहे

 आज पत्नी दिवस आहे

  *I love my wife.*


🎀🎀🎀🎀🎀


    *प्रत्येक पति-देवानं ध्यानपूर्वक वाचा~*


  😤 एक युवक बागेत फारच रागाने बसला होता!

      जवळच एक वयस्कर बसले होते!

त्यानं त्रासलेल्या युवकाला विचारले:-

           *काय झाले बेटा ...*

           * इतका त्रासलेला का आहेस?*


युवकाने रागाने आपल्या पत्नीच्या चुका संदर्भात सांगितले !वयस्कर माणसाने मंद-मंद हसत ...

युवकाला विचारले:-


😇 बेटा तु मला काही सांगू शकतोस का? ~

       *तुझा धोबी कोण आहे ?*

🚶🏻 युवकाने हैरान होऊन विचारलं :- 

        म्हणजे ?

🍯 वयस्कर महणाले :- 

      *तुझे कपड़े कोण धूतं?*

🚶🏻 युवक महणाला👉 *माझी पत्नी*


😇वयस्कर ने विचारले :- 

      *तुझी स्वयपाकिन कोण आहे ?*

🚶🏻 युवक 👉 *माझी पत्नी*


😂 वयस्कर :- तुझ्या *घर-परिवार* आणि

      *सामानाचं ध्यान कोण ठेवते ?*

🚶🏻 युवक 👉 *माझी पत्नी*


😇वयस्कर माणसाने विचारले:-

      कोणी *पाहूणे* आले तर ...

      *त्यांच्या कडे लक्ष कोण देतं?*

🚶🏻 युवक 👉 *माझी पत्नी*


😇वयस्कर :- *संकटात आणि दुःखात...*

                     *कोण साथ देतं ?*

🚶🏻 युवक :- *माझी पत्नी*


😇वयस्कर :- आपले माता पिता यांचे घर

        सोडून *आयुष्यभरासाठी*

                *तुझ्या सोबत कोण असते ?*

🚶🏻 युवक :- *माझी पत्नी*


😇वयस्कर :- *आजारी पडला तर* तुझी

                     *सेवा कोण करतं ?*

🚶🏻 युवक :- *माझीच पत्नी*


😇 वयस्कर म्हणाले :- एक गोष्ट आणखी सांग 

              *तुझी पत्नी इतकं काम आणि*

              *सर्वाकडं लक्ष देते !*

                  *तीने याचे तूझ्या कडून ...*

                  *कधी पैसे घेतले ?*

🚶🏻 युवक :- *कधीच नाही...*


यावर वयस्कर म्हणाले कि ~

*पत्नीची एक चूक तुला दिसून आली*

*परंतु , तीचे सर्व गुण*

*तुला कधी दिसले नाही का ?*


  ☄☄☄☄☄☄


👰🏻 *खरोखर पत्नी ईश्वराने दिलेली …*

  *एक स्पेशल भेट आहे* यामुळे

    *तीचं महत्व जाणून घे…*

      *आणि तीची देखभाल कर।*


🎈〰〰❣❣〰〰🎈


     हा मैसेज प्रत्येक विवाहित पुरुषांच्या 

       मोबाइल मध्ये पाहिजे, कारण …

          त्यांना *_पत्नीचं महत्व_* काय आहे?

             *_याचा अंदाज आलाच पाहिजे_*

         HAPPY WIFE DAY.

Featured post

Lakshvedhi